कोकणाला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे.
महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे.
पर्यटन स्थळे -
१. अलिबाग
२. वेंगुर्ला
३. गुहागर
४. श्रीवर्धन
५. हरिहरेश्वर
६. रत्नागिरी
७. रायगड किल्ला
८. मुरूड- हर्णे
९. देवगड-जामसंडे
१०. दाभोल
११. मालवन
गुहागर समुद्रकिनारा महाराष्ट्रातील रत्नागिरी
जिल्ह्यात वसलेला आहे आणि मुंबईहून
गुहागरला जाण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि
विमानमार्गे जाता येते. तुम्ही चिपळूणपर्यंत रेल्वेने
जाऊ शकतात; आणि तिथून पुढे रिक्षाने तुमच्या
मुक्कामाच्या ठिकाणी पोहचू शकता. सह्याद्री
पर्वतरांगेचे सौंदर्य न्याहाळत रोड ट्रिप करण्याचा
पर्यायही आहे. गुहागर बीच मुंबईपासून ३५०
किमी (८ तास) आणि पुण्यापासून २८० किमी
(६ तास) अंतरावर आहे.
#konkan #konkan #konkani #guhaghar #beach #lighthouse #shivtemples
24 сен 2024