महाराष्ट्र, गुजराथ असे म्हणायलाही नको मोदीजी नी कधी असे म्हंटले नाही फडणवीस ,गडकरिही गुजराथ महाराष्ट्र असे म्हणत नाही बिचारा राहुलजी पण असे गुजराथ उत्तर प्रदेश म्हणत नाही महाराष्ट्राचे नेते असे बोलून देश पातळीवर sucvess कसे होतील
भाजप =गुजराती ,असे समिकरण देशपातळीवर निर्माण झाले आहे तेंव्हा मराठी माणसांनी भाजप ला मत देण्याआधी दहा वेळा विचार करावा कारण परप्रांतीयांच्या जीवावर निवडून येणारे भाजप उमेदवार मराठी माणसाच्या हितासाठी कधीही उभे राहणार नाहीत.
गुजरात ची बस का वापरली याचे कारण अनिल थत्तेंनी सांगितले ते असे की या बसमध्ये टाॅयलेटची सोय होती ती बेस्ट च्या बसमधे नाही. खेळाडू बराच काळ बसमधे अडकून पडले तर त्यांची गैरसोय होऊ नये ही त्यामागे भावना होती.
किती तरी मराठी लोक गुजरात मध्ये आहेत,अगदी माझ्या घरातील चुलते ,गेली 50 वर्षे आहेत कंपनी आहे स्वतःची ,तिकडे असले काहीही नाही,गुजराती कामगार आहेत,पण कसलीही ओरड नाही,गुजरात सरकार उद्योगांना सवलती देते,त्यामुळे उद्योग तिकडे जातात
कुठलीही जबाबदारी न घेता भाषण आणि आदेश देण्यात सगळेच ठाकरे एकदम पटाईत. उद्धवने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आणि "झाकली मूठ सव्वा लाखाची" उघड केली. म्हणजेच आपल्या अकार्यक्षमतेची ओळख करून दिली.
महाराष्ट्रातील करोनाकाळातील लोंढे उपकारांच्या पर्वतांच्या खाली चिरडले जायच्या भीतीने पायी उत्तरीय राज्यांकडे चालायला लागलेले. अजूनही त्या खिचडीचा सुगंध दरवळत आहे....😳 इकडे वाघांनी खाकी अर्धी चड्डी घालून धारावी पॅटर्न चालवून असेच लोकांचे जीव वाचवले हे बरखा दत्त ताईच्या विडिओवर बघायला मिळालं. सुशांतपणें मानवतेची दिशा देणारा साधूवृत्तीचा महाराष्ट्र तेव्हां जगाने पाहिला. 😥
@@kavirajgaikwad2212...भावा..udhav ठाकरेने काय केले करोना आजार उपचारासाठी. Vaccine तरआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यानी उपलब्ध करून दिली... त्यात Udhav ठाकरेंचे कोणते योगदान आहे. काहीही म्हणायचे...😅😅😅
अनयजी तुम्हाला सांगतो ह्या वेळेस विधान सभा निवडणूकीत आदुबाळाची दमछाक होणार हे नक्कीच आहे. एखादवेळेस मतदारसंघात बदल करावा लागेल. ज्या मतदारसंघात मुस्लिम संख्या जास्त असेल तोच मतदारसंघ आदुबाळासाठी परवडेबल असेल. धन्यवाद. विश्लेषण छान होत.
इतर वेळेला मराठी - गुजराथी असा वाद पेटविणारे उ . बा. ठा. पक्षाचे नेते फायदा असेल किंवा आपल्या अंगाशी येत असेल तर गुजराथी मंडळींना जवळ करतात. मुंबई महानगर पालिकेतील गुजराथी कंत्राटदार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
खरे आहे, शिंदे यांनी जर 2019 मध्येच ठाकरे यांच्या विरोधात पाऊल उचलले असते तर ते आत्ता पेक्षा जास्त महाराष्ट्रातील जनते मधील मनात कायम घर करून राहिले असते. आणि महाराष्ट्रात आजच्या इतकी बिकट परिस्थिती झाली नसती.
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या.
अनय आपण यांस कशाला मोठेपण देत आहात. असेच उध्दव व शरद पवार यांच्यावर लोकांच्याच निवडणूक अगोदर टिका करत. आपले बि जे पी नी 10 वर्षांत विकास कार्यक्रम कुठे व कधी .कोण कोणत्या शहरात कार्यक्रम केलय हेच लोकांच्याच प्रचार करा .जय हिंद
आउठा ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच घोडा मैदान जवळ आहे हिंमत असेल तर वरळी मधून निवडणुकीत उभा राहा वाटच बघूया मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत विचार करून मतदान करावे 🙏😊हि विनंती जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
राहुल गांधी यांनी गुजरात मध्ये भाषणात म्हणाले की हमने राम जन्मभूमी आंदोलन को हरा दिया. भाजप मात्र ह्यावर गप्प आहे. त्यांना राम जन्मभूमी आंदोलन आणि आंदोलकांचा केलेला अपमान वाटला नाही.
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या...
मनसे उभी राहिली ऊबाठा सेना उभी राहिली तर भाजपाने पण मराठी उमेदवार द्यावा ना कशाला परप्रांतीय उमेदवार.जर भाजपाने असे काही केले तर ऊबाठाचा उमेदवार निवडून येणार.कारण उबाठाने अगोदरच मनसे विरुद्ध नरेटीव सेट केले आहे ते अजून मनसे ब्रेक करू शकली नाही.
मुंबई महाराष्ट्र मध्ये आहे ते केवळ शिवसेना शिवसैनिक ठाकरे परिवार ची दादागिरी आहे म्हणून नाही तर भाजप वाल्यांनी कधीच विकून टाकले असती? जशा नेहरूंच्या काळातील कंपन्या विकल्या त्याप्रमाणे
आमच्या शिवडीत सुध्दा लोकसभेत अरविंद सावंत यांना फक्तं 16900 चा लीड मिळाला . 2014 आणि 2019 मध्ये विधानसभेत अजय चौधरी यांचा लीड 38000-40000 च्या आसपास असायचा.
Sunil Shinde sarkhya lokanchi kame karnarya netya la bajula karun Penguin sathi safe jaga shodhtana, hya veli Penguin ne Worli madhe kay kam kele hyacha j Marathi lokana jab dyava lagel.
काही वर्षांपूर्वी जिलेबी फाफडा #$@$@% भाई आपडा हि टॅगलाईन होती. आणखीन एक बहुतेक ह्याच मतदारसंघात एका टेरेस वरील रेस्टो बार मधील आग प्रकरण झाले होते. सुशांत दिशा सर्व गोष्टीं जनतेच्या विस्मरणात जातात . यात फायदा नेत्यांचा.
As happened in Pune case, we are more bothered about political angles to the issue, rather than concern for the loss of the loved ones for the bereaved family and serious issue of how to tackle this menace of kid driving. Gadkari must fix this issue immediately at the national level and make required changes in the law. If someone can commit a crime, then the age is immaterial.
मोदी शहा आणि गुजरात च्या चरणीं लोटांगण घातलेल्या संघोट्या महाराष्ट्र द्रोह्यानी आम्हाला अकला शिकवू नयेत आमची निष्ठा महाराष्ट्र च भल करेल त्यावर आहे भाजप महाराष्ट्र साठी काय केलेल आहे? जरा आठवून सांगा? एक तरी आंदोलन भाजप च्या नावाने आहे का मराठी माणसाचे साठी?
वरची मधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे तयार बरोबर दिशा सानिया आणि सुशांत सिंह रजपूत यांच्या मारेकरीलाही जेलमधे डांबलेपाहिजे मग आरोपी कोणही ठाकरे असोत गुन्हेगाराला शिक्षा झालीचपाहिजे
लालकृष्ण अडवानी यांचे निधन झाल्यानंतर मराठी व हिंदी मिडीयात चॅनेलवर बातमी दिलेय असे किती आहेत. पहा आणि हेच मिडीयात मोदींनी त्यानाच बाजूलाच सारले असे शकंनाद करत होतेच ना .
मराठी माणसाच्या मतात फूट पडेल असं काही म्हणून गैरसमज पसरवू नका, मनसे चा सुद्धा हक्काचा मराठी मतदार आहे, मराठी मतदार आता कोणाच्या च्या दावणीला बांधलेले नाहीये. त्याला दिसतंय कोण खरा विचारांचा वारसदार आहे ते...... खुर्ची साठी कोणी हिंदुत्व च्या विचारांना तिलांजली दिली हे समजत लोकांना.... बाळासाहेबां नी खुर्ची साठी कधीच कोणाचं लांगुल चालन नाही केल.... आणि आज तसंच कोण वागतय हे स्पष्ट आहे.... चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सडेतोड पणे बाळासाहेब म्हणायचे आणि आता कोण म्हणतंय हे दिसतंय लोकांना.... पूर्वी बाळासाहेबां वर सुद्धा काही लोक सुपारी बाज असा आरोप करायचे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून कोण बसलंय दिसतंय लोकांना.... ठराविक मतदारांनी मनसे स्थापन केल्या पासून मनसे ला च मतदान केल आहे... 2019 च्या विधानसभा ला एकूण 3 % मत मनसे ला पडली होती हे लक्षात ठेवलं पाहिजे, आणि तब्ब्ल 10 जागांवर मनसे चे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे मराठी माणसा च्या मता मध्ये फूट पडते असं नेरेटिव्ह हे काही जण मुद्दाम पसारावतात आणि मतदारांना गोंधळात टाकतात... अनय जी या पुढे तुम्ही तरी असं नेरेटिव्ह पसरवण्यात हातभार लावू नका ही विनंती 🙏🏻