सदावर्ते स्वतः सांगतात कीं त्यांच्या घरातील ड्राइवर स्वयंपाकी इतर कामगार मराठी आहेत. त्यांनी स्वतः विचार करावा की जर स्वयंपाकी ड्राइवर कामगारांना आरक्षण मिळत नसून आपण स्वत आरक्षणाचा फायदा घेतो हे कितपत योग्य आहे? गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात असतील तर आरक्षितमधील je श्रीमंत व करोडपती आरक्षणाचा फायदा घेतात त्यांच्याही विरोधात काम करावं, काय तर म्हणे डासालाही मारत नाही आणि hi नॉन वेज खाणारी माणसे आहेत किती हा दुटप्पीपणा? इतका निरागसतेचा आव् की मनात तीव्र जातीयवाद असून निरपेक्ष भूमिका दाखवणे. एखाद्या व्यक्तीचे जास्त निर्णय योग्य असतील याचा अर्थ होत नाही की त्याचे सर्वच निर्णय योग्य असतील. डॉक्टर बाबासाहेबांचा बेमुदत आरक्षणाचा निर्णय हा अयोग्यच होता. मर्यादित काळासाठी तो योग्य ठरला असता. पूर्वजांसोबत काय घडले त्या आधारावर सध्याची परस्तिती नाकारून आरक्षण द्वारे गुनवांत विधार्त्यांवर आरक्षणाच्या नावाखाली प्रचंड आन्याय होत आहे, योग्यता असूनही पात्रता कमी असणाऱ्या व्यक्तीला आरक्षण मधून निवडला जातंय कुणी कुठल्या समाजात जन्माला यायचा हे त्या व्यक्तीच्या हातात नस्तय, जर पूर्वजांवर अन्याय झाला. या तत्त्वावर आरक्षण मिळत असेल तर? मराठा समाजानेही हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांडले आहे मग त्यांना आता एका सैनिकाला मिळणारे सर्व सुविधा देणार का?
He fakt main supportive adv hote ... Hyanchyapeksha jast hushar Ani jast kaal practice aslele advocates case ladvat hote court madhe ... Hyanchyapeksha hushar adv hote ...
@@user-ku4gk7hn2k 70 वर्षापूर्वी बाबा साहेबांनी sc ani st चे आरक्षण काही काळानंतर बंद करा असे म्हटले होते का नाही बंद केले मग ...... सदावर्ते म्हणतोय का माझे आरक्षण कडून टाका मला गरज नाही .... ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली तो कोणत्या ही समजाचा असो त्यांचे आरक्षण kadun टाकले पाहिजे....या कुत्र्या ला पत्रकारांनी विचारल तुमची आर्थिक परस्थिती चांगली तुम्हाला आरक्षणाची गरज आहे का तर शांत बसला ..... आज गाडी फोडली उद्या नक्की फोडतील या कुत्र्याला तेव्हा कर म्हणावं नथुराम गोडसे की जय .....
अरे बाबा आज मागास वर्गीय लोक च सर्व सरकारी job var आहेत आज कोंत्याही क्षेत्रात जावा तिथं मागास वर्गीय लोक आहेत कोट वाटत असेल तर जाऊन बागा सरकारी hospital, school, सरकारी ऑफिस तिथं सुधा याच कारण आरक्षण आम्ही इथ 90% mark असून पण आम्ही select got nahi आणि मागास वर्गीय लोकांना 40% असेल तरी त्याला पहिली शीट दिली जाते आणि आम्हाला काहीच नाही मग आम्ही माणसे नाही का मग या सदावर्तेला काय पायतांन ना हनायच का आज कोणत्याही collage madhe जावा तिथं मागास वर्गियांना फी 2000 वरून आणि scholarship 20000 Ani amhala fee 100000 mg यांनाच का आरक्षण आम्हाला नको आता तुम्हीच सांगा या सदावर्ते la ky karaych yala kadhi tr Maratha मोर्च्यात ये म्हणावं मग कळेल त्याच काय होईल ते
@@Ak17_vlogs १९४७ पासून महाराष्ट्रात खासदार , आमदार, आणि सरपंच मराठे बाकी सगळ्या सरकारी जागा तुम्ही वशिल्याने घेणार तुमच्या मराठा लोकांना सरकारी कंत्राट देणार आणि त्यात घोटाळे करून जनतेचे पैसे खाणार .मराठा समाज महाराष्ट्रात ३३% पण महाराष्ट्राची ७०% जमीन त्याच्या हातात . सरकारचा पैसे खायचा आणि नाही मिळाला तर ओरबाडून घ्यायचा. आमच्या गावात काही मराठे आहेत १२ विला ४५% आणि इंजिनीरिंग ला ऍडमिशन मिळत नाही म्हणून पैसे दाबून खोटा ओबीसी दाखला काढणार आणि इंजिनीरिंग ला जाणार , ४ वर्षाचा इंजिनेररिंग नापास होऊन ८ वर्ष करणार आणि मग बोलणार रेसेर्व्हशन नाही मिळत. तुला १२ ला ७०% वर पण नाय मिळणार आणि तू ओबीसी च्या ८५% ला शिव्या घालणार . २०१४आणि २०१८ ला मराठा लोकांनी मराठा नेत्यांवर वर दबाव आणून आरक्षण घेतल, कारण ८०% राजकारणी तुमचे ,पण केंद्र सरकारने कंबरड्यात लाथ घालून काढून घेतल , केंद्र सरकार बोलते मराठा समाजाकडे आधीपासून सरकारी जागा आहेत म्हणून त्यांना रेसेर्व्हशन ची गरज नाही फुकट पैसे खायचं सवय आहे मराठ्यांना , आता मोदी ने ढुंगणावर लाथ मारून तुमच्या चोऱ्या बंद केल्या म्हणून तुमची डांग जळते . जा कोर्टात आणि करून घ्या काय करायचा ते
@@Ak17_vlogs😂ews mdun घेऊन राहिले ,अर्धे ओबीसी मदुन मराठा कुणबी. मनुन आरक्षण खाऊन पण नहीं मानणारे ,एवढी नीच जात पूर्ण maharastrat शोधून सापडणार नहीं ,सगळ्यात जास्त आरक्षण खाऊन पिऊन राहिले😂😂😂😂😂
सदावर्ते साहेब तुम्ही बरोबर बोलता.तुमची भूमिका बरोबर आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जर सरकारने मराठा आरक्षण घटना बाह्य पद्धतीने दिले तर तुम्ही लगेच कोर्टात याचिका करून घटना बाह्य आरक्षण हाणून पाढा.
श्रीमंत मराठ्यांनी आपली अब्ज दिश मालमत्ता, जमिनी या पहिल्या सर्व समाजातील गरीब, वंचित आणि मागासवर्गीय लोकांमध्ये वाटप करा! मग द्या मराठ्यांना आरक्षण🙏 #रोकठोकं च!
फक्त गुणरत्न सदावर्ते ❤ सदावर्ते हे सत्य बोलत आहे. सत्य कोणालाही चांगले नाही वाटत. पण एक मात्र नक्की सदावर्ते हा मानसाला खुप बुद्धीमान आणि अभ्यासी माणूस आहे.
मराठासंपादन महाराष्ट्रात मराठा लोकांचे प्रमाण १५% आहे (ह्या व्यतिरिक्त १६% कुणबी), परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेत निम्म्यापेक्षा जास्त जागांवर मराठा जातीचे उमेदवार निवडून येत असतात.[१] राज्य निर्मितीपासून ५४ विधानसभा मतदार संघात मराठेतर आमदार निवडून आला नाही.[२] महाराष्ट्रात इ.स. १९६२ ते २००४ या कालावधीत २,४३० आमदारांपैकी १,३६६ आमदार हे मराठा होते, आणि हे प्रमाण ५५% आहे. राज्यातील ५४% शिक्षण संस्था मराठा समाजाच्या आहेत. १०५ साखर कारखान्यांपैकी ८६ कारखान्यांचे अध्यक्ष, २३ जिल्हा मध्यवर्ती बँकांचे अध्यक्ष मराठा आहेत. ७१.४०% सहकारी संस्था मराठा समाजाच्या आहेत. ग्रामीण भागातील ६६.८०% तर शहरांतील ८८.३९% श्रेष्ठीजण मराठा समाजाचे आहेत. राज्यातील ७५ ते ९०% जमिनीची मालकी मराठा समाजाकडे आहे. राज्यातील बहुतांश सहकारी दूध संस्था, सूतगिरण्या मराठा समाजाच्या ताब्यात आहेत.[२] इ.स. १९६२ ते १९९९ पर्यंत विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास एकूण आमदारांच्या सरासरी ६०% आमदार मराठा समाजाचे आहेच (खुल्या जागांवर) काँग्रेस पक्षात जेव्हा फूट पडते तेव्हा मराठा दोन गटांत विभागले जातात. दोन्ही मराठे दोन्ही काँग्रेसमधून निवडणूक लढवतात. असे १९७८, १९८०, १९८५ आणि १९९९ मध्ये झालेले आहे. १९७८ च्या निवडणुकीत १२६ मराठा आमदार होते. यापैकी काँग्रेसचे ७२ आमदार मराठा होते. (इंदिरा काँग्रेस २४ आणि रेड्डी काँग्रेस ४८) अशाच पद्धतीने ज्या ज्या वेळी शरद पवार गट काँग्रेसमधून बाहेर पडला त्या त्या वेळी मराठा आमदारांची संख्या कमी झाली. १९८० मध्ये १०४, १९८५ मध्ये १०२, तर १९९९ मध्ये १०४ आमदार मराठा समाजाचे होते. बिगर काँग्रेस पक्ष (शिवसेना, भाजप) महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी मराठा जातीकडे असणारी सत्तेची महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन आपले तिकीट वाटप धोरण ठरवतात. शिवसेना-भाजपचा उदय आणि वाढ ही अशाच प्रकारे फक्त मराठा जातीच्या पाठिंब्यामुळेच झाली आहे. १९९०, १९९५, १९९९ आणि २००४ च्या निवडणुंकामध्ये २७, ४०, ३८ आणि ३९ मराठा जातीचे आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व भाजपमध्येही मराठा आमदारांची संख्या अधिक आहे.[१] काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रापुरता विचार केला तर हे पक्ष पहिल्यापासूनच मराठ्यांचे पक्ष म्हणून ओळखले जातात. ज्या सहकाराच्या राजकारणावर हे पक्ष उभे आहेत त्या १७४ साखर कारखान्यांपैकी १५० कारखान्यांचे अध्यक्ष मराठा आहेत. ३३ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांपैकी २४ अध्यक्ष, ३० जिल्हा बँकांचे अध्यक्ष, २२७ नगरपालिकांपैकी १३४ नगरपालिकांचे अध्यक्ष, हे मराठा समाजाचे आहेत.[१] ९० आणि ९५ च्या निवडणुकीत अनुक्रमे ११६ आणि ११५ म्हणजे तब्बल ४० टक्के मराठा आमदार निवडून आले होते.
सदावर्ते सदावर्ते हा एक राजकारणी माणूस आहे असं आजच्या मुलाखतीतून दिसून येत आहे सदावर्ते ला समाजाचे काही घेणे देणे नाही याला कोणीतरी राजकारणच पुढे करतोय
ताज्या महत्वाच्या बातम्या जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक आहे जरंगे पाटील यांची उपपोषण करिता तब्याट खालावली आहे व ते भुक लगल्यास ओबीसी समाजा कडे केळ मागत आहे.
सदावर्ते यांची भाषा चुकीची आहे पण मुद्दा चुकीचा नाही, मराठा आरक्षणाची लढाई रस्त्यावर लढली जात असताना विधानसभेच्या मराठा आमदारांनी राजीनामे दिले तरी दबाव येऊ शकतो मग ते का खुर्च्या गरम करत बसले आहेत?
@@BirdsTeacherमित्रा, आरक्षण म्हणजे काय , कुणाला दिलं जात, कोण देत याचा अभ्यास आधी कर. मी सुद्धा sc आहे पण मी रडणार नाही . तुम्ही जाती ( भेद ) destroy करा आम्ही आरक्षण तुमच्या तोंडावर मारतो.
माझ्या प्रिय पत्रकार बंधूंनो, सदावर्ते साहेबांना फक्त एकच प्रश्न विचारा की मराठा समाजाला मागास साबित करण्यासाठी काय करावे लागेल, लवकरात लवकर मराठा आरक्षण कसं देता येईल.
माझ्या प्रिय पत्रकार बंधूंनो, सदावर्ते साहेबांना फक्त एकच प्रश्न विचारा की मराठा समाजाला मागास साबित करण्यासाठी काय करावे लागेल, लवकरात लवकर मराठा आरक्षण कसं देता येईल.
चुकीचे बोलतायत इतर जातींना स्वताचे आरक्षण मिळतेच शिवाय त्या जातींना खुला जातीत पण आरक्षण मिळते म्हणजे दोन वेळा इतर जातींना आरक्षण मिळते परन्तु मराठ्यांना फक्त खुला प्रवर्गात आरक्षण मिळते परन्तु त्या खुला प्रवर्गात सर्व जाती असतात खुला प्रवर्गात फक्त टॉप गुणांचे विद्यार्थी असतात पण कमी गुणांचे मराठा विद्यार्थी बसत नाही. हा मराठा समजावर अन्याय आहे .
😮 खरंच हुशार आहेत सदावर्ते साहेब. एका माझ्या मराठा भावांनो. भवने चया आहारी जावू नका.कायदा हातात घेऊ नका.Ad. मानेशिंदे साहेब तुम्ही हुशार आसल तर कोर्टात सदावर्ते यांच्या विरोधात मराठा आरक्षण मिळवून दाखवा.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील नामवंत वकिलांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात मराठा समाज हा मागासवर्गीय असून त्याला स्वतंत्र आरक्षण दिले जाऊ शकते हे सिद्ध करुन द्यावे. उपोषण, मोर्चे, गावबंदी, तोडफोड हे लोकशाहीला अभिप्रेत नाही.
हे लोक कुणबी ला मराठा म्हणतात , मग माळी , कोळी , साळी , लोहार , सोनार , कासार , वडार , दलित , धनगर याना मराठा का म्हणत नाही ? सर्व जाती कामावरूनच पडल्या आहेत
सदावर्त वकील एकमेव सत्य बोलतात संविधान नुसार नियमानुसार पालन करणारेच खरोखरच हेच सत्य आहेत कारण एकादी जात मागासवर्ग आयोग जो पर्यत मागास ठरत नाहीत आणी सरकार पुढे सादर करावेच लागतात असे नियम आहेत आणी 50 % पुढे आरक्षण वाढवता येत नाहीत हेच सत्य आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल जे बोलत आहेत हेच सत्य होणार आहेत 🙏🙏🙏
50% खुल्या वर्गासाठी बेधडकपणे बोलणारा आवाज एकच असला तरी तो संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार योग्य आहे, मुलाखत घेणारे आणि देणारे दोघांचेही अभिनंदन, जातीच्या पुढे जाऊन देशाच्या विचारांची आवश्यकता आहे, एकतर सर्व हिंसा करणार्यांना थांबवा नाहीतर सामाजिक संतुलन ढासळेल जे सर्वांसाठी धोक्याचे असेल,
योग्य काय आहे आवाज एक आहे आणि तो पण चुकीचा आहे ..समाज कोणता पण असुदे गरिबांना आरक्षण द्या ज्याला शिक्षण घेणं कठीण आहे मग तो कोणीही असुदे आणि सदावर्ते चा इतका का राग मराठी समाजावर आणि त्यांना काय मिळणार आहे विरोध करून ..शेवटी ते 50% आरक्षण असलेल्यांच्या बाजूने का बोलत आहेत मग खरे आणि एकमेव हुशार व्यक्ती आहे तर गरीब मराठी माणसांच्या बाजूने का उभ नाही राहू शकत मग ते पण स्वार्थी च आहेत ना 50 % आरक्षण आहे त्यांच्यासाठी..मग स्वतःला स्वतःच मी कसा यांना त्यांना न्यान मिळऊन दिलो अस का बोलत आहेत..स्वतःची वावागिरी स्वतःच पण तस काही दिसून येत ने त्यांच्या स्वतःच्या स्तुतीत
मी एक मराठा बोलतोय.😢😢😢 देशातील जेवढे गरीब असतील.तो कोणत्याही समाजाचा असेल . त्या वेक्तीला आरक्षण द्या तो कशाने मागास प्रवर्ग आहे ते बघा जाती जमाती बघू नका .असे केले नाही तर असेच काही वर्षं चालत राहिल .तसे जमत नसेल.😢😢😢😢तर कधीच हे वादळ थांबणार नाही 🚩 एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩
Mi bauddha cast cha ahe dada malahi tumache vichar barobar watat ha wad ek divas jativar yeun kadhi don jatit antar yauddha chalu hoil he kalnar suddha nahi anakhi ek mpsc upsc police saralseva wale cast va aarakshan visarlet ekmekant changale rahatat mag bakichyana kay problem ahe aajahi jar arakshit mulaga lagala ani jar maratha cast cha mulga lagala nahi tari ekmekanchya dolyat pani yet ...mhanun kharach aarakshan he jativar nasun tyachya arthik sthitivar dyav
महाराष्ट्रात अशा नालारकाना हाकलून दिले तरच देश सुरक्षित राहील भविष्यात हेच जनतेच्या जिवाशी खेळ खेळुन भ्रष्टाचार करून पैसा लुटतात, हा नंबर एक भामटा नालायक आहे, ह्यांचा इतिहासात एसटी महामंडळाचे कामगारांना कितीतरी वेळा फसवले आहे,
Dr. Ambedkarji yani arakshan ghatnet 10 warsha sathich delye hotye. Te pudhye koni wadhvle. Te gost bekaydyeshir nahi kay. ? Sadhya tailor chalu ahe. Picture abhi baki hai chaknya. Tu kay lay motha kayda tadhney ahe kay.
काय उत्तर दिलं सर,एकच नंबर ,खरंच मागासवर्गीय समाज आज ही गावकुसा बाहेर आहे ,आणि सगळ एकत्र हे कोण करणार नाही, तरी ही मागासवर्गीय लोक खुश आहेत, कधीच त्याबद्दल आवाज करत नाही, तरी ही लोकं त्यांच्यावर जळतात विनाकारण
50 टक्के खुल्या जागेवर जर शास्त्रज्ञ,डॉक्टर,एम्स, आयआयटी,चे शास्त्रज्ञ होणार असतील तर मग 100 जागांवर पण होऊ शकतात मग 50 टक्के आरक्षण ची गरजच काय वकील साहेब.
आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या माणसाला वर काढण्यासाठी आहे. त्यांना आवश्यकता आहे म्हणून ते आहे. ती एक सवलत आहे, हक्क नाही. आणि तुम्ही म्हणताय त्याचा तर आरक्षणाशी काही संबंध नाही.
जातीवाद संपवा, एक देश एक धर्म भारतीय करा, आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी आर्थिक सर्व बाबी चे समांतर सर्व वाटप करा ( सर्वच कष्ट करतात). सर्व धर्मीय मुलांसाठी दर्जेदार आणि मोफत शिक्षण द्या. किमान हे होणार असेल तर आरक्षण १००% आरक्षण काढा.. तसा पाहिले तर आज 90% जनता ( ६२%) आरक्षणाचा लाभ घेत आहे ( ओबीसी, SC , ST, NT, VJNT, SBC, EWS मध्ये फक्त OPEN) 10% लोक जे 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तेच आरक्षणाचा फायदा घेत नाहीत किंवा त्यांना त्याची गरज वाटत नाही. तुमच्या १००% आरक्षण हटविण्यात वरील बाबी झाल्यास आपला 100% पाठिंबा..
आरक्षणामुळे बुद्धिमत्तेचा कास लागत नाही. बाबासाहेब कोणत्या आरक्षणाच्या बळावर एवढे बुद्धिमान झालेत.स्वातहाच्या कर्तुत्वाने अपार मेहनत घेऊन ते महान झालेत. आरक्षणाची मागणी करणर्यांनी व आरक्षण उपभोगणाऱ्याननी ह्याचा विचार केला पाहिजे. दुसरे असे की काही विशिष्ट लोक सोडता आरक्षण असूनही बराचसा समाज अजूनही मागासलेलाच आहे. मग आरक्षणासाठी एवढा अटापिता का? का काहीही कष्ट न करता व बौद्धिक चमक न दाखविता आरक्षणाच्या जोरावर आरामात जीवन जगण्याचा तर हेतू नसेल? तसे असेल तर जीवन लांच्चनास्पद ठरेल.
@@shubh...777तुझ्या मनातल्या वेदना मी जाणतो. पण तो काळ वेगळा होता. काही संकुचित प्रवृत्तीच्या लोकांनी अंध श्रद्धा एपायी काही dushkrutybkele असेल ते नक्कीच निषेधार्थ आहे आता काळ बदलेला आहे. सर्वजण प्रेमानेच वागतात.