सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्यांना बाय-बाय करा. आणि यापुढे तरुणांना आदर्श, प्रेरणा, रोजगार, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुजय दादाला प्रचंड बहुमताने विजयी करा.🚩
या गोष्टीला मिडीया जबाबदार आहे मीडियाने सुजय विखे झालेल्या हल्ल्याची बातमी दाखवली नाही त्याची ब्रेकिंग न्यूज झाली नाही आणि दिवसभर चालली नाही हीच गोष्ट जोर्वे नाक्याच्या संदर्भात पण झाली होती
@@Unioncity1234 18 वर्षाच्या मुलांना वर झालेले मारहाण महिलांवर झालेले हल्ले गाडीची काच फोडणे आग लावणे गरिबांवर झालेले मारहाण या व्हिडिओज सगळ्यांचा कारणीभूत आहे संगमनेर मध्ये दहशत बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंग्रजीत थोरात व त्यांच्या संग असलेले सगळे लोकं यांच्या सगळ्यांवर (पोलीस प्रशासन सर्वांना अटक करावी )आणि जर का अटक नाही झाली तू सामान्य जनतेचा तुमच्यावर विश्वास तुटून जाईल हे चेहरे काँग्रेसचे आहे अटक करा अन्यथा आम्हाला काहीतरी करू लागले
युवकांचा खरा आधार, उच्चशिक्षित, विद्वान, एक सच्चा हिंदू धर्म रक्षक, गोरगरिबांचा आधार, आम्हा सर्वांना प्रेरणादायी असा बुलंद आवाज म्हणजेच आम्हा युवक तरुण तरुणीच्या मनात असणारे सर्वांचे लोकप्रिय खासदार..one & only डॉ. सुजयदादा विखे पाटील...
सुजय दादा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा करू नका..कारण तुमच्या सभेला जी स्री आली होती. ती स्री सुरक्षित आहे का. निषेध करून काय उपयोग आहे....🙏
जेव्हा जिहाद्यांनी हिंदूंवर हल्ले केले तेव्हा थोरात का गप्प होता याच कारण मिळेल का . हि सर्व थोरात परिवाराची गुंडगिरी आहे राजकारणात काय होईल माहित नाही पण थोरात पडला तरच जिहादीलोक यांना वचक बसेल
देशमुख यांचे विधान चुकीचे होते, यात शंका नाही . त्यावर कायदेशीरपणे देशमुखांना शिक्षा व्हावी. परंतु यात सुजय दादा विखे यांचा त्या व्यक्तव्याशी काहीही संबंध नाही.
@@SandipDighepatil tu Loni chi biryany khayla jat asel … aso aasach vafadar raha … nahitar na ghar ka na ghat ka hoil tumach …. Kal che aadhash ch kay Zal
लंके नी आमचा माज मोडला रे दादा निवडून देऊन पस्ताव्यात पडलो सुजय सारखा विकासा बाबतीत पोरगाच नाही निलेश लंके ला आम्ही आमच्या गावातुन ५०० मताच तर श्रीगोंद्या मधून ३३००० लीड दिल
भाऊ, नम्र विनंती 🙏. तुम्हाला समजेल लंके काय करू शकतो आणि विखे काय करू शकतात. लोकशाही मध्ये हार जीत होत असते म्हणून कोणी संपत नाही. लोकशाही टीकावी. संविधान बचाओ म्हणणारे आणि संविधान हातात घेऊन मिरवणारे खरंच संविधान पाळतात का.