जोपर्यंत शरद पवार महाविकास आघाडी मध्ये आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे कितीही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू देत त्यांना कधी मुख्यमंत्री बनू दिलं जाणार नाही कारण काकाला आपल्या मुलीला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे
उस्मान भाई ठाक्रे (UBT) हे आपल्या कुटुंबासह दिल्ली ला गेले फक्त चाटाय साठी. दिल्ली पुढे झुकणार नाही, वाकणार नाही असे म्हणणारे , पण त्याचे मात्र चाटणारच.
Maza Asa vichar ahe ki Congress Ani NCP Sharad Pawar gat he ekatra yeun ubatha la vegale thevun doghe milun tar assembly election ladhavinar tar nahit na ?
ह्या पेक्षा दुर्देवी अजून काय असू शकेल,वेळ आली तर घरच्या स्त्रीला पण आहेर म्हणून प्रस्तुत करायला कमी पडणार नाही,आता तेच पाहायचे बाकी राहिले आहे.खरंच बाळासाहेब दय्यवत होते,त्यांना माझा त्रिवार सलाम.परमेश्वर उद्धव खानला सद्बुद्धी देवो.नाहीतर ठाकरे कुटुंबांचा वेगळाच इतिहास लिहिला जाईल.
💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐 💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐 💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐 💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐 💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐 🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺
मुख्यमंत्री कसा नसावा याचे उदाहरणार्थ उध्दव ठाकरे संदर्भ राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती मध्ये वाचायला मिळेल 😂😂😂😂😂
गल्लीत चालेना नखरा आता दिल्लीत होऊ ध्या मुजरा. उध्दव ठाकरे उध्दव वाकरे आहेच पण आता उध्दव झोपे होणार.रोजगार करणारे सुध्दा स्वाभिमानी असतात.काय याच्या हजारो करोडची किंमत.गरीब हो तो क्या हुआ,लोग शाणसे जिते है
ऐकावे हे नवलच असे वाटायला लागले आहे,कधिही आता पर्यंत नेहमी बोटे मोडणारे त्यांनाच का लोटांगण घालता आहेत.....श्री.सुशिलजी आपले अंदाज बरोबर ठरला आहेत असे वाटत आहे,आपले हे विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
पुर्वी पप्पु सेना सतेवर असताना महाराष्ट्राचे नेते दिल्लीच्या संमतीशिवाय मुख्यमंत्री बनण्याचा विचार सुध्दा करीत नव्हते.. आणि दरवेळेला अनपेक्षित उमेदवार पप्पुसेनेचे दिल्लीतली मॅडम निवडायची..
उबाठा दिली वारी कारतात हे उबाठाबरोबर जे मतदार आहे ते आता नक्कीच विचार करतील आपण नेमकं काय करायला हावे विधानसभेच्या वेळी जे हिंदूंची बाजू घेतात उदाहरण मनशे बीजेपी आणि सहयोगी पक्ष यांनाच मतदानकरून निवडून आना जय हिंदु
आदरणीय सुशिलजी तुमची मते खूपच चांगली आणि ती स्पष्ट पणे समजतात खरंच खुप तळमळीनें àआपण सर्वांनाच मान देऊन बोलता हे खुप आवडते त्यामुळे तुमचे मेसेज आम्ही नेहमी ऐकतो 🙏🙏🙏
उध्वस्त ठाकरे दिल्ली पुढे झुकले नाही तर वाकले की आता दुसऱ्यांना झुकले वाकले म्हणण्याची कृती करणार नाहीत कारण मातोश्री वर आता कोण येत नसल्यामुळे स्वतः दिल्ली दरबारी वाकायला लागलेत
बघा कुलकर्णी साहेब हेच उध्दव एकनाथ शिंदे साहेब दिल्लीत गेले तर किती टिका करायचे पण ती वेळ आली आहे तसच भावी पंतप्रधानानी स्वतःच्या पुतण्याला संधी असुनही मुख्यमंत्री होवु दिल नाही हे ढळढळीत उदाहरण आहे