🙏 चार चुका!! १. २०१९ ला स्वबळावर लढले नाही. युती केली. २. पहाटेचा शपथविधी विनाकारण केला. ३. २०२२ ला सेना फोडली तिच्या मरणाने मरत असतांना. ४. २०२३ गरज नसतांना काकाचा पुतण्या ऊरावर घेतला. २०१९ ला एकहाती सत्ता आणण्याची ताकद असलेला पक्ष दयनीय अवस्थेत गेला आहे.
भाऊंना नोटीस पाठवून भाऊंचा मुद्दा योग्य आहे, हेच त्यातून अधोरेखित होते. भाऊ, असल्या गोष्टींना भीक घालत नाही. भाऊ सहित तुम्ही सर्वजन हिंदुत्ववादी आहात अन बीजेपीवादी नाही, हे यातून स्पष्ट झाले. हि माझ्यामते सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
आता भाजप सत्ता वादी झाली आहे. यांना आता पाठराखण करणारा कोण याची ओळख राहिली नाही. आणि भाऊंना नोटीस पाठवून .भा. ज प ने आपली नामुष्की करून घेतली यांच्या नोटिसी ला उत्तर द्यायला भाऊचे हजारो ,लाखो समर्थक भाऊच्या समर्थनार्थ उभे होतील. भाऊला नोटीस ही भाजप ही हाराकिरी ठरेल.
मी मागे पण माझे मत मांडले होते ही प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रामभाऊ,राम नाईक इ.अशा निस्वार्थी पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भाजप नाही,ही व्यावसायीक भाजप आहे, गुजराती लोकांची मानसिकता काम असेल तोपर्यंत गोड नंतर सोईस्कर विसरणे ,माझे म्हणणे कडू असेल पण ही वृत्ती सोडली नाही तर पुढचा काळ आणखीन वाईट असेल.आपल्या विचारधारेची नाळ तोडल्यावर काय होणार, देवेंद्रंजी भानावर या.
नुसता निरोप नाही, तिला हाकलून द्यायला पाहिजे, तिने भाऊंचे पाय धरून माफी मागायला पाहिजे, भाजपच्या महाराष्ट्राच्या सर्वेसर्वानी यात लक्ष घालणे आवश्यक नाही तर अनिवार्य आहे. आमची भाजपाप्रेमी ची ही मागणी आहे.
प्रभाकरजी माझी राजकीय जाण हे आपण दिलेल्या ज्ञानावरच अवलंबून आहे, भाजपला अवदसा आठवली म्हणूनच त्यांनी सन्माननीय निर्भिड अश्या श्री भाऊ तोरसेकर ह्यांना नोटीस पाठवली...
भाजपला सगळ्याचा विरोध सहन करून आम्ही समर्थन करतो आणि त्यांना सत्य दाखवलं तर सहन होत नाही. भाजप पण काँग्रेस 40 वर्षांपूर्वी ज्या वाटेवर होत, त्या वाटेवर निघाला आहे. ह्यांना विचारसरणीशी काही घेणं देण राहील नाही.
समस्त हिंदुंना भाजपा आधार होता व अजुनही अपॆक्षा आहेत. ढोंगी निधर्मी हिंदु व हिंदुव्यतिरिक्तांना पर्याय म्हणून त्यापक्षाने अजुनही लोकसभेत झालेल्या नाचक्कीचा विचार करावा व योग्य ते हिंदुहिताचे निर्णय घ्यावे.
हिंदू कुणाच्या राज्यात सुरक्षित आहेत ?? ओवेसी काय म्हणाला आठवते का ?? मोदी हिमालय चले जायेगे, योगी मठ मे चले जायेगे तो कौन बचाएगा तुम्हे ?? अस का बोलला असेल ?? "राहुल गांधी लंडन चले जायेगे, काँग्रेस खतम होगी तो कौन बचाएगा" अस तो ओवेसी बोलला का ?? नाही ना ?? मोदी, योगी वरतीच का बोलला?? कारण मोदी योगी हिंदूंचे नेतृत्व आहे, त्यांना जर हटविले तरच आपल्या विचारसरणी चे राज्य या देशावर शक्य आहे हे त्या ओवेसीला समजले, पण आपल्या हिंदूंना कधी कळणार की मोदी, योगी आणि त्यांची भाजप हेच आपले नेतृत्व आहे ?? कारण ओवेसी ला स्पष्टपणे माहीत आहे की "मोदी, योगी/ भाजप हेच हिंदूंचे रक्षण करणारे आहेत" मोदी, योगी/ भाजप सत्तेतून गेले तर १५ मिनिट पोलीस हटवणारे सत्तेत येतील गोष्ट लक्षात येते आहे का ?? हिंदूंनी हे लक्षात घ्यावे की कोणाच्या राज्यात आपले व्यवस्थित आहे ?? भाजप सत्तेतून गेले तर "सनातन संपवण्याची भाषा" करणारे विचारसरणी चे लोक सत्तेत येतील(उस समय कौन बचाएगा आपको ??). त्यामुळे काहीही झाले कितीही भांडणे झाली तरी भाजपला सत्तेतून घालवण्याचा मूर्खपणा हिंदूंनी करू नये, भांडण एकीकडे पण त्याचे पडसाद निवडणुकीत धडा शिकवायचा नको(भांडायचे भाजप विरुद्धच पण काँग्रेसला सत्ता द्यायची नाही). आपल्याला पण मुस्लिम लोकांसारखे गोष्टी आचरणात आणले पाहिजे(ते लोक काँग्रेसला शिव्या देतात, पण भाजप नको म्हणून ते लोक शेवटी मत काँग्रेसलाच देतात) अगदी तसेच हिंदूंनी केले पाहिजे, भाजपला शिव्या द्या अवश्य, पण त्यांना सत्तेतून हाकलून दिले तर मात्र अवघड आहे हिंदूंचे
सगळे चॅनल विकले गेलेले आणि तुम्ही तिघच फक्त निर्भिड आणि निष्पक्ष पत्र करिता करता😂😂😂...... तुम्हा तिघांना भारत रत्न द्यायला पाहिजे.... कारण सरकार ला खूपच प्रश्न विचारता 😅😅😅😅.....
अत्यंत योग्य आणि परखड विश्लेषण, प्रभाकरराव! जवळपास ४-५ वर्षांपूर्वीच संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, अपात्र लोकांची महत्त्वाच्या पदावर नेमणूक करण्यात आली आहे, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत!
नरेंद्र फडणवीस बावनकुळे बाकीचे नोटीस तोपर्यंत देऊत पर्यंत काय संडासात बसले होते त्याला माहीत नव्हतं नोटीस पाठवलेले का निवडणूक झाली आता प्रभाकर सुशील कुलकर्णी भाऊ तोरसेकर आबा माळकर दिनेश कानजी यांची गरज कमी झाली म्हणून नोटीस पाठवले
प्रभाकरजी भाऊ, तुम्ही तळमळीने सांगत असता पण ह्या भाजपने जेंव्हा पासून अजित पवारांचे लोढणे गळ्यात घेतले तेव्हा पासून अधोगती सुरू झाली आहे. भाऊ आणि आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे.
प्रभाकर जी, अतिशय छान व मुद्देसूद विश्लेषण. भाऊ सारख्या ऋशीतुल्य व्यक्ती ला अशी वागणूक देणार असेल तर भाजपा च्या मेडिया टीमचा धिक्कार करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस जागे व्हा. मिडीया सेलचे असली नालायक माणस हाकलून द्या. नाहीतर भाजपा च कांही खर नाही.
खरंच भाजप ने आपल्याला समर्थन देणाऱ्यांना जवळ करून त्यांचं समर्थन केलं पाहिजे. कारण लोक चांगल्या साठी bjp ला समर्थन करतात. पण वाईट लोक bjp च वाटोळं केल्या शिवाय राहणार नाही.आणि हे खूप घातक आहे . जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
प्रभारकरजी आम्ही या लोकांना फार चांगले ओळखतो.तुम्ही, सुशिलजी या लोकांच्या फार नादी न लागलेले बरे.ही मंडळी अवसानघातकी हे लक्षात घ्यावे.यांच्यामुळे तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाचे नुकसान होऊ नये असे वाटते.
जर भाजपा ने असेच वागले सामान्य कार्यकर्ते सोबत तर भाजपा चे सरकार येणार नाही.. जबरदस्त झटका लागेल भाजपा ला.. सगळे मंत्री पद आणि पैसायासाठी पळापळ करत आहेत
तुम्ही खरं आणी स्पष्ट बोलता ...भाऊ ,सुशिल सर , आणी तुम्ही ..ह्या लाचखोर मिडीयाला पुरुन उरतायं..आपण असचं कार्यरत रहावं.आता भाजपच्या मिडीया सेलची लक्तर काढा..
कामाचा व्याप असल्यामुळे 2 दिवस video बघितले नाही आज निवांत वेळ मिळाला बघतो तर बातमी कळाली भाऊंच्या बदल आधी राग आला खूप राग आला खर तर मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मोदीजी , अणि देवेंद्र फडणवीसजी, यांचे विचार आवडतात त्यामुळे भाजप चा समर्थक,आपण प्रभाकरजी, सुशीलजी, अणि भाऊ यांचे video मधून खर कारण कळत म्हणुन बाकी बातम्या बघायची गरजच पडत नाही भाऊ बदल खूप आदर वाटतो त्यांचे विश्लेषण 100% खर असते
नोटीस मागे घेतली काही मेहेरबानी केली नाही भाजपने सगळ्या वर्तमानपत्रात including चाय बिस्कीट वर्तमानपत्रात जाहीर माफी मागावी... हिंदुत्वादी पत्रकारिता विरोधात या पुढे बोलण्याची आगळीक करू नका..
मा. देवेंद्र जी यांनी वैयक्तिक लक्ष घालून कॉर्पोरेट चाकरांनी पाठवलेली नोटीस मागे घ्यावयास लावली हे चांगले झाले. पण, पुन्हा असे होऊ नये, अन्यथा, bjp ची अवस्था काँग्रेस सारखी व्हायला वेळ लागणार नाही.
🙏मी अनुभवलेत ते संपातले साडेपाच महिने.....आत्महत्या केलेले ते १२४ जीव,अटक केलेले,बडतर्फ केलेले ते ११८ कामगार...रोज कामगार मरत होते..पण काकांन मनात आकस ठेवुन वाट लावली...अजुनही भोगतोय.....तुम्ही,भाऊंनी,सुशीलजी खुप प्रयत्न केले......आभार!
BJP top leadership should take serious note of it and should take corrective action. Speak to local karya kartas. Should understand nerves (nadi). of common man.
अजूनही समर्थक कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन सुधारण्याची चिन्हे नाहीत! कोणतेही निकष न लावता फक्त सदस्य संख्या वाढवण्यासाठी वाटेल त्याला प्रवेश देत गेल्याची फळे आहेत!
सत्ता आली की उन्माद आलाच...तुम्ही आम्ही सगळे एका विचार धारेत आहोत राष्ट्र प्रथम हिंदु भावना जिवंत ठेवणे हे काम तुम्ही अहोरात्र करत आहात त्या बद्दल तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा ही...bjp स्वतः अधोगती कडे जात आहे ..गर्वाने मजलेत अजून ही डोळे उगडत नाही