तेव्हा च्या तेव्हा निर्णय घेतो म्हणणारे एकनाथ शिंदे आता त्यांच्याच नेत्या ला लटकवणार का हे बघावं लागेल, आणि नाही लटकावले तर त्यांना मतदान द्यायचं की नाही हे जनतेने येत्या निवडणुकीत ठरवावं
दुर्दैव भारतात कायदा भक्कम आहे परंतु न्यायालयातील न्यायव्यवस्थाच गुन्हेगारा कडुन दहा ओळींचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन त्यांना काही वेळात सोडून देण्यात येते.ज्याचा जीव जातो त्याच्या परिवाराची जबाबदारी कोण घेणार
यां सरकारी यंत्रणा यांना आता 8 दिवस मिहिर शाह सापडणार नाही ...त्याची दारू चे रिपोर्ट नील येतील.... कोटींचे पैसे देऊन राजकारणी,आणि सरकारी यंत्रणा मॅनेज होईल आणि बाहेर बरळतील कायदा सर्वासाठी सारखा असेल...
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरण - काय झाल हे पाहील आपण. धंगेकर ओरडुन दमले व नंतर सर्व शांत. इतर राजकीय पक्षांनी तर ब्र देखील काढला नाही. सर्व सामान्यांचा जिव कवडीमोलाचा झाला आहे. मुंबई च आजच Hit and Run चे देखील लोकांनी जास्त अपेक्षा ठेवु नये. Everything will be settled.कलीयुग है भई...