ह्रदयस्पर्शी कथानक..कोकणातल्या लोकांची मानसिकता..त्यामुळे होणारं एका निर्दोष माणसाचा शेवट..खरंच .. भरत सर ...त्यांचा अभिनय...विचार...आजपासून मी भरत सरांची fan आहे
मी हा चित्रपट पाहताना चार ते पाच वेळेस माझ्या डोळ्यात पाणी आले हा समाज आहे ना एखाद्या व्यक्तीला विद्वान ही बनवू शकतो आणि विद्वानांचा वेडा पण करू शकतो समाजातील वास्तव म्हणजे हा चित्रपट
मी हा चित्रपट पाहत असताना माझ्या डोळ्यात सारख पाणी येत होत हा समाज आहे ना वेड्या व्यक्तीला विद्वान बनू शकतो व विद्वान व्यक्तीला वेडा बनू शकतो समाजामध्ये अशा खूप घटना घडलेल्या आहेत याला समाजच जबाबदार आहे आणि याबाबतीत घरातील लोक मूर्ख आहेत ते भोंदुगिरी लोकांवर विश्वास ठेवतात व आपल्याच घराचे वाटोळे करून घेतात जोपर्यंत समाजाच्या डोक्यातून अंधश्रद्धा निघत नाही तोपर्यंत असंच घडत हा चित्रपट बघून समाजाने जागरूक व्हावे जे करून अशा घटना घडणार नाही
Amazing content, story and movie . I love watching Marathi movie the main reason is ground reality and simplicity much more than pure acting which touch ❤.
Khup khup chan chitrpat ahe mala khup awards hya hya chitrapatala award bhetla pahije.sarvani far sundar kam kele ahe Ani sarvat mala Bharat Jadhav va tyanche bhavu yanchi bhumika far awadli.
काय बोलु या कथेला ज्यानी कोणी लिहीली आहे कथा नतमस्तक आहे मी त्यांच्या पुढे ऐकच नंबर यातिल पात्रे आणी त्यांची ऐक्टींग काय बोलु मला शब्द सुचत नाही ऐकच नंबर डायरेक्टर आणि चित्रीकरण ऐकच नंबर चित्रपट
Ultra marathi बाळ शिवाजी चित्रपट का काढला आहे चॅनेल वरून.. रवी जाधव नि सांगितलं का? कृपया चॅनेल वर परत टाकण्यात यावा तो चित्रपट. रवी जाधव ला म्हणा तुजा बाळ शिवाजी चित्रपट नाही चालणार कारण आकाश ठोसर बकवास आहे. पब्लिक त्याला शिवरायांच्या रूपात नाही बघणार. जुना बाळ शिवाजी चित्रपट खूप उत्तम आहे...जय जिजाऊ जय शिवराय ❤️🙏🏻