ज्यांच्या नावामुळे आज तुम्ही इतक्या मोठ्या नेते झालात आमदार झाला खासदार झालात मंत्री झाला नगरसेवक झाला ते फक्त उद्धव साहेबांनी दिलेल्या AB फॉर्म मुळे आणि तुम्ही आज काळा दिवस म्हणते त्याने जर तुम्हाला हा दिली नसती तर आज तुम्हाला कोण ओळखलं असतं साहेब आमच्यासाठी विठ्ठल कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना आम्ही मरेपर्यंत आदर राहील आणि तुम्ही जगात तरी केलात तो दिवस इतिहासातला काळा दिवस होता
लोक इतके नीच असतात ??? काय केलं उद्धव ठाकरेंनी यांचं... इतका मोठा विश्वासघात सहन करूनशी उद्धवजी संयमी आहेत....ग्रेट उद्धव ठाकरे...बाकी शिंदे गट 3 महिन्याचा पाव्हना
ह्या माणसाच्या जन्माचा काळा दिवस पाळू म्हणतात त्या माणसांनी फक्त पुढे काय होते ते पाहावे. अरे ज्यांनी तुम्हाला पिल्लं दिली असे तुम्हाला वाटते त्यामुळे ह्यांना काळादिवस म्हणता त्याच्या अगोदर तुम्हाला यांनी अंड्डी दिली...
एवढी अफाट गर्दीचे स्वरूप पाहून.... शीतल म्हात्रे च्या पोटात गोळा आला.... पाहवत नाही.... विधानसभा निवडणुकीत जनता ऊदवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे....
ओम साई राम... यांना दोन महिलांना सर्व माहित जणू काही ते दिवस भर त्याचा समोर बसून होते..मॅडम बस करा पुरे झाले.. आणि हो उद्धवजी साहेब आहेत महाराष्ट्रचे श्रावण बाळ.. त्यांनी काय केले आहेना ते उभ्या महाराष्ट्रने पहिले आहे.. मॅडम तुम्हाला सांगायची गरज नाही समजले का?.. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र