अरे केळ्या वडिगोद्री ला चार तरुणांना मारलं तुम्ही तेंव्हा पोलिसांकड देता येत होत ना?? का नाही दिल? ? तेंव्हा दादगिरी नव्हती का टोबीसी 💀,तेंव्हा बरे मुद्दाम बसले होते आता कस hoty 🤣
@@gunvantwaghole9143 tuja sarkya nich la manat aastil midiyavar maratychi puri gala aasach ka ky bulyacha bal nan shikvay lagla tuji aahilya varun bagat aasali tar ti manat aasal maja obc ky jak martoy
छत्रपती शिवाजी महाराज आज हे बघत असते तर त्याना हे बघून खुप वाईट वाटल असत की राजकरण करणारे त्यांचा नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करुण जनतेला त्रास देत राहतात ।
अरे केळ्या वडिगोद्री ला चार तरुणांना मारलं तुम्ही तेंव्हा पोलिसांकड देता येत होत ना?? का नाही दिल? ? तेंव्हा दादगिरी नव्हती का टोबीसी 💀,तेंव्हा बरे मुद्दाम बसले होते आता कस hoty 🤣
खरंच आता विचारवंत कुठे गेलेय... सगळी झुंडशाही चालली महाराष्ट्रात.... सर्वांनी बघितलं असेल मीडिया वरची भाषा बदलली आहे.... त्याला कारण सर्वाना माहित आहेच.... आणी जे हे म्हणतं आहेत कि त्यांच्या नेत्याला बोलल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत... तर जारंगे ज्या वेळी पंकजा ताई, भुजबळ साहेब आणी फडणवीस साहेब यांना बोलला त्यावेळी तुम्ही कुठं गेले होते.... किती पातळी सोडून बोलत होता.... आणी त्यावर किती घाण कंमेंट्स होत्या तुमच्या लोकांच्या...... आधी स्वतःला सुधारावे.... स्वतःच ठेवायचं झाकून.... दुसऱ्याच पाहायचं वाकून.... ह्यांना वाटत आपल्याला कुणी बोलू नये.... आणी आपण कुणाला काहीही बोलाव.... लोकशाही आहे... अशी झुंडशाही चालणार नाही....
अरे केळ्या वडिगोद्री ला चार तरुणांना मारलं तुम्ही तेंव्हा पोलिसांकड देता येत होत ना?? का नाही दिल? ? तेंव्हा दादगिरी नव्हती का टोबीसी 💀,तेंव्हा बरे मुद्दाम बसले होते आता कस hoty 🤣
पहा सर्वांनी,बाकी समाजातील लोकांचे कसे हाल करतात.ह्यांनी काही केले तरी चालते.त्या वानखेडे बाईला किती गलीच्छ भाषेत शिव्या देतात ते चालतं.काय गुंडगिरी चालवली आहे आरक्षणाच्या नावाखाली.
आता कुठे गेले बहुजन हिताय बहुजन सुखाय फुले शाहू आंबेडकर विचार कुठे गेले .. दादागिरी आहे सर्व ही आता कुठे गेले संविधान आता कुठे गेली लोकशाही कोण वाचवणार आहे आता
अरे केळ्या वडिगोद्री ला चार तरुणांना मारलं तुम्ही तेंव्हा पोलिसांकड देता येत होत ना?? का नाही दिल? ? तेंव्हा दादगिरी नव्हती का टोबीसी 💀,तेंव्हा बरे मुद्दाम बसले होते आता कस hoty 🤣
सरकारने यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे लोकशाही संपवण्यासाठीच याना आरक्षण पाहिजे का एखाद्या गरीबावर काय अन्याय करता ही दादागीरी तुम्ही निवडून दिलेल्या तुमच्या मंत्री आजी माजी यांच्यावर दाखवा
@@omkhedkar7765 अरे केळ्या वडिगोद्री ला चार तरुणांना मारलं तुम्ही तेंव्हा पोलिसांकड देता येत होत ना?? का नाही दिल? ? तेंव्हा दादगिरी नव्हती का टोबीसी 💀,तेंव्हा बरे मुद्दाम बसले होते आता कस hoty 🤣
ज्या लोकांनी हजारो वर्षे गूलामीत काढली, अजूनही त्यातले कित्येक समाज त्या परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले नाहीत आणि हे फक्त 40 वर्षात त्याच्या बरोबरी करत आहे, तर बघा याणी कीती वेगाने प्रगती केली...हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे...🙏🙏🙏
अरे केळ्या वडिगोद्री ला चार तरुणांना मारलं तुम्ही तेंव्हा पोलिसांकड देता येत होत ना?? का नाही दिल? ? तेंव्हा दादगिरी नव्हती का टोबीसी 💀,तेंव्हा बरे मुद्दाम बसले होते आता कस hoty 🤣
अरे बाबा हि लोकशाही आहे आशा गोष्टी करू त्याला महत्व देऊ नका या तुन समाजाची मोठी हानी होईल कारण मनसेने पण आशा बावळढ प्रकार केल्या मुळे पक्ष संपला कारण बुद्धी मान लोक लोकशाहीत गुंडगिरी समजतात त्या मुळे आशा गोष्टी करू नयेत 🙏
पंकजा मुंडे भुजभळ यांना काही कोणी बोललं की अख्खा जिल्हाबंद जाळपोळ करायची आणि आम्ही इथं शाइ फेक केली की अरे अरे हे काय गुंडपणा... बाकी लोकांनी आम्हाला शिकवू नये, तुमच्या भावना तीव्र असतात तेंव्हा आम्ही कोणी मध्ये बोलत नाहीत