देव हा भक्तीचा भुकेला आहे सोन्या चांदीचा नाही. त्यामुळे भक्तांनी लक्ष्यात घ्यावे की तुम्ही देवा पेक्षा किती श्रेष्ठ हे दाखवता आहात. कारण बाप्पा कडे सोन्या चांदीची कमतरता नाही फक्त तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवण्याची हौस भागवता.
आता या लिलावातून जो निधी मिळाला आहे त्या निधीतून मंडळाने चांगली कामे करावी हा पैसा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी वापरावा नाकी प्रत्येकाने आपापल्या खिशात घालून श्रीमंत व्हावे हा मंडळाचा पैसा मंडळाने अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा अशीच इच्छा लालबागच्या राजाची पण असेल
500-700 ची बॅट देवाला कोण देत असेल? तिच बॅट 29000/- ला कोण घेत असेल 😂 तुम्हाला देवाच्याच मनात घर करायचं असेल तर गरजुना मदत किंवा अन्नदान करा, पैसा आहे म्हणून मंडळाची भर करण्यात काय अर्थ, ज्या मंडळाकडे आधीच खूप आहे