🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤❤ 💐🙏💐 श्री स्वामी समर्थ ❤❤ 🪴🙏🪴 श्री स्वामी समर्थ 🪴🙏🪴 🌞🙏🌞 श्री स्वामी समर्थ 🌞🙏🌞 ☘️🙏☘️ श्री स्वामी समर्थ ❤❤ ❄️🙏❄️ श्री स्वामी समर्थ ❄️🙏❄️ 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
महाराज मुनी संत संन्यासी वैभवशाली मुख वानी शब्द लेख निर्भिड संच ईती सत्य आहे,, परंतु ज्ञानेश्वर महाराज यांच्या माता पित्याचे जल प्रान मुक्त होन्यास कुनी भाग पाडले,आपन सांगितल्याप्रमाणे विश्वास नाही,,
अहो महाराज या अभंगातून आपण मृत्यू च लक्षणे सांगता हा मृत्यू जिवंत पणी कि अंतकाळी हे सांगा कारण संत म्हणतात माझे मरण मी पाहिले डोळा तो सोहळा झाला अनुपम्य महाराज विनंती करुन सांगा जयहरी🙏🙏 ्
आपण जे सांगितलं ते विज्ञानानुसार खर आहे पण.... हे नियम आयुष पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी आहेत म्हणजे वय 80-100वर्ष जवळपास असणाऱ्या व्यक्तींना . ...तरुण व्यक्तींसाठी हे नियम कुठेच लागत नाहीत......
अहो पण ज्याचं वय 80 झालं त्याने पाच वर्षात मारावे आणि ज्याचं वय 30 आहे. तू पुढील पाच वर्षात मरू नये असा कोणताही नियम नाही एखाद्या माणूस कंटाळा येईपर्यंत जगत राहतो आणि एखादा बिचारा वयाच्या पंचविशीत मोटरसायकलचा एक्सीडेंट होऊन जागीच मरतो आणि मरणाची तारीख वेळ तंतोतंत जरी कळली तरी त्याचा उपयोग काय हे सगळं नियतीच्या हातात आहे
हा प्रयोग तुम्ही दररोज नियमितपणे कथा,जेव्हा आपली आयुर्मर्यादा संपत येईल तेव्हा आपला मृत्यू कधी होईल ते आपल्याला कळेल. काही अभ्यास केलाच नाही तर समजेल कसे काय?सगळ्यांनाच नाही कळंत.आणि हा अभ्यास सर्वजण करु शकतात,वयाची मर्यादा नाही.
रिकामे कामे करण्यापेक्षा कामधंदा करा..?सुखाने जगता येईल. मरण हे कोणाला कळत नाही ते सुत्र परमेश्वराने आपल्या हातात ठेवले आहे. आणि दररोज सकाळी उठल्याबरोबर आपण सांगितलेले प्रयोग रोज करीत बसावे काय ?
संत किती महान होते आणि आहेत बुवा ,हा जो अर्थ आपण सांगितला तो फक्त दर्शनी अर्थ.पण संतांना केवल हा अर्थ अपेक्षित नाही बर.इतका साधासरळ ?गर्भित अर्थ अपेक्षित आहे की ज्याने जीवनाला योग्य दिशा मिळेल.जसे की एखाद्या व्यक्तीने योग्य मार्गदर्शन केले आणि तुम्ही ऐकण्याचा आणि वागण्याचा प्रयत्नच जर केला नाही तर निश्चितच अयोग्य मार्गावरुन गाडी घसरणारच,यासाठी योग्य तेच ऐका,पहा,कृतीत आणा,बोला.अजून खूप काही सांगता येईल😊
ज्ञानेश्वरी त तर ह्या ओव्या मला तरी कुठे आढळल्या नाहीत. क्रुपया ओवी संदर्भ क्रमांक द्या अथवा किंवा अध्याय क्रमांक द्या. माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे त्यात मी बघतो नंतर.
पण मी काय म्हणते मरण कधीही येवो मुखी परमात्म्याचे नाव शेवटच्या श्र्वासाला येणं हे खूप महत्त्वाचं, आपली बॅग भरून च ठेवा , नामाची सवय लावून घ्या, सद्गुरू वचन सांभाळा, जन्ममरण ही क्रिया आहे, पण पुन्हा इथे येवू नये असे वाटत असेल तर, नाम स्मरण आणि देवावर प्रेम एवढं महत्वाचं 🙏