धनू भाऊ निवडून आले तरच परळी च नाव राहील नाही परळी कुठ आहे हे पण समजणार नाही कुणाला.... सर्वांनी जात पात सोडून विकास समोर ठेवून पाहावे ..... लोकसभेला केंद्रीय मंत्री पद गमवले जात पात करून आपण ..आता बीड परळी चे राजकीय अस्तित्व गमवू नये. ..... मी काही कुणाचा समर्थक नाही एक सामाजिक विचार