आता सगळे एकमेकांची लफडी काढताहेत! सत्तेसाठी एकत्र आलेले हे सर्व काय लायकीचे आहेत ते जनतेसमोर येतय! कार्यकर्ते काय कुणाच्याही सतरंज्या उचलायला तयार आहेतच!
आता भुजबळांनी एवढं उरकलं म्हटल्यावर यांची कारकीर्द संपुष्टात आली असंच म्हणावं लागेल. यांना लवकरच आमंत्रित करून घेतले जाणार हे काका पुतणे कधी पण एक आहेत हे लवकरच यांच्या लक्षात येईल.
तुमचे अगदी बरोबर आहे. सैन्यात पाच वर्ष काढलेला असावा. पण ते स्त्रिया सैन्यात जातातच असे नाही मग त्यांच्याहीसाठी काहितरी अट पाहिजे. ईतकेच नाही तर असेही होऊ नये की एखाद्या विभागात एका जातीचे खूप आहेत म्हणून तेथे त्याच जातीचा किंवा धर्माचा ऊमेदवार दिला जावा.
प्रभाकर भुजबळांनी केलेल्या भाषणातून जाणवले की अजून खूप काही बोलायचे आहे. भले भुजबळ कायद्याने शिक्षा भोगलेला असुदे., पण काही मानपान त्याच्या काळजाला घर करून बसली असेल.
जीतूउद्दीन बोलतो भुजबळ चा राजीनामा घेतला पण सीबीआई मधून काका नी वाचवले. म्हणजे सरकार कुठलेही असो जनतेला हुतिया बनवतातच. भ्रष्ट असो गुन्हेगार असो सर्व माफ आहे. 🙏
सर्व एकाच माळेचे मणी, सत्तेचा लपंडाव चाललाय सर्व भ्रष्ट मंत्र्यांना आणि आमदारांना वाचवायचे धंदे चाललेत, आज मी सत्तेवर आहे तर तुला वाचवतो, उद्या तू सत्तेवर आलास तर मला वाचव, आपस का माल बाट के खायेंगे,
@@vijayadongre-nature अतिशय उत्तम आहे मी मैडम. 🙏 धन्यवाद नमस्कार. 🙏 काहीना आवडले नाही मी बीजेपी वर टिका करतोय अजित दादा गट घेतल्यामुळे. म्हणून कमी केले कमैंट्स करने.
भुजबळ हा राज्यातल्या राजकारणात कायम अतृप्त आत्मा राहिला आहे ! इतकी पदे भोगून देखील या माणसाचा लोभ काही सुटत नाही ! आणि कर्तृत्व काय तर जातीपातीचे राजकारण !
खरे तर पवार अतृप्त आहेत. जिथे खुद्द पुतण्या म्हणतोय अजूनही स्वबळावर सत्ता नाही आणि पक्षाचा मुख्यमंत्री नाही मग पैलवानाने कुठले झाड उपटले. भाजपचे १०५ आमदार घरी बसवले, तेव्हा पवार चाणक्य झाले, परंतु लोकशाहीत हेही मान्य केले पाहिजे की मतदारांनी गांडीवर लाथ मारली आहे.
आयुष्य भर पाडापाडी,जातीयवादी राजकारण,निव्वळ नातेवाईकांना लाभ,नकारात्मक राजकारण याचा शेवट नियती कसा करते यांचे ऊत्तम ऊदाहरण लोकांना बघायला मिळतंय. बाकीचे यातुन काही शिकले तर बरे होईल. नाहीतर नियती आहेच शिकवायला.
बीजेपी ने कोणालाही पक्षात घेतले तरी चालले असते परंतु ज्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये घोटाळे केले त्यांनाच बीजेपी ने घेतली याचे कारण म्हणजे त्यांची कारखानदारीतील ताकद आणि त्यांच्या मागे असणारे मतदान व त्या कारखान्याशी संबंधित कर्मचारी
नमस्कार प्रभाकरजी अतिशय सुरेख कार्यक्रम सुरू झाला आहे. हा भस्मासुरचा खेळ सुरू झाला आहे. हा असाच समोर सुरु राहील. हेच पंतप्रधान मोदीजी यांच यश आहे. भ्रष्टाचार निर्मूलन असच होणार. धन्यवाद 🎉
कोनी काही म्हणो प्रतेक पक्ष फोड फाड करून मानस जोडलेले आहे आस एकच आसा पक्ष आहे की पक्ष फोडुन पक्ष बनवले फक्त निराधार मनाचा पक्ष म्हणजे ते मनसे जय मनसे जय राज साहेब ठाकरे
धन्यवाद प्रभाकर आपले विष्लेशन तंतोतंत आहे.फारच जुन्या सत्य घटणांची पुराव्या सह प्रस्तुतही केलीत.काय होतास तु , काय झालास तु अरे .. विसरलास तु तुझा तो काळ. प्रत्येक माणसास माहीत असते नियती कुणास सोडत नसते आपण निरखून पाहील्यास आपल्या प्रत्यक्ष दिसुन येईल.तुका म्हणे आपण केलेल्या पाप पुण्याची बक्षिसं धेतल्या शिवाय सुटका नाही.आपली पत्रकारीतेची वाटचाल छान व समजण्या सारखी आहे.
सरकारी कर्मचारी धडधाकट असला व कितीही गरजू असला तरी अठ्ठावन्नाव्या वर्षी नोकरीतून कमी केला जातो. आणी हे आजन्म राजकारणात राहू शकतात. स्वातंत्र्यानंतर किती राजकारणी खरोखर फक्त पगारावर संतुष्ट राहिले असतील.
@@AkhandBharat29नातवंडच काय , पतवंडही असतील त्यांना. नाहितर काही सामाजिक कार्यही करता येईल. पण सुरक्षेच्या घेर्यातील मजा काही औरच असणार नाहीतर साधारण माणूस दिसतील. आणी बाकी सर्व सरकारी सुविधा सोडतील कशाला? बंगले, घरात नोकर, लाईट पाणी फोन व आणखी काय असेल ते सर्व फुकट. मग मन रमेल कसे स्वताचा खर्च करावा लागला तर.
काका निवृत्त होणार 🤔म्हणजे खूपच जालीम उपाय, त्यांची कोणीही बाजू घेऊच शकणार नाही इतका भक्कम पुरावा पाहिजे तरच ऑक्टोपासिचे पाश zero power /पवार होतील जाता जाता ----भुजबळांचा आवेश, डीप सीटेड राग टिको म्हणजे झालं
तेलगी प्रकरणात या सगळ्यांच्या नार्को टेस्ट आता लगेच केली पाहिजे. आख्या भारत देशाला स्टॅम्प घोटाळा कळाला होता, तरी सबळ पुरावा नाही म्हणून सगळ्यांना सोडून दिले आणि जे काही 8-9 वर्षे प्रतिदिन अब्जावधी रुपयांचे खोटे स्टॅम्प विकले ते सरकार ने लगेच ओके ही केले, ही मोठी शोकांतिका.
साहेब तुमचे व्हिडिओ खूपच छान व अभ्यास पूर्ण असतात... माझी एक विनंती आहे कि एखादा व्हिडिओ राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षा तुन भ्रष्टाचार करून नंतर BJP वाशी झालेल्या नेत्यावर ही व्हिडिओ बनवा... तो विडिओ पहायला माझ्या सारख्या तुमच्या असंख्य चाहत्याना नक्कीच आवडेल.... अगदी अजित दादा पासून, तर हसन मुश्रीफ, गावित, चित्रा वाघ ताई,, संजय राठोड,यादी खूप मोठीय साहेब अगदी न संपणारी.. 👍 नोट :मी राष्ट्रवादीचा किंवा अन्य कोणत्याही पक्षा कार्यकर्ता नाहीय साहेब. मी साधारण मतदार जो सम्रभात आहे कि मतदान कुणाला करावं?? कारण उद्या उरली सुरली सेना, राष्ट्रवादी bjp त गेली तर मग... सगळेच निष्पाप निष्कलक मग... मग व्हिडीओ बनवायचे तरी कोणत्या विषयावर...??
@@amrutashingare3324 एवढ्या सगळ्यांमध्ये छगन भुजबळ साहेबच कसे सापडले पवार साहेबांना, गद्दारी ची सुरुवात तर त्यांच्या घरातून झाली, बंडानंतरची पहिली सभा येवल्याऐवजी बारामतीमध्ये व्हायला पाहिजे होती ना
मला एक प्रश्न पडतो,हे महाशय जर उद्धव ठाकरे यांना शिल्लक सेना म्हणुन हिणवत असेल तर यांची औकात किती आहे यांच्या सोबत किती कार्यकर्ते आहे,हे तर सांगावे. अंध भक्त....
सर काही मोजक्या लोकांच विश्लेषणामध्ये कोणीही स्पर्धा करु शकत नाही.एक तुम्ही स्वतः, भाऊसाहेब तोरसेकर,सुशिलजी तुम्हा सर्वांना सलूट. अशीच निर्भिड पत्रकारीता करत रहा.आम्हाला सुध्दा वाचायला,ऐकायला आवडेल.🚩🇮🇳
टीका करण्याचा अधिकार ज्याने पक्ष घडविताना बरोबरीने कष्ट केले, जरी मला भुजबळसाहेबांचे विचार पटत नसतील तरीही त्यांचा टीका करण्याचा हक्क नाकारू शकत नाही... सर्व प्रथम वेदना तर त्यांचं होतील आयीत खाऊना काय लागते बोलायला
प्रभाकरजी आम्हीच्या 12 कोटी मध्ये नाही बरं का..कारण राष्ट्रवादी पक्ष फुटला काय आणि पुर्ण संपला काय आम्हाला त्यांचे काही नाही... आम्ही फक्त आणि मोदीजीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत..हे घाडयाळ एक दिवसी बंद पडणार हे निश्चित....जय शिवराय..जय हिंद 🙏🙏🙏🙏
😁😁😁 थत्तोबांनी हे फार पूर्वीच सांगितले होते की ‘काका’नेच ‘मफलर’ची गेम केली होती आणि साडेतीन वर्षे आत लटकवले होते. लोकांना वाटतं ‘थत्ते’ काहीही बडबडत असतात पण त्यात ‘तथ्ये’ही असतात. त्यामुळे आता ‘थत्तोबां’ना ‘तथ्योबा’ म्हणावेसे वाटते.
सर माझे मत इसरो पर्यंत पोहचवा - चौधरी सर - प्रज्ञान रोव्हरचे लाईफ फक्त14 दिवसाचे आहे पण प्रज्ञानचे लाईफ वाढावे यासाठी लँडर मध्ये परत लिफ्ट करून पुढील14 दिवसासाठी ठेवा . चांद्रदिन सुरु झाला की परत उतरवा . बघा हा प्रयोग यशस्वी होईल .