मसुरकर सरांच्या मुलाखतीचे अजून भरपूर भाग व्हायला हवेत.अतिशय ज्ञानी आणि विनम्र व्यक्तिमत्त्व म्हणजे मसुरकर सर.अनेक वर्षांपूर्वी आम्हांला जर्नालिझम शिकवायला सर होते. या मुलाखतीमुळे सरांना पाहण्याचे ऐकण्याचे भाग्य मिळाले.
नररत्नांच्या या खाणीत तसेच इतहासाच्या जडणघडणीत कोकणाचे अमूल्य योगदान आपल्यासारख्या जाणकार इतिहासाच्या अभ्यासकाकडून जाणून नेहमीच अभिमान वाटतो मसुरकर सर...❤ खूप उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
कोकण म्हणजे स्वर्ग आणि एकूण प्रगती मात्र शून्य.......शापित गंधर्वासारखी परिस्थिती...खरतर इथल्या मातीतल्या लोकांची इथल्याच लोकांना ओळख नाही. इतर जिल्हांना मसुरकर सरांसारखा माणूस मिळाला असता तर तिथल्या लोकांनी त्यांच्या ज्ञानाचा खरोखर उपयोग करून घेतला असता.
ह्याला कारणीभूत ही आपलीच लोक आहेत ना असे किती लोक आहेत जे प्रामाणिक पाने नेता निवडून देतात किती एकी आहे आपल्या कोकणातल्या माणसांमध्ये तेव्हा आणि आत्ताच्या परिस्थितीला हे माहिती असणं ही गरजेचं आहे ...
खूप छान मुलाखत झाली ... आपल्या कोकणातील जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सन्मानीय मसुरकर सरांची एक ओळख संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही. भविष्यात नक्की सरांचा वेळ घेऊन भेटू.
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आदर्श अशे साहित्यिक , सामाजिक , देशभक्तीपर अशा महान रत्नाना कोकणभूमी ने जन्म दिला आहे . मसुरकर सरांनी ह्या महान पण दुर्लक्षित भारत रत्नांची खूपच सुंदर माहिती दिली . Thanks Kz Rangpat
छान मुलाखत ! चांगली माहीती मिळाली ! माझं कोकण आहेच तसा नररत्नांची खाण असलेलं ! त्यात हे मसुरकररुपी खासकरून कोकणची माहिती देणारं व्यक्तीमत्व अर्थात कोकणरत्न समोर आलं त्यामुळे त्यांच अभिनंदन आणि धन्यवाद ! तसेच ही माहिती आणि व्यक्ती आपण सर्वांसमोर आणलीत उत्तम मुलाखत घेतलीत त्याबद्दल मुलाखतकार आपलेही अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद !
रत्नागिरी जिल्हा देशाच्या स्वातंत्र्य लढायात व समजा सुधारण्यात मोठे योगदान आहे परंतू सध्याचे पुढारी हे आप मतलबी झाल्याने कोकणlतून पैसा लुटायचा भाग बनला आहे
Ratnagiri zhilyatil kahi nete va samaj sudharak swatantraladhyat hote... Pan te Pune , Mumbai,satara ,kolhapur madhun Kam karat hote...Karan lok samarthan tithun milat hote ...koknatun nahi...
@@amitpawar6247 सावरकरांनी पतितपावन मंदिर कुठे बांधले ते तरी सांगा पूर्ण रत्नागिरी जिल्हात आता सुद्धा सुख सोयी नाहीत पण त्या वेळी कुठे असणार पण हिथें जन्मा आलेले ते देशा साठी अनेक ठिकाणी गेले म्हणजे त्यांना सपोर्ट नव्हता असे नाही पुणे मुबई त्या काळी सुद्धा सुख सोयी नी समृध्द होती आणि त्याचे विचार एक क्रांती होती मग बाहेर पडले तर काय झाले.
खूप सुंदर मुलाखत खूप सुंदर माहिती लढाई राजेंद्र मसुरकर हे आमचे मित्रच आहे याबद्दल खूप समाधान वाटतं अशीच माहिती वेळोवेळी जगासमोर मनाली आपणाला शुभेच्छा आणि धन्यवाद
काथ्या प्रकल्प सुरू करण्याचा मी स्वतः प्रयत्न केला. बना कॉयर असे नाव होते. वर्षभर चालला, नंतर कामगार मिळू शकले नाही आणि आतां लघु उद्योग म्हणून सुरू केला तो बंद पडला. आपला अभ्यास जबरदस्त आहे.
ही मुलाखत आणखी मोठी हवी होती! भाग -२ करा प्लीज! खरं तर अनेक भाग करता येतील..! राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे लेख वाचायचो पेपरमधले.. बऱ्याच वर्षांनी नाव ऐकलं..! शुभेच्छा..!!! 🎉❤
छान माहिती दिलीत मसूरकरसाहेब.......आपण तर साहित्यिक आहात. जनतेच्या मनातील आदरणीय स्थांन.कोकनच्या भरभराटिसाठी कोकणातील स्थानिक समाजसेवी संस्थानि वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजे...... नाहीतर काही दिवसानी,महिन्यानी,वर्षानी परप्रांतीय कोकनचा गळा घोटतील....
छान मुलाखत. कोकण संबंधित महत्वाची माहिती ऐकायला मिळाली. मा.मसुरकरसरांना मी ओळखतो. त्यांच्या घरी विविध विषयांवरील भरपूर पुस्तके आहेत.दांडगा अभ्यास आहे.आपण विविध विषयांवरील त्यांच्या आणखीन मुलाखती घ्याव्यात.हि विनंती.
कोकणाने मोठी माणसे दिली पण कोकण तसाच राहिला असा प्रश्न आपण विचारला...माझे कायम निरीक्षण राहिले आहे...बाळाजी विश्वनाथ, आंबेडकर, टिळक यांच्यापासून तीनही भारतरत्नांपर्यंत सर्व कोकण सोडुन बाहेर/घाटावर गेल्यानंतर मोठे झाले...विचार करा...पण या भूमीचे महत्व त्यामुळेच खुप मोठे...खुप छान व नवीनही माहिती मिळाली...keep going..back to basic.
आमच्या कोकणात जरी माणसे बाहेर जाऊन मोठी झाली तरी मूळ ती सर्व कोकणातील च आहेत. कोकण नुसतं निसर्ग संपन्न च नाही, तर या भूमीने भारत रत्न दिली आहेत. शिक्षण, करियर कुठे ही होवो, पण मूळ गाव, घराणे गावाशीच जोडून असते. मुंबई, ठाणे हे पण कोकणाचा भाग आहेत, म्हणून च मुंबईला पण समुद्र आहे.
@@pandurangwaingankar7352 bachu kadu sarkhe black mail karu naka ,Sachin Tendulkar cha Trust aahe ,tya dvare te madat karat astat ,phooka ,phookat 😆😆😆😆
होऊन गेलेले सर्व महा कोकणस्थ लोकांचा बाबतीत दिलेले ज्ञान उत्तम च आहे । पण ह्यात कोंकणात काय बदल झाले बहुतेक लोक मुंबईला येऊन आपली करकीर्दी बनवले, जाऊ द्या कंटाळा येतो । पुढे नाही लिहीत ।
@@vijaybhosle3850 साहेब चंद्राबाबू नायडू नी एक हजार कोटीचा प्रकल्प आपल्या राज्यात मेला देखील. तीन जागा पैकी एका जागेत ती रिफायनरी होणार आहे. तिकडे देखील मासेमारी होते. मच्छीमारांनी कुठलाही विरोध केला नाही. आपल्याकडे विरोध होतो आणि प्रकल्प पळवल्याचा ओरडा होतो. कोकणात आता जास्त करून म्हातारा म्हातारी आणि जी तरुण मुले त्यातील बरीचशी राजकारणात.
11:01 आता Raigad ही राजधानी का नाही? कारण ते सोईस्कर नाही. त्याच प्रमाणे पेशवे काळी गडाची गरज राजधानी म्हणून सोईस्कर नव्हती. छत्रपती सुद्धा सातारा ला स्थायिक झाले.
I work in gulf as u all aware that oil will be vanish in coming 30 yrs so alternative source of income gulf gov is promoting and planning tourism as main source of income Now note 1 thing here they are developing artificial forest bringing animals birds so they can attract foreigner Now i want to ask do kokan need this? No we have it naturally and trust me if we give them facilities foreigner will come in kokan
You are right. For sustained development of this lovely region we all should strive to bring here the industry which will not destroy the natural resources. A very need to do that is the public involvement. Today we are accepting what our leaders are giving, our resistance to proposed projects may be admitted, but why don't we oppose unwanted road widening projects? What we do to gain higher posts in administration? Why don't we cultivate our farms? There are several examples of successful farmers in Konkan. You have mentioned tourism. This sector hold a huge potential, but our tourism conept has not crossed the roads towards a handful pilgrim spots and two or three beaches. We have excellent delicious dishes but we could not aquire railway stalls. We had our Konkani person as Railway Minister, he did not utilized his power for opening the doors of food stalls to Konkani items, he could have, but he wasted his energy in supplying water by railway to another district. We all shoul come up and walk with hands in hands.
कोकणातील नेत्यांनी पर्यटन,मंदिरे, रिसॉर्ट,पार्क उभारून प्रचंड पडणाऱ्या पाऊसाचा उपयोग करावा त्यातून खूप उद्योग रोजगार उभे राहतील ,जिथे लोकवस्ती नाही तिथे उद्योग उभारायला हरकत नाही कारण एवढे पाऊसाचे पाणी महाराष्ट्र कुठेच नाही
Hindu shantit aahet, te minority t aahet. Kadhitari Muslim area madhye jaat ja. Tevhaa tula kharaa muslim disel. Muslim pratyek gaavat problem create kele aahet. Dhol, palakhi nyaayachi naahi, ajun vagaire. ek don muslim changalet, pan 99 kharab aani swatahlaa Arab samjaata.
हो सचिन तेंडुलकर मोठाच. पण पोरासाठी खेळत असतात. देशासाठीच सैनिक लढतात त्याना भारतीय राष्ट्रीय . पदके द्याल तर इज्जत आहे. पोटासाठी कोण गातोय,,,किॅकेट पैशासाठीच खेळत असतात
Video Made Intro And Background Music Cha Use Nahi Kelat Tari Chalel. Intro Remove Kela Then Vdo Highlights Agodar Show Kelet Tar Video Watch Karnyasathi Intrest Increase Hoil. Editor And Channel Team Please Look Into This.