‘मान’ हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. एकवेळ समाजातला ‘मान’ कमी झाला तरी चालू शकते पण ताठ मानेनं जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता काही वेळा मान आखडते, दुखते तेव्हां आपण किती सहजपणे मान मोडतो आणि मान कट्कन मोडलीही जाते. हा आपल्याकडची प्राचीन उपचार पध्दती. पण आत्ताच्या काळात ती अजिबात लागू पडत नाही. कारण पूर्वीची माणसं सकस व पोषक आहारामुळे बलदंड होती. आता जवळपास आपण सर्वच ‘हायब्रीड’ झालेलो आहोत. अशावेळी मानदुखीवर योग्य उपचार घेणंच योग्य.
मानदुखी व स्नायुदुखीवरील मार्गदर्शन घेण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.
7 сен 2024