पोलीस भरतीच्या सर्व उमेदवारा तर्फे सरकारला विनंती आहे की त्यांनी ही भरती प्रक्रिया २ महिने पुढे ढकलावी जेणेकरून कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही...
आर आर पाटील च फक्त समजले गरीब पोरांच्या भावना त्यांच्या सारखा गृहमंत्री पुन्हा होणे नाही ❤❤❤ का बरं खेळ चालवलाय लाख पोरांच्या आयुष्याचा 😢😢😢 पोरांचे हात पाय मोडायला लागले आहेत पहिल्याच दिवसापासून 😢😢😢
आज तुम्ही आमचा विचार कराल तर विधानसभेत तुमचा विचार करू...... सरकारला वाटत की भरती घेतल्यावर निवडणुकीत फायदा होईल. पण अस होणार नाही. विद्यार्थ्यांच आयुष्य बरबाद करताय तुम्ही कस लोक तुम्हाला मतदान करतील? जेवढा त्रास जास्त होणार तेवढ मतदान तुमच्याविरोधात.......त्यामुळे सरकारने वि. विचार करावा.
जर सरकारने पावसाळ्यात ग्राउंड घेतले तर भरती घेऊन पण मूळ मतदान करणार नाहीत, जवळजवळ सर्व मुलांची मागणी आहे पावसाळा झाल्यावर ग्राउंड घ्यावे, आधी vayvadh द्या मुलांना मग ग्राउंड सुरू करा dec मध्ये....
जर एखादा उमेदवार एका ठिकाणी मैदानी चाचणी देत असताना दुखापत झाली तर, अशा परिस्थितीत तो उमेदवार दुसरीकडे मैदानी चाचणी कशी देणार, याची जबाबदारी कोण घेणार?
रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे जबाबदारी आहे. पण रोजगार देखील भिक दिल्या सारखा दिला जातो. खुप पिळवणूक होत आहे. सामान्य जनतेच्या मानसिक सहनशीलतेचा अंत बघू नका.
आज पोलीस भरती चाचणी पहिल्याच दिवशी नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, पालघर, मिरा-भाईंदर अजून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे... पावसात पूर्ण बॉडी भिजलेली त्यात 1600 साठी बॉडी गरम होणार तरी कशी पहिल्याच दिवशी खूप अवघड परिस्थिती आहे... 🙏
पावसाळ्यात ग्राउंड घ्यायची किंमत BJP ला विधान सभेत मोजावी लागेल. 17 लाख मुले भरती देत आहेत आम्ही सर्व BJP विरुद्ध प्रचार करू. BJP आमचे भविष्य अंधारात टाकत आहे
आज पोलीस भरती चाचणी पहिल्याच दिवशी नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, पालघर, मिरा-भाईंदर अजून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे... पहिल्याच दिवशी खूप अवघड परिस्थिती आहे...