राणे साहेबांचे भाषण मनाला फार पटलं फार विशेष करून भाऊ तोरसेकर यांचे नाव घेतल्याबद्दल आणखीन आणखीन आनंद वाटला भाऊ तोरसेकर पत्रकार आहे आम्हाला भाऊ तोरसेकर यांचा अभिमान आहे
ह्या नेपल्याकडे कोणतेच लुरावे नाही सुशांत सिंग राजपुतचे पुरावे हा आणि ह्याचे व्हायात पोरं काढणार होते. का नाही काढले? जनतेला चुतीया बनवण्याचे कामे करतात
कुठल्याही पक्षाचे सरकार असो देवाण घेवाण होतच असते. काही उच्च अधिकारयांस पैसे वसुली चे लक्ष दिले जाते. हे धडधडीत सत्य आहे. एकाला झाकावे तर दुसरयाला उघडावे.
गजानन कीर्तीकराना या वयात पक्ष का सोडावा वाटला या वयात देखील खासदारकी भोगणारे असे हे व्यक्तिमत्व त्यांना भाजप सोबत असणाऱ्या शिंदेंसोबत जाऊन अजून काय हवं आहे हे ही त्यांनी पुस्तकात लिहलं असावं अशी अपेक्षा आहे.
त्या वेडपट उद्धव कडे राहण्यात काही राहील नाही अणि राहील शिवसेना सोडण्याचा विशय तर त्यांनी पक्ष सोडला नाहिये अणि शरद पवरची लाचारी करण्यापेक्षा भाजापची मैत्री करून देव देश धर्म सेवा करणे कधीही चांगलेच
राणे साहेब. ती शाळा. स्वामी मुक्तांनंद हायस्कूल चेंबूर सुभाषनगर .आज ही तुम्ही जमिनीवर आहात. दम आहे. बोलायचा अधिकार आहे. अस कोण वागत. पण आशिर्वाद आहे बाळासाहेबचा. अहो राणे साहेबानी सुभाषनगर करीता फार केलय. म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये त्यांनी फार चांगल काम केलय. आणि त्यांना बोलण्याचा पूर्ण हक्क आहे.
तुम्ही पण गरीब होते एवढे श्रीमंत कसे झालात ते सांगा आधी मग बोला. तुम्ही लोकांनी भ्रष्टाचार वर बोलणं म्हणजे निव्वळ धूळफेक आहे .. काय झालं अजित पवार यांचं..
जगात फक्त एकच नेता धुतल्या तांदळासारखा आहे. आणि तो म्हणजे कोंबडी चो 0:04 र . फक्त बोलबच्चन करून आणि कोंबड्या चोरून , हॉटेल आणि हॉस्पिटल जुहू येथील बंगला आणि अनेक ठिकाणी करोडोंच्या जमिनीत पैसा लावला . आणि त्यातूनच वाया गेलेल्या दोन अय्याशी पोरांना वाढवलं. धन्यवाद अंधं भक्तांना.
हा एक नंबर भामंटेगीरी, लबाड चमचेगिरी करण्यात पटाईत आहे हा हारामखोर कपडे बदलतात तसेच पक्ष बदलत असतो स्वतः ची पोळी भाजून घेतो अक्कल नसताना मेडिकल कॉलेज स्थापन करतो हा आणि यांची पिलावळ कोकणी माणसाच्या दिशाभूल करण्यात पटाईत आहे
अतिशय मुद्देसूद व सुंदर विष्लेषण. पण लवकर संपवले असे वाटले. अजून थोडे मुद्दे मांडले असते तर परिपूर्ण झाला असता विडिओ. एकूण सरकारी नौकर्यांची संख्या आणि मराठ्यांची लोकसंख्या पाहता ५% लोकांना सुद्धा आरक्षणाचा फायदा नोकरी मिळवण्यात होणार नाही पण त्या ५% च्या नादात उरलेल्या ९५% मधील मोठा तरुण वर्ग शेती सोडून क्लासेस करण्यासाठी शहरात येणार (MPSC करणार्यांची अवस्था बघा) व नोकरीच्या मागे धावताना आयुष्यातली उमेदीची अनेक वर्षे वाया घालवणार आणि शेवटी काहीच पदरी न पडल्यामुळे निराश होणार. सर्वच भयानक आहे.
खरोखरच सन्माननीय माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायणराव साहेब यांनी शिवसैनिक कसा असावा याचे अनेक अनुभव व कडवट शिवसैनिक यांचे सन्माननीय गजाननराव किर्तीकर यांचे कार्यकाळातील अनुभव सांगितले आहे जय हिंद जय महाराष्ट्र
अहो राणे मग एवढे दिवस गप्प का बसलात आताच ही उठाठेव कशासाठी आणि तुम्ही कसे एवढे श्रीमंत झालात तुम्ही कुठे एवढे कष्ट करून कमावलेत का ह्या प्रश्नाची उत्तरे पण द्या ना स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं सांगायचं ठोकून ही तुमची सवयच आहे शिवसेनेमुळेच तुम्ही एवढे मोठे झालात याची तरी जाणीव ठेवा
लोकांच्या कुंडली व कमाई जमविण्यात या तथाकथित मालवण सम्राटाची पूर्ण जिंदगी निघून गेली. कधी काळी कोकणचा कॅलिफोर्निया करणार होता. कोकणचा कॅलिफोर्निया काही झाला नाही परंतु सोयीने पक्ष बदलून बदलून यांनी स्वतःचा वैयक्तिक कॅलिफोर्निया जरूर बनवून घेतला.
राणे तुम्ही फक्त बोलत तुमच्या दम असेलतर। नकीच काढा तुम्ही काय धुतल्या तांदळा सारखे आत का भा जा पा च्या टोत्र्याने बोलल्या बोलल्या आखा स्वाभिमान भा जा पा ला विकून टाकला तुम्ही काय सांता
अहो राणेसाहेब किती दिवस वाट पहायची एकदा ककाढाच ना ह्यांच्या कुंङल्या आणि प्रापर्टी शिवसैनिक पण किती कमावून बसलेत न कमावलेले तळागाळातील शिवसैनिक राहीले तेपण समजून द्या
राज साहेब एकदा म्हणाले होते राणे सेनेतून बाहेर गलेच नसते,पण त्याची आज दादांनी नक्की आठवण करून दिली नुसती दिली नाही पण एवढे झटले का सेनेसाठी कोपर मारून पाणी काढले आणि आह आयतोबह्याव करीन त्याव करीन बोलतात.