सर सोडून द्या हा विषय, या BJP वाल्यांच सरकार गेले आणि हे घरी बसले की यांना दिशा- सुशांत आणि पालघर साधु झपाटतील आणि हे घसा फोडून , " अध्यक्ष महोदय" च्या नावानी बोंबलत बसतील 🙏
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
आम्ही भाजप चे समर्थक आहे पण हे भाजप वाले जे बोलतात ते करत नाही आणि सगळीकडुन बरबटलेले पक्षात घेऊन गप्प बसतात हेच वाईट प्रकार आहे लगेच कारवाई करावी हेच खरं
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
नुसता आरोप करणे सोपा आहे. परंतु ते सिद्ध सिद्ध करणं खूपच अवघड असतं. आणि तो सिद्ध होऊ शकला नाही तर अब्रू नुकसानीच्या खटल्याला सामोरे जाऊन कोट्यवधी रुपयांचा बांबू बसू शकतो, तसंच जेलही होऊ शकते. दिशा सालीयन प्रकरण हे आपल्या कुजबुज गॅंगचं प्रकरण आहे, निव्वळ कुजबुज, त्यात काहीच नाही. फक्त एखाद्याला बदनाम करण्यासाठी वापरायचं हत्यार, बस बाकी काही नाहीये
जेव्हां जेव्हां ठाकरे बाप बेटा बोलायला लागलें की फडणवीस. SIT बनवतो असं सांगायचं वेळ मारून न्यायची आणि काहीं करायचं नाही आणि धूळफेक केली लोकांच्या डोळ्यात !!! 😊
खोके पोहोचले असणार फडणवीसांना नाही तर असे गप्प का बसलेत? का या प्रश्नावर तोंड स्वतः हुन कधीच उघडत नाहीत? महाराष्ट्रात ज्या थोड्याफार जागा जिंकल्या त्या फडणवीस मुळे नाहीत तर. मोदी मुळे.
राणे ,ओझा यांच्या बरोबर अर्नव गोस्वामी पण होते, सगळे गळा फाडून बोलणारे एकदम शांत झाले आहेत.खरतर याप्रकरणी काही न्याय मिळेल अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती,ती पुर्ण न झाल्याने निवडणुकीत परिणाम झालाच आहे.
Are gadhav patrakaar Bhosdichya tula aakal aahe Ya ke baddal details pahije tar Shri Sudarshan chakra shri Sanjay rout sahebana bhet... Ya gadhav patrakaarrala koni tond ughdayla sangitle
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
Disha Saliyan che tar pahilyapasun koni nav hi kadhat nahi . Ka ? Ti ek stree ahe mhanun Tichya sobat je zale tyachi kalpana hi amhhi karu shakat nahi.
प्रभाकर जी चांगले केले आपण, हा विषय न्याय मिळेपर्यंत धगधगत राहिला पाहिजे, याच्या मागे काय गौडबंगाल आहे हे जनतेला कळले पाहिजे आणि आता मूग गिळून बसलेल्यांची तोंड उघडली पाहिजेत. आपणास धन्यवाद. आपण आपले काम असेच अविरत चालू ठेवा, आम्ही आपल्या सोबत आहोत.
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर असताना गृहखाते साधू विरोधात, नारायण राणे यांना पकडले, राणा बाई, कंगना राणावत, पत्रकार याना धडा शिकवला. म्हणून मला देवेंद्र फडणवीस हा शेळपट गृहमंत्री वाटतो.
तुम्ही म्हणता की Page 3 मित्र फक्त आदित्य ठाकरे यांचे च आहेत का मग सौ फडणवीस यांचा मुस्लिम मुलाबरोबर सागर बंगल्यावर शूटिंग केलेला व्हिडिओ बघता या पण अगदी clean आहेत असे नाही
एवढ्या ताकदीचा माणूस असा गलीत गात्र का? फडणवीस साहेब पैशाचा विषय च नसावा पण कुणाला तरी घबरलेत एवढेच वाटते. दुर्दैवाने एवढे फडणवीसांच्या वर टीका करणारे , कौतुक करणारे जर प्रकरण पुढे नेले असते तर कुणी च साथ दिली नसती असे वाटले असावे. पण फडणवीस राणे यांनी अशी अर्धी लढाई लढू नये.काहीही झाले तरी ती पूर्ण करावी. की राणेंचा दावा चुकला... स्पष्ट समजणे अवघड.....
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
प्रभाकरजी अश्या धरसोड वृत्ती व बोटचेप्या भूमिकेमुळे लोकांनी याना लोकसभेत काही प्रमाणात नाकारले आहे. हे असेच चालू राहिल्यास येत्या विधानसभेला याच्या हातात लोक घंटा दिल्याशिवाय रहाणार नाहीत. याची खात्री त्यांनि नक्की बाळगावी.
CBI ला काही दिवे लावता आले नाही...अन् ते टिल्लू पिल्लू काय करणार......सरकार तर BJP च ना मग का गुन्हेगार सापडला नाही.....फक्त दुसऱ्यांच्या मृत्युला स्वतः साठी भांडवल बनवलं या मंडळी नी
खर तर मला वाटत की या ज्या कांहीं घटना घडल्या होत्या त्यात भाजपा च्या कोणत्या तरी बड्या नेत्याचा ही हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या दबावाला ही न जुमानता भाजपा या प्रश्ना कडे दुर्लक्ष करत आहे.
महाराष्ट्रातील आताचे सरकार या गोष्टीवर गप्प का आहे ? हे सर्व प्रश्न वेळीच सोडवले पाहिजेत. तरच जनतेला विश्वास सरकार वर बसेल. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
अहो.साहेब परमवीर जिवंत आहेत , वझे , प्रदीप शर्मा जेल मध्ये आहेत , सिद्धार्थ पिठाणी कितीतरी महिने जेल मधे होता , तो काहीच बोलला नसेल का ? अशे सगळे प्रश्न आहेत अनुत्तरीत !!! धन्यवाद तुम्हाला सर !!! 🙏
प्रभाकर जी मी स्वतः अनेक वेळा बोललो की ह्याच्यावर कडक कारवाई होणार नाही....आव्हाड,संजय राजाराम राऊत,आदित्य, वाईकर,अनिल देशमुख...असे कित्येक राजकारणी आहेत... ना स्वप्ना पाटकर,ना सुशांत सिंह,ना अनंत करमुसे,ना पत्रा चाळ चे रहिवासी.. नाही मिळणार न्याय... Mark my Notes😢😢
प्रभाकर साहेब इतक्या दिवस तर भाजपचे गुणगान गात होते. ऍडव्होकेट ओझा व राणे यांची मुलाखती घेऊन त्यांना आदरार्थी बोलत होते आता डायरेक्ट महाभाग जश्या निवडणुका झालेत तशे प्रभाकर यांचा भाजपला बोलण्यामध्ये थोडी वाढ झाल्यासारखी वाटतेय.
इलेक्शन झाल्यानंतर सर्व शांत झाले. राजकारणी शांत, कार्यकर्ते शांत, राजकारण्याचे पोरं शांत, पोलिस शांत आणि जनताही शांत. सगळे आपआपल्या कामाला लागले. हे असं आहे prabhakarji
केजरीवाल सारख्या लोकांची केस लगेच ऐकली जाते 1-2 दिवसात ....पण महाराष्ट्रातल्या गंभीर प्रकरणाचं काहीच होताना दिसत नाही वर्षानुवर्षे. फक्त सगळं बाहेर काढणार म्हणत बसतात ...आता कशाची वाट बघतायत पुरावे द्यायला ???
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
शाबास निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
ऐन निवडणुकीच्या काळात आपण या सगळ्यांना प्रसिध्दी दिलीत आणि आज जमल्यास त्यांना बोलवीन असं म्हणताय. एका परीने आपण या विश्वासघातात सामील होतात असं नाही का वाटत तुम्हाला? आपल्या सबस्क्रायबर्सचा हा विश्वासघातच आहे.
किती जणांना Towel वर ठेवले आहे. योग्य वेळ आली की Towel ची गाठ सोडणार असे ऐकले होते. पुन्हा आले आहेत तर मग आता गाठ सोडायची गरज भासत नाही बहुतेक. किंवा आगामी काळात त्या गाठीचा गोफ बनवून गळ्यात घालून फिरताना दिसतील.
त्या साधूंच्या ड्रायव्हरच्या कुटुंबाला भाजपाने त्या काळात का मदत केली नव्हती? रितू राठोड ने पुढाकार घेऊन रू.३० लाख उभे केले होते। अरूण जेटली म्हणाले होतेचं ना -भाजपा साठी हिंदूत्व हा निव्वळ निवडणूका साठी वापरण्याचा एक मुद्दा आहे
ओझा-नितेश-सर्व शक्तिमान राजकारणी धुरिणांचे कार्य हे मुद्दे वानगीदाखल आहेत. आपला व्हीडिओ फार मोठा गर्भित आशय संशय इशारा सांगून जातो. देहाची मालक मातीच आहे पण यांची मनं कार्य दिशा मातीचीच.
प्रिय प्रभाकर जी अत्यंत समर्पक सुस्पष्ट विवेचन 👍🏻 आता असा प्रश्न निर्माण झालाय ॲड ओझा आणि आमदार नितेश राणे यांच्याकडे या संदर्भात खरोखरच परिस्थितीजन्य आणि कागदोपत्री पुरावे होते अथवा आहेत का????? की हा केवळ राजकीय आरोपांचा भाग होता????
जर या दोन्ही प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्याबरोबर जर आरोप करणार्यांची काही मांडवली झाली असेल आणि गप्प बसले असतील तर जे दोषी आहेत त्यांच्यापेक्षा ही मांडवली करणारे जास्त दोषी असतील आणि जनते बरोबर केलेला हा मोठा विश्वासघात असेल.