@@NoneOfTheAbove123 अरे मूर्खानों. मूळ श्लोक वाचला का तिथे "महा सिध्दी निलय" असा शब्द आहे. त्याचे भाषांतर मशीद असे केले आहे किती बालिश पणे आहे हे😂 मुळात तो श्लोक म्हणजे आदिलशहा काय काय बोलत आहे याचे परमानंद उल्लेख करतोय. आदिलशहा ने काय आणि मुघलांनी काय असे आरोप लावले आहेत जेणे करून Attack करायला नैतिक कारण असावे आणि त्या नंतर च अफजल आला होता. तर ही गोष्ट इथेच संपायला हवी की महाराज स्वतः कुठे च बोलले नाहीत की मी असे केले. 😂 दुसरी गोष्ट इतिहासात कधीच महाराज स्वतः कल्याणला गेलेले पुरावे नाहीत. तीसरी गोष्ट चिं. वि. वैद्य यांनी या श्लोकाच्या भाषांतरालाच मूर्ख पणा म्हटले आहे. सिध्दी म्हणजे संपत्ती असा अर्थ होतो, निलय म्हणजे घर. जिथे संपत्ती होती असे ते ठिकाण होते. जे कुणी तरी नष्ट केले ज्याचे भाषांतर मशीद केले आहे. आणि हे सुद्धा महाराज नव्हे आदिलशहा आरोप करतो आहे. मूळ शिवभारत चे श्लोक वाचा आणि आधी संस्कृत शिका. मशिदीच्या श्लोकाच्या आधी कोण कुणास म्हणाले हे तरी बघा लेका😂😂
इंद्रजित सावंतांचे आताचे काही माध्यमांना दिलेल्या मुलाखती पाहता ते इतिहासकार न वाटता बारामतीच्या दावणीला बांधलेले कामगार वाटतात मालकाला खुश करतानाचा आटोकाट प्रयत्न दिसतोय त्याचा....त्यामुळे इथून पुढे त्यांना ऐकणार नाही आणि हा चॅनल पण un सबस्क्राईब करून रिपोर्ट मारत आहे
@@user-hv9lc7ig1i ठीक आहे , त्या चुकीच्या इतिहासाच्या माहितीला चूक ठरवणारे अस्सल ऐतिहासिक संदर्भ पुरावे देऊ शकता ? देऊ शकत असाल तर वरील व्हिडिओ काढून टाकण्यात येईल । न जमल्यास , अभ्यासास सुरवात करावी ! म्हणजे एक ना एक दिवस कोणत्याही इतिहास्काराला चुकीचं ठरवण्याची क्षमता आपल्यात तयार होईल.
जय शिवराय सर मी गणेश साळुंखे मला एक विचारायचं आहे की ,बहिर्जी नाईक यांचा मृत्यू कसा व कुठे झाला. आणि जे महाराजांचं सिंहासन होत त्याच काय झालं सदर माहिती मिळावी.. 🙏
सर मी अजिंक्य पाटील, कोल्हापूर. मला अस विचारायचं आहे की गजानन मेहेंदळे सर अस म्हणतात की शिवाजी महाराज हे हिंदुत्व मानणारे आणि हिंदू धर्मासाठीचं पडणारे होते. काही इतिहासकारांनी स्वतःच्या स्वार्था साठी त्यांना सेक्युलर राजा सांगायला सुरुवात केली आहे. याबद्दल तुमचं मत सांगा.
अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी त्यांने तुळजापूर व पंढरपूर या दोन्ही मंदिरांची नासधूस केली हे मिथ्य की सत्य या विषयी माहितीचा व्हिडीओ करून पाठवल तर इंद्रजित सावंत सरं बरे होईल
@@sushantpatil5374 डुकराच्या पिल्ला .. कशातला सांगू ? राजाराम महाराज यांनी लिहून घेतलेल्या सभासद बखर मधला चालेल का तुला ?? का परमानंद नेवासकर यांनी शिवभारत मध्ये लिहिलेला सांगू ??? सभासद बखर सुद्धा तात्कालिक शिलालेख , सनद , ह्यात असलेली आणि शिवकाल पाहिलेल्या व्यक्ती यांच्या प्रत्यक्ष पुराव्यानिशी लिहलेली आहे ..जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्युपश्चात १६ वर्षांनी लिहली गेलेली सगळ्यात विश्वास बखर आहे ..तुला काय मी पिवळा इतिहास लिहिणाऱ्या खेडेकर इतिहासाचा विद्यार्थी वाटलो का रे ?? अभ्यास आहे म्हणून बोलतोय ..हा इंद्र्या फेकतो जास्त ..पवारच्या पैश्यावर गमजा ह्याचा
डूकऱ्या तुझ्यासारखा मी whatsaap विद्यार्थी नाही ..का पिवळा खेडेकरी इतिहासाचा वाचक नाही .. खेडेकरला काय ज्ञान आहे ते समजले ..जेव्हा त्याला सभासद बखर वरून प्रश्न विचारले तेव्हा त्याला घाम फुटला होता ..सगळ्यात फालतू माणूस म्हणजे खेडेकर आणि हा इंद्र्या त्याचेच सावत्र पिल्लू
Yadav samrajya Marathi Daulatabad devgiri for Marathi Tanhavar pasun te atak , Afganistan hya seemeparyant jyani samrajyavistar kela te Marathi , aapale ghode thevnyasathi Taj Mahal vaparala te Marathi , Aurangzeb jya takhtavar basala hota tya tkhtavaril chandi galun tyachi Nani banivali te Marathi, Aahilya bi holkar Marathi , Rani lakshmibai Marathi
महाराजांची जेवढी पण समकालीन चित्रे आहे त्यात महाराजांचे केस जिरेटोपाच्या बाहेर दिसत नाही. या बद्दल च्या विस्तृत माहीती साठी तुम्ही केतन पुरी यांचे मराठा पातशहा हे पुस्तक वाचावे सर्व अस्सल माहीती पुराव्या सहीत मिळेल
@@user-hv9lc7ig1i प्रश्न विचारणारा तुमचं जावई नव बौद्ध आहे मराठा नाही.... कोरेगाव भीमा लढाई बद्धल बोलायला तुम्हाला भीती वाटते का जे मराठ्यांवर कोसाळता? तुमच्या जावई बापूंची इतकी काळजी आहे का तुम्हाला?
@@user-hv9lc7ig1i कशाला जळू? नव बौद्ध तुमची ठोकतात आम्ही मराठे उगाच तुमची बाजू घेतोय असं वाटतं तुम्हा भट बामणांची हिच लायकी तुम्हा लोकांना नव बौद्ध ठोकतात तेच योग्य 👍🏼 यापुढे स्वतःच बचाव स्वतः करा मराठ्यांची मदद घेऊ नका