#BolBhidu #RatanTata #TataGroup
आपल्या भारतात श्रीमंतांच्या यादीत आपलं नाव यावं, यासाठी चढाओढ होणं हे नवीन नाही. आपली श्रीमंती फक्त यादीपुरती नाही हे दाखवायला होणारे सोहळे, गाड्यांचे ताफे, प्रचंड मोठ्या इमारती, राजकीय लागेबांधे याही गोष्टी भारतात चर्चेत असतात. यांच्याइतकं श्रीमंत व्हावं असं वाटणारे उद्योगपती भारतात भरपूर आहेत, पण यांच्यासारखं माणूस व्हावं असं वाटणारे उद्योगपती होते रतन टाटा.
आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी कंपन्या उभारल्या, भारतात वेगवेगळे उद्योग धंदे आणले, पण त्यापलीकडं जाऊन रतन टाटांनी माणसं उभी केली, रतन टाटांनी देश घडवायचं काम केलं. ९ ऑक्टोबरच्या रात्री रतन टाटांचं निधन झाल्याची बातमी आली आणि सगळा देश हळहळला. पण रतन टाटांची कारकीर्द पाहिली की निश्चितपणे अभिमान वाटतो, हा अभिमान वाटायचं कारण म्हणजे टाटांचे हे पाच किस्से, टाटा माणूस म्हणून किती भारी होते हे सांगणारे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
9 окт 2024