हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
मी आत्ता खूपच low feel karat hote ,n stroll kartanana mala tumche Chanel milale n mi akdam shant zale nk u so much mi आत्म परिक्षण करण्याचा प्रयत्न करेन,thaks from bottom of the heart 😊
अगदी भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवावा अश्या पद्धतीने अमुक तमुक platform कार्यरत आहे अशक्य भारी विषयांवर चर्चा केली जातेय त्यासाठी मी कृतज्ञ आहे मी तुमची, 🙏तुमचे सर्व विषय खूप छान असतात भरभरून धन्यवाद
खूप चांगला विषय आणि त्यासाठी कुठेही न झुकलेला खरोखर अध्यात्माचे आचरण असलेला वक्ता निवडलात, त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन ओंकार आणि शार्दूल! काळाच्या गरजेनुसार, बदलत्या भाषेनुसार संस्कृतातले उपनिषद गीतेतले अध्यात्मज्ञान ज्ञानोबामाऊलींनी मराठीतून जनसामान्यांपर्यंत पोचवले. त्यानंतर अनेक संतांनी, जाणकार अभ्यासूंनी त्याचे त्या त्या काळातील परिस्थिती, भाषेनुसार सुलभ विवेचन केले. आजच्या तरुणांनी मागे राहून कसे चालेल? आम्हां! तरुणांना त्यांच्या काळ, परिस्थिती व भाषेनुसार हे अध्यात्म, ही जीवनविद्या समजलीच पाहिजे. खूप नेमके प्रश्न निवडलेत. प्रल्हाददादांनी किती सुरेख मार्गदर्शन केले. अध्यात्म आपलेच आहे, समजायला सोपे आहे, शाश्वत सत्य आहे , मुख्य म्हणजे ते आपल्या सर्वांसाठी आहे, हा विश्वास निर्माण केला. दादांप्रति कृतज्ञता आणि तुम्हा दोघांचे पुन्हा एकदा मनापासून कौतुक!
तरुण वयात हे मार्गदर्शन लाभले तर काय होईल? तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे काय? आध्यात्मिक ज्ञानाची सर्वांना गरज आहे का? अध्यात्म म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली थॅंकयू दादा थॅंकयू सद्गुरू 🙌
👌👌👌 🙏🙏 सद्गुरू वामनराव पैंची अनेक व्याख्यानं, प्रवचनं ऐकली आहेत. त्यांचे चिरंजीव प्रल्हादजी ही खूपसे तसेच आहेत. अतिशय उत्तम गोष्ट अशी आहे,की हे दोघेही उच्च विद्या विभूषित, वैद्यानिक दृष्टिकोन असलेले आहेत. डोळस श्रद्धा कशी असावी हे शिकवलं त्यांनी..... त्यांची प्रार्थना तर खूपच सुंदर आहे.....ज्ञानेश्वरांच्या पसायदानासारखी विश्वकल्याण साधणारी.....🙏🙏🙏🙏🌹 अमुक-तमुक ला नववर्षाच्या शुभेच्छा.....🌹🌹
अतिशय सुरेख विषय... तरुणाईने अध्यात्माकडे वळणे ही आता त्यांच्या उज्वल भविष्याची गरज आहे... आपल्याकडे स्वामी विवेकानंद जे अवघे 40 वर्ष जगले पण उत्तुंग काम करून गेले ते खरे आदर्श असेल पाहिजे... मस्त विषय आणि सुंदर चर्चा..
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जसा विचार तसा जीवनाला आकार, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल, जीवन विद्येच तत्वज्ञान हे scientific आणि practical आहे..दादानां बोलवण्यसाठी खूप खूप धन्यवाद..देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची मुल टॉप ला जाऊ दे सर्वांना उत्तम आरोग्य दे...😇
खूपच छान... अनमोल व दिव्य मार्गदर्शन... अगदी साध्या सोप्या भाषेत प्रल्हाद पै सरांनी केलेले हे मार्गदर्शन खरोखरच तरुणांनान नव्हे तर जगातील प्रत्येक मानवाला उपयोगी पडेल असेच वाटते. अमुक तमुकचे खूप खूप आभार...
खुप खुप खुप सुंदर मार्गदर्शन, प्रबोधन,आणि सर्व समाजासाठी व खासकरून तरुणांनासाठी प्रेरणादायी मुलाखत!आदरणीय दादांचे व TATS च्या संपूर्ण टीमचे शतशः धन्यवाद! कोटी कोटी प्रणाम!सद्गुरूं पै माऊलींच्या कृपेने आपणासर्वांना दिर्घ आयुआरोग्य लाभो, आपलं सर्वांचं खुप खुप भलं होवो व सर्वांची उदंड उदंड भरभराट होवो!❤💐👌👌🙏🙏🙏🙏
अमुक तमुक टीमला खूप धन्यवाद. खूप छान विषय हाताळत आहात या कलियुगात माणसाने मनःशांती हरवली त्यातून अनेक मानसिक आजार निर्माण होत आहेत त्यासाठी आध्यत्मिक बैठक हवी व चांगल्या विचारांनी तुमचे मनही निरोगी राहील हा विचार खूपच आवडला. आपले खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर एपिसोड... खूप सोप्या भाषेत समजावणं... तरी एका सामान्य मनुष्याच्या डोक्यात काही विचार सतावतातच... जसं की कर्म आणि त्यांची परतफेड ही फक्त आपल्या सारख्या कष्टकरी वर्गालाच का? खुनी, बलात्कारी, भ्रष्ट लोकांना कर्म लागू होत नाही का.... वाट दाखवणार तत्वज्ञान जगात खूप आहे पण काही प्रश्न हे अंनुतारित राहतातच...
खुप खुप आभार आणि धन्यवाद जीवन विध्धेचे हे तत्त्वज्ञान अखंड मानवजातीला सुखी करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून सर्वांनी स्विकारावी आणि आपले कल्याण करून घ्यावे,
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
The अमुक तमुक show चे खुप मनापासून धन्यवाद! हा episode अश्या क्षणी आला जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती आणि श्री प्रह्लाद वामनराव पै यांनी खुप छान सध्या सरळ सोप्या भाषेत गोष्टी समजावून सांगितल्या त्यामुळे the अमुक तमुक show चे मनापासून धन्यवाद 🙏 😊
External factor आपल्या हातात नसतात but जे multiple factors आपल्या life मध्ये आहेत ते वापरून शांत राहुन देव आपल्याच आहे.. त्या देवाशी एकरूप होण्या साथी solution is knowledge of Jeevan vidya !
दादांनी खूप छान सांगितले विचार तसं जीवनाला आकार त्यामुळे प्रार्थना सतत म्हटल्याने आपल्या जीवनात चांगला अनुभव येत राहतो, अंतर्मन बहिर्मन शास्त्र तर सांगितले शिवाय ही प्रार्थना म्हटल्याने आपण affiramation देत असतो हे ही छान सांगून आपली सर्वांप्रति भलं होऊदे ची भावना वाढते हे स्पष्ट केले आणि सर्वांमध्ये आपण आहोतच.. stress free life.. साठी मार्गदर्शन पण केले.. सर्वांनी ऐकावा अस मार्गदर्शन ...thank u दादा and all टीम..
विठ्ठल, विठ्ठल देवांनो , खूप चांगला विषय तरुणांसमोर आणलात तुमच्याविषयी खूप खूप कृतज्ञता जीवनविद्या जगातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणे ही आज काळाची गरज आहे.ते काम तुम्ही अमुक तमुकच्या माध्यमातून केलेत.अखंड कृतज्ञता देव तुमचं अखंड भलं करो
Khup chhan episode..!! Thank you Pralhad sir and team amuk tamuk..!! Pralhad Painsobat ajun ek episode kara please.. ha vishay ajun deep samjun ghyayla aavdel..
सर्वांनमुळे मी आहे, आणि सर्वांमध्ये मी आहे या एका अमृततुशारासाठी कृतज्ञतापूर्वक आभार.या एका वाक्यातच सारे आध्यात्म भरलेला आहे याची जाणीव करून दिलीत खूप खूप धन्यवाद.
अध्यात्म म्हणझे सात्विकता,अहिंसा आणि त्यासाठी सर्वांच भल कर रक्षण कर म्हणजे प्राण्यांचे पण रक्षण कर असे आहे..प्राणी कापून खाणार पण दुसऱ्यांचे भल होवो..हे म्हणणे चुकीचे आहे. तामसिकता...यावर पण आवडले असते सांगितले असते तर.आज नॉनव्हेज सोडा म्हटले तर लोक वेड्यात काढतात, चिडतात.. जैसा पाए अन्न वैसा पाए मन
ओंकार आणि शार्दुल तुम्ही दोघेही खूप छान विषय घेऊन लोकांसमोर मांडत आहात. तुमचे अगदी मनापासून अभिनंदन तुम्हाला जगातले सगळे सुख मिळो हिच मनापासून शुभेच्छा.
मी ३८ वर्षांची आहे...पण मला या सर्व गोष्टींची जाणीव व्हायला तसा थोडा उशीरच झालाय अस मला वाटत..जर या आधीच मला योग्य गोष्टींची जाणीव झाली असती तर माझ आयुष्य फार वेगळं असत..पण पुन्हा तेच आहे ना तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते..ती त्याचं क्रमाने होते..आपण पामर फक्त एक कटपुटली आहोत..कर्ता करविता तर तो आहे..युनिव्हर्स आणि कर्म आपल्याला आपल्या वाटणीच योग्य ते फळ देतच
खूप अवघड विषय, खूप छान आणी सोप्या शब्दात सांगितला आहे. मुख्य म्हणजे म्हातार्या बरोबर तरुणांना पण योग्य दिशा आणी योग्य विचार ह्यांचे महत्व छान explain केले आहे. अमुक तमुक खूप thanks, वेगवेगळे topics ह्या प्लॅटफॉर्म द्वारे surface केल्याबद्दल!!!