हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. पण ह्याच पोटात जे जातं, त्यातूनच सर्व आजारही उद्भवतात हे आपण लक्षात यायला घ्यावं. पचनसंस्था ही शरीरातली एक महत्वाची संस्था. तोंड, अन्ननलिका, छोटे आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार ही या पचनसंस्थेची अंगे. जेव्हां आपण खातो तेव्हां प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा असं आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र सांगतं. या चावण्यामुळेच पचनक्रिया सोपी होऊन शरीरामध्ये रस व सप्तधातू तयार होतात आणि न पचलेले अन्न विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकले जाते.
पचनसंस्थेचे कोणतेही त्रास जाणवणार्यांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.in/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Subscribe - / niraamayconsultancy
7 сен 2024