SIT ला सरकारनेच फेविकॉल लावून खुर्चीवर चिकटवून ठेवले आहे आणि फेविकॉल दिले आहे ठाकरेंनी त्यामुळे SIT जग्यावरून उठूच शकत नाही दुसरे म्हणजे फडणवीस साहेबान कडून पेन ड्राईव्ह घेऊन ते अरबी समुद्रात टाकले त्यामुळे ठाकरे वाटेल ते बोलायला मोकळे तो पेंग्विन बघा मांजरासारखा आवाजात बोलतो.त्यांनी बहुतेक सुशांत आणि दिशा प्रकरणावर कायमची तोड काढलेली दिसते
एकनाथ शिंदे साहेब का मुग गिळून गप्प आहेत? तेच समजत नाही. कसला विचार करत आहेत? तुमच्या मनात जे काही आहे ते शिंदे साहेब बोला. एक एक गुपिते फोडा याची मस्ती उतवायचा हा क्षण सोडू नका.
यांचा काका हेक्कडतोंड्या शरदोद्दीन, मागच्या निवडणुकीत विखे पाटलांना म्हणाला होता, दुसय्रांची लेकरं खेळवायला मला काय लेकरं,नातु बातु नाहीत का?☺️😊😢😢आणि हा उध्दट वाकय्रा नेमकं "शरदोद्दीन चचा"च्या विरुध्दार्थी बोलतोय!☺️😊😢अबे हिंदुद्रोही उध्दटा, तुझ्या पेंग्विन ला "अंधारलेल्या बाई"ची शिकवणी लावं ना!☺️😊😂😂
हे बाप लेकाच उत्तम आहे स्वतः माती खायची आणि त्याचं खापर एकनाथ शिंदे यांच्या माथ्यावर फोडायच जनता तुम्हाला चांगलीच ओळखून आहे पेंग्विन आणि उद्ध्वस्त त्यामुळे आता शहाणपणा करायची गरज नाही.
मूळात ज्या व्यक्तीने ही वसुली सुरू केली, आणि त्याचे उत्तम धडे मुलाकडून गिरवून घेऊन, त्याचं बेबी सिटींग करायला नातवासकट गरीब शिवसेना कार्यकर्त्यांच्या डोक्यावर थोपवला, त्या धृतराष्ट्राचं हे कर्म आम्ही मुंबई महानगरपालिकेचे करदाते भोगतो आहोत.
काय व्हायचे असते तर एवढ्यात आदित्य तुरुंगात असता. विधानसभा होऊदे, जर यांची गरज तर, काहीही कारवाई होनार नाही. चांगले कोण, हा प्रश्न निरर्थक ठरतो. कमी वाईट कोण हाच पर्याय शिल्लक आहे.
देवेंद्र जी शुद्ध चरित्र्याचे आहेत त्यांच्यावर हे चिरंजीव वाट्टेल ती विशेषण लावून आरोप करत आहेत निरलस काम करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेजी ह्यांच्यावर सुद्धा base less आरोप करत आहेत बारामतीचे special coaching क्लासेस जोरात सुरु झालेत वाटतं बघा Ex C M साहेब व त्यांचे चिरंजीव पुन्हा महत्वाकांक्षा जागृत झाली असेल तर चांगलेच आहे निदान चांगल्यान्ना शिव्या देण्याच्या निमित्ताने का होईना घरा बाहेर पडून आपल्या राज्यात फिरता आहात
ठाकरे आणि कंपनी ने इंग्लंड मध्ये नुकतीच जी प्रचंड मालमत्ता विकत घेतली आहे, ती रक्कम किती आहे व हा पैसा कुठून आला, हे त्यांनी स्वतः जाहीर करावे. ईडी ने या व्यवहाराची माहिती मागवावी किवा स्वत: गोळा करावी. व स्पष्टीकरण मागवे
आदित्यची मंत्री होण्याची अजिबात योग्यता नाही. जनतेसाठी विकास करणे हा विचार त्याच्या डोक्यात येतच नाही. फक्त आपलाच विकास कसा करायचा यात ते पूर्ण तरबेज आहेत हे आपण त्यांच्या कार्यकाळात जनतेने पाहिले आहे. त्यामुळे त्याला सत्तेपासून कायमचे वंचित ठेवणे सर्वांच्या हिताचे आहे. नियतीलाही तेच मंजूर आहे.
Mhanun toh chota Thackeray metro cha Kamala yewada oppose kela ithe mumbait , he is saving Christian missionaries arey colony nahi colonisation of Christianity missionary chya adda jhalay
सामान्य जनतेचे मनोरंजन या मधून होते. या शिवाय दुसरे काही होत नाही. सर्व प्रकरणे व्यवस्थित दडपली जातात. इ्रीगेशन स्कॅम पासून ते आजपर्यंत. एकाही व्यक्तीला अटक झाली नाही. सुशांतसिंग राजपूत पुढे काय झाले? असो कलियुग म्हणायचे आणि कालाय तस्मे नमः म्हणत पुढे जायचे प्रभाकरजी
पण ते GST वरून भरपूर काही सुरू आहे...त्यावर रणनीती काय असेल हा एक पाहण्याचा विषय असेल...आता खतावर GST नसेल तर त्यात किती काळाबाजार होणार हा एक मोठा प्रश्न आहे....शेतीची अवजारे यावर GST नसता तर हीच अवजारे किती महाग स्वरूपात विकली गेली असती हा एक मोठा प्रश्न आहे... जशी रिटेल चैन किंवा दुकानातील पॅकेट मधील शेतमाल विकला जात होता...काहीही प्रिंटेड भाव MRP लावून...आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे GST येण्याआधी कोणताच TAX शेतकऱ्यांना भरावा लागत नव्हता का.... अडते, दलाल कृषी उत्पन्न बाजारात किती अडत किंवा दलाली घेत होते हा एक मोठा प्रश्न आहे...शेती अवजारे किती उपलब्ध होती हा ही एक मोठा प्रश्न आहे...GST आहे म्हणून मार्केट मध्ये एक सुसूत्रता आहे हे कटू सत्य भारतीय नागरिकांनी स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे...
शिंदे यांच्या कडे ईतके पैसे होते म्हणजे ते त्यांनी शिवसेने मध्ये असताना मिळवली होते असे आदित्य ठाकरे यांना म्हणायचे असेल तर सर्व शिवसेना अशीच आहे असे त्यांना म्हणायचे आहे काय?
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 प्रभा कर तुम्ही रडा ठाकरे ग्रेट ❤
आ. भाऊ तोरसेकर यांना प्रतिष्ठित असा स्व. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ! 💐 अत्यंत निर्भीड , परखड व बिटवीन द लाईन्स विश्लेषण करणारे पत्रकार म्हणून त्यांच्या ब्लॅाग ची आम्ही वाट बघत असतो. 🙏
पहिले दिशा सलियान,सुशांत रजपूत,तळघर हे ऐकून कंटाळा आला आणि आता लाल डायरी,शिंदे साहेबांकडे सगळ्या फायली असणे हे नवीन.दोन्ही गटांनी काय ते काढा ना एकदाचे बाहेर . एकसारखे नवीन नवीन आरोप करण्यात काय अर्थ आहे?
प्रभाकर जी... तुम्ही संज्या ला "बिरबल" उपाधी लावू नका हो! बिरबल हुशार व चतुर होता. तुम्ही संज्या ला " सुरमा भोपाली " असे संबोधा. संज्या त्याच्या सारख्या भुवया उडवतो आणि डोळे फिरवतो.
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.पवारसाहेबाना अशा लोकांची गरज नाही.त्यांची भुमिका कौरवांच्या बाजूला असलेला भिष्म अशी आहे, त्यांनी आजही भाजपला महाराष्ट्रात रोखले आहे.युती प्रचंड अडचणीत आहे.