अत्यंत अभ्यासपूर्ण, परखड, निर्भीड आणि आपले नाव सार्थ करणारी आपली पत्रकारिता आहे सर..अत्यंत मुद्देसूद, समर्पक, माहितीपूर्ण उत्तरे दिलीत मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर. छान, सर्वसमावेशक प्रश्न गायकवाड सर
खरोखरच मा. ज्ञानेश महाराव सर आपले आभार. अत्यंत अभ्यासपूर्ण, अत्यंत परखड, अत्यंत निर्भीड आणि आपल्या कुशल पत्रकारितेला सलाम सर.. अत्यंत मुद्देसूद, अत्यंत समर्पक, माहितीपूर्ण अत्यंत सर्वसमावेशक माहिती नव्हे तर ज्ञान दिले, खूप खूप धन्यवाद
जर ब्राह्मण आणि सोकाॅल्ड उच्च जातीचे लोकं जर ईतर जातींच्या लोकांना त्यांच्या देवाची पुजा करू देत नाहीत तर सोडा तो देव, खड्ड्यात गेला म्हणा..आई वडील म्हणजे खरे खुरे देव... समजा शबरी मलाई मंदिरात स्त्रियांना पुजेचा अधिकार नाही तर सोडा तो अट्टाहास. ब्राह्मण ब्राह्मणवाद हा एक जटिल रोग आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एकत्र यावे लागेल ( ते तुमच्यांनी होत नाही)..मग भोगा..
ज्ञानाचे प्रतीक असलेले परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन तसेच विनम्र अभिवादन...🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरणीय ,ज्ञानेशजी महाराव , ...... भारतरत्न ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ," मॅक्स महाराष्ट्रावरील ," तुमची मुलाखत निश्चितच , संपूर्ण मी ऐकलेली आहे. त्यामुळे तुमच्या या मुलाखतीच्या तुमचे विचार मी मनःपूर्वक ऐकून घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सूर्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भातील माहिती अत्यंत महत्त्वाची वाटली . ," फसवणारा आणि फसवणूक करून घेणारा ," या दोन जाती आहेत. याबाबत तुमचे महत्त्वाचे विचार मला ऐकायला मिळाले. सविधान आणि कृतिशील व्यक्तिमत्त्वातून बाबासाहेबांची आपल्या कार्याची माहिती सुद्धा तुमच्या विचारातून ऐकायला मिळाली.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत तुमचे अभ्यासपूर्ण विचार मॅक्स महाराष्ट्र वर अत्यंत प्रभावशाली आहेत प्रत्येक महामानवाच्या कार्याची माहिती सुद्धा या मधून मिळाली तुमची संपूर्ण मुलाखत ऐकली प्रत्यक्ष तुमच्या सोबत भेटल्यासारखे वाटले. बाबासाहेबांच्या विचारांचे आपण लाभार्थी आहोत हा शब्द मला प्रथम ऐकायला मिळाला यामध्ये वास्तविकता आहे असे मला वाटते. तुमच्या भाषणातील प्रामुख्याने महत्त्वाचे मुद्दे --------------------------------------------------------- 1)- महिलांचा संघटन . 2)- हिंदू कोड बिल , 3)-सोशल मीडिया , 4) आरक्षण . 5)- बहुजन समाज , 6)-सरकारी नोकरी , 7)- शेतकऱ्यांच्या बाबत बाबासाहेबांचे कार्य 8)- खाजगीकरण , 9)- बाबासाहेबांचे गुरु , 10)- चौथास्तंभ बाबतचे विचार , 11)- नवीन तंत्रज्ञान ,सोशल मीडिया अनेक विषयावर तुमचे विचार ऐकायला मिळाले .निश्चित तुमचं कार्य , तुमचं लिखाण तुमची पत्रकारितेला माझा सलाम आहे . Regards :- राजाभाऊ गडलिंग,Amravati.
मनापासून आदरणीय वाटणारे ज्ञानेश महा राव सर आपण आताच्या युगातले थोर विचारवंत आहात. माध्यमं क्षेत्रांमध्ये फार कमी लोक अशी उरलीत . जी पूर्ण प्रामाणिक पणे विचारांना धरून समाजाचं प्रबोधन करत आहेत.त्यातले आपण एक आहात. वाचनाची आवड असल्यामुळे चित्रलेखाच वाचन अगदी सुरुवातीपासून माझ्याकडंन होत गेल. आणि त्यातूनच आपल्या विचारांची ओळख झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि हे मी अगदी मनापासून बोलतोय.सार्वजनिक भाषणांमध्ये विनाकारण कोणालातरी चढवायचं त्या पद्धतीच माझ हे बोलणं अजिबात नाही.🙏 आपल्या बोलण्यामध्ये जो ओघवते पण आहे त्यातून आपली बौद्धिक झेप दिसून येते, प्रचंड वाचन दिसतं तसंच आपण केलेलं बौद्धिक विचार मंथन पण दिसून येतं🙏
अतिशय सुंदर विचार मांडलेत महारावांनी. डॅा . बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे विचार याबद्दल आपल्या देशातील बऱ्याच लोकांना ते समजलेच नाहीत. अशा कार्यक्रमातून हळू हळू लोकांपर्यंत बाबाससाहेबांचे विचार पोहचविण्याचा हा प्रयत्न खूपच चांगला आहे. धन्यवाद🙏🏻
ज्ञानेश्वर महाराव जी, मी नेहमीच तुमचे विचार चित्रलेखा मार्फत वाचतो.आज मोबाइलद्वारे तुमचे विचार ऐकून खूप आनंद झाला. तुम्ही खूप प्रभावीपणे आपला मुद्दा मांडता.
नमस्कार महानोर साहेब.खूप खूप छान आणि तुमच्या नेहमीच्या साध्या सोप्या परंतु परखडपणे मांडलेल्या विचारातून वंदनीय बाबासाहेब आंबेडकर आम्हाला कळले.तदवत ह्या मुलाखतीची क्लिक ज्यांना ज्यांना पाठवणार आहे.त्यांनाही बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज नक्की कळतील. आपण नियमितपणे आपल्या चित्रलेखा अंकातील संपादकीय लेख पाठवता.त्याबद्दल प्रथम आभार मानतो. संपादकीय लेख वाचून आमच्या ज्ञानात भर पडते.आपला स्नेहभाव अखंड लाभो. धन्यवाद !!🙏!!
बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले, शिवाजी महाराज इत्यादि ग्रेट लोकांना कमी लेखन्याचे काम RSS आणि मनुवादी लोकानी नहमीच केले आहे. Sir अतिशय उत्तम विश्लेषण केले. 👍👍 धन्यवाद. जय भीम, जय संविधान.
Your analysis is rational and praiseworthy. You are showing the mirror to society through which we the people of India must observe ourselves and determine what to accept and what to leave. Your language is so powerful and effective. 👍🙏
Maharao sir is follower of Purogami thoughts... Now a days there are Purogami leaders have also created there group of BHAKTAs... Actions and talks of such leaders has huge difference... But Maharao Sir stood strong with his stands and thoughts...
मुलाकात घेणारे कोण आहेत त्यांना ऐवढाहीं सेंस नाही का त्यांनी दोन वेळा बाबासाहेब यांचा या माणसाचा या माणसाचा असे म्हणुन ऐकेरी भाषा वापरली लाज वाटायला पाहीजे याला येवढया महान थोर पुरुषांचा हा इसम ऐकेरी भाषा वापरतो