या घटनेमुळे एका गोष्टीचा प्रत्येय आला ती म्हणजे संगमनेर मधील दहशत. आ. बाळासाहेब थोरात यांनी पाळलेली गाव गुंड काल सक्रीय झाले व संधीचा फायदा घेतला.... थोरात साहेब हाच का तुमच्या तालुक्याचा विकास????
मी एक संगमनेरकर म्हणून मला हे माहिती आहे की थोरात साहेबांच्या गुंडांनी जे केले ते चुकीचेच आहे .,,,,,,,,,देशमुख हे चुकीचे बोलले , परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन आहे ,,,
*सुजय विखे यांच्या संगमनेरमधील सभेत जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, महिला संतप्त...* विखेंना विचारला जाब... सभा आटोपती घ्यावी लागली, महिलांसह ग्रामस्थांचा सभास्थानी ठिय्या.. *सुजय विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, वसंत देशमुखला भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे अशा नीच लोकांना त्यांची जागा दाखविण्याची*
Tuzya bayko la bahinila koni kahi bolale tar tu Kay karahil ? Kahi chukale nahi.....aata fatkawle naste tar vikhe chi himmat wadhali asti. Rajkaran wegale...pan bai war bolayanni jara vikhe ni kalji ghyavi.