बर्याच दिवसांनंतर आलात. बरं वाटलं जय हो. अगदी खरं बोललात, कोणतेही सरकार येओ. करप्शन जोरदार चालत असतं कोणत्याही परिस्थितीत सुळे मुख्यमंत्री व्हायला नको म्हणजे नको जय हो
विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणे हे खरे चॅलेंज आहे. त्यासाठी विरोधी पक्ष प्रमुखांची भेट घेऊन संवाद करणे आवश्यक आहे. पूर्वी हे सगळे एकत्र येऊन निवडणुका बिनविरोध होत होती.
पोलीस सामान्य माणसांना ज्या पद्धतीने वागवतात. तेंव्हा त्यान्च्या दुय्यम उच्च पोलीस अधिकाऱ्यांना अंबानी मुळे त्रास होत असेल तर सामान्य माणसाला त्याबद्दल काहीच वाईट वाटणार नाही. They deserve that tough situation.
काही करा, पण जुन्या जनसंघाच्या लोकांना प्राध्यान्य द्या व बुलडोझर बाहेर काढा, हिंदूंची कामे तरी करा ही आमची RSS ची विनंती आहे. तुम्ही ही गोष्ट सरकारला स्पष्ट सांगा.
typical jalau lakadachi vakhar. tumhala kuni agrah kela hota ka Instagram var lagna bagha mhanun. aapala kam karayacha sodun he kela ki traas hotoch Ssaheb.
युतीचे 9 आले खरं पण भाजप ला आता दादा आणि शिंदे ला परत मोठं केलं आहे.. आता त्यांना 70 ते 90 जागा द्यावे लागेल.. विधानपरिषद एका जागेसाठी खरंतर 30-40 जागा भाजपने गमावल्या
अंबानी देशातील सामान्य जनतेच्या पेक्षा मोठा आहे परंतु सामान्य जनतेला लुठुनच मोठे झालेला आहे मुलाच्या लग्नाचे आधी जांचा रिचार्ज 239 रुपये वरून 299 रुपये करण्यात आला आहे मग अंबानी 5 हजार करोड काय 25 हजार करोड रुपये सुद्धा करु शकतो मोदी शहा मग अंबांनीची उडी चौकशी करणार आहेत काय हा खरोखरच अंबांनी यांचा व्हाईट पैसा मुलाचे लग्नाला उधललेला आहे काय