ही तीन माकडे एकत्र आले तेव्हा हाच एकनाथ म्हणाला होता की आपल्याला काय फक्त बोलून मोकळं व्हायचं आम्हीपण मराठा समाज येत्या निवडणुकीत तुमच्या विरुद्ध मतदान करून तुमची जागा दाखवून देवू. एक मराठा कोटी मराठा.
Jarange Patil SP kaka cha Manus mhanje Hindutvala dhoka, jar kharach Jarange Aaraxanasathi ladhat aste tar Creamy layer kadhun taka, ya ati lawa tya ati lawa kahihi karun maratha samajala aarxan denyasathi prayatn kela asta, pan ata hyana OBC tun pahije, Muslim samajala pan dya, maratha kunbila ekatr joda, Ani bhartatla pratek marathyala milayla hawe, amhi kay Marathwadyatli Maratha lok Murkh aahot ka, khel na kalayla, Fakt Marathwadyatla Garib Maratha Samaz Bakich Gele udat.
१९९४ मध्ये शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असताना सरकारी नोकरीमधील असणारे ५० टक्के आरक्षण त्यांनी संपवून टाकले आहे. त्यावेळी शरदचंद्र पवार साहेबांना "मराठा" समाजची आठवण झाली नाही. शरदचंद्र पवार यांना "मराठा समाज" फक्त मतदानाकरीता लागतो. शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंत "मराठा" समाजासाठी काहीही केलेलं नाही. "मराठा समाजाला" जाणिवपूर्वक आर्थिक, शैक्षणिक मागास ठेवलं आहे. शरदचंद्र पवार यांचा मागील राजकीय इतिहास पहावा. म्हणजे शरदचंद्र पवार यांनी "मराठा समाजा"साठी काय केले हे महाराष्ट्रातील "मराठा समाजा"च्या लक्षात येईल. महाराष्ट्रातील "मराठा समाजा"ने जागे व्हावे. अजून वेळ गेलेली नाही. आणि महाराष्ट्रातील "मराठा समाजाला" माझी कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा थोडासा "अभ्यास" करून "विचार" करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे, हि विनंती आहे. जय हिंद, जय भारत माता, वन्दे मातरम् |🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
येड्या, obc मध्ये आरक्षण हवंय ना तुम्हाला, मग एक obc म्हणजे इतर मागासवर्गीय. तुझं आडनाव भोसले आहे तू गावात मागासवर्गीय म्हणून स्वतःला मिरवणार का?? हे सांग आधी
100 take jhali ni tych hota na tith Pani murl tevha are bhadvy no kiti chatnar sakl sandhykali fadnvis chi open sangto Tula Aaj mi nahi fakt majhy akh khnadan 250 lok ahet fakt patil sobat ahe asly fadya bidy pwarya Ani tujhe sarkha gulam chy mage nahi ha
काय चाललय हो फडणविस साहेब आपल्याला आर्वाच्य भाषेत बोलले तरी आपण त्याच्या पायात नतमस्तक होतात अन VJ (A) चा रक्त नात्याचे GR काढून सरळसरळ VJ (A) मध्ये सवर्णांना घुसविलात त्या बोगसाचा आपल्याला हजारो पुरावे देवून सुद्धा आपण घुसखोरी थांबवत नाही SIT स्थापन केलेली रद्द का केली जिसकी लाठी उसकी भैस सारख काम करूनका भविष्यात याचे परिणाम वाइट होतात . वरचढ लोकाना किती दिवस पायघड्या घालणार आपण
@@sharadtaramaletarmale9285 गडबड काही नाही मनोज जरांगे पाटलांचा वाशीतुन परत येण्याचा निर्णय शंभर टक्के योग्य होता. गडबड फडणवीस मध्ये आहे मराठ्यांबद्दल द्वेष
खरं आहे. जरांगेला मुख्यमंत्री करा. बघू तो आरक्षण देऊ शकतो का? नुसताच जातीवाद करत आहे. मराठा समाजाचा मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांनाच टार्गेट करत आहे हा
@@DeepakBarkul barobar ahe tyacha to satadharya virudh khup agressive bolto ani pawar cha nav kadl maan takto aas nay pahine tikka dohanchyavar pan kelya pahiet karan jar yancha mule sharad pawar nivdun ala tar he parat kute disnar pan nahit fair rahun mag sagle maratha amdar ubhe kele pahine kunala saat dyaychi nahi
जरांगे, आणि शरद पवार, है, दोघ, , मराठा, समाजाची, फसवणूक, केलेल, आहे, , करत, , आहेत, आणी, पुढे, सुदधा, करतील, जरांगे, आणि शरद पवार, ्््््््जय भवानी जय शिवाजी 🌹🙏
मराठा आरक्षणावर निर्णय फडणवीस आणि शिंदे यांनीच घेतला, ओबीसीतुन दिलं नाही,EWS रद्द हाही निर्णय ह्या दोघांचाच आहे हे कबूल केले शेवटी की आम्ही दोघे मिळून निर्णय घेतो.दादांवर एस आय टी दोघांनीच नेमली.गोळीबार, गुन्हे दाखल हेही दोघांनीच निर्णय घेतला.
धन्यवाद देवेंद जी तुम्ही मराठा आरक्षण साठी प्रयत्न केले जी कोणी मराठा नेते ने नाही केले...नाद नाही...96 कुळी ब्राह्मण..40 वर्ष मराठा मुखमांत्री झाले जमलं नाही..शाळा, कॉलेज, साखर कारखाने कोणाचे आहे..
ज्यांना सरकारचे 1500 रुपये नको आहेत,, त्यांनी फॉर्म भरू नका गोरगरिबांना त्या 1500 रुपयाची गरज आहे,, तुम्ही विनाकारण त्या योजनेला विरोध करुन तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोध करू नका...
@@amolkotmale9779 गोरगरिबांना आर्थिक फायदा मिळत असेल तर अडचण काय आहे,,,मग तो फायदा कसा का होईना,,,मग विरोध करणार्यांच्या घरातुन हा पैसा जाणार आहे का तेव्हा ते विरोध करतात....
Ata Kashi jali mitra hech sangto majhi 1 lakh bhartani Kashi jalt asel kasa mahnto tevha to bhujy arakshan deu naka tevha sangto ka jaun obc tun koty jati ni form bharu naka. Sangto ka hach farak ahe virodh asnych apla bapu dusry ch karta
अगदी शंभर टक्के बरोबर साहेब.शरद पवार चार वेळ मुख्यमंत्री होते मग त्यांनी का नाही दिले आरक्षण.विचारा पवार साहेबांना.जरंगे मग वड्याचे तेल वांग्यावर का काढतो आहे.
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला . म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन . 70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆♂️ यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत.. विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
Jarange जरि स्वतः मुख्यमंत्री झाले तरी ओबीसी तून आरक्षण देवू शकणार नाहीत मराठा समाजाला हे त्यांना पण माहिती आहे. . देव होवून बसले आता साधे माणूस नव्हे jarange
फक्त देवेंद्र फडणवीस यांना टारगेट करणे हीच विरोधकांची खेळी आहे जे विरोधकांना जमत नाही ते जरागें पाटील याच्याकडून करुन घेणे ह्यात शरद पवार आणि महा विकास आघाडीचा हात आहे सावध हो मराठी मतदार राजा आण तुला शिवबाची देश धर्म रक्षणासाठी जय महाराष्ट्र 🚩
आरे श्री.शरदचंद्र पवार 10 वर्ष कृषीमंत्री होते त्यांनी काय शेतकऱ्यांसाठी केले?😢 फडणवीस महाराष्ट्राचे ह्विजन असलेले नेते आहेत त्यांना ऊगाच बदनाम करु नये ही नम्र विनंती.....एक मराठा 😢
तुम्ही. ५४% बोलताय SC १३ % ST ७% NT २२ % Muslim १०% एवढ्यांची बेरीज केली तर १०६% होते मग मराठा, ब्राह्मण आणि इतर जाती महाराष्ट्रात राहत नाहीत असं समजायचं का ? उगाच अभ्यास नसताना काही बोलु नका फसवणूक करुण आरक्षण दीलं आहे १९९४ ला ते आता बाहेर येईल
अख्या मंत्री मंडळात फक्त आणि फक्त एक च माणूस तो म्हणजे मा देवेंद्र फडणवीस साहेब किती द्वेष किती आकस महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक संपत्ती एसटी महामंडळाची एसटी ची जाळपोळ सर्व सामान्य जनतेचे हाल गरीब रुग्णांना चे मरणाला कोण जबाबदार ब्राह्मण समाज संपवण्याची भाषा कोण करते मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना संपवण्याची भाषा कोण करते 🎷🎷आई बहीण वर शिव्या कोण देते रोज वठुन मिडिया समोर मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिव्या कोण देते महाराष्ट्र राज्य अशांतता अस्वस्थता निर्माण कोण करते 🎷 कुणी सुपारी घेऊन मा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबातील लोकांना शिव्या कोण देते 🎷🎷 असे आंदोलन जगावेळे कोण करते 🎷🎷💰💰💰💰🎷🎷🐆🐺🐆🏴🏴🏴🏴🏴
फडणवीस साहेब हे महाराष्ट्र हुशार नेतृत्व लांबल आहे आत्ता परेत असा नेत्या महाराष्ट्र ला मिळाले नाही फार हुशार नेतृत्व लांबल आहे महाराष्ट्र ला देवेंद्र फडणवीस साहेब असं 40 वर्षा त महाराष्ट्र ला मिळाले नाही
जरांगे (झुंडशाहीचे प्रतीक ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला . म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन . 70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆♂️ यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत . निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत.. विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील. मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील ! घ्या लिहुन ... 😀
भुजबळ ला पहिला आत टाका पाटिल समाजासाठी लढतात तो आग लावुन राजकारणासाठि लढतो शेवठी राजकरणी आहे.. जरांगे समाजासाठी लढतात....लोकांनी काळजीपुर्वक समजुन घेतल पाहिजे
मुख्यमंत्री साहेब आपण लईच सेफ बाजू खेळत आहात..जरांगे पवाराचा कमी आणि तुमचाच माणुस वाटतो...फडणविस साहेबांच पत्ता कट झालं तर फायदा तुम्हालाच आहे 😂😂😂 वेल प्ले
जरांगे साहेब मराठी समाजात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन 0 परंतु मराठी समाज सुसंस्कृत आहे. आपण मराठी समाजाचे आहोत. याची जाणीव आपण ठेवावी आणि सुसंस्कृत बोलावे.
आम्ही सत्तेत आलो तर 1 महिन्यात आरक्षण देऊ असे फडणवीस बोलले होते...शिंदे नाही...डबल इंजीन सरकार असूनही फडणवीस देऊ शकत नाही हे सिद्ध झाले...फक्त बोलून मोकळे व्हायचे, बस्स!
आता सर्व आमदारांनी राजकारणातून संन्यास घेणार म्हणण्यापेक्षा संन्यास घेतला तर अतिशय उत्तम............. कारण आता जनता पुन्हा निवडून देणार नाही..... MLA NOT TO REPEAT FORMULA..... स्वत: स्वतः चे सरकार बनवले सध्याच्या राज्यकर्तांनी तसेच आता जनता स्वतःचे सरकार बनवणार. 🙏