योजना किती ही चांगल्या असल्या तरी भाजपाला मत मिळणार का? की जात, धर्म पाहून मत देणार, जसे लोकसभेला दिले गेले. किती ही विकास केला तरी लोकांचे समाधान होत नाही. तुमची दिलेली माहिती महत्वाची, त्याबद्दल आभार.
You said it. Exactly माझ ही हेच मत अहे. आपल्या बहुसंख्य लोकांना क्रूरकर्मा,जनतेला न जुमानणारा, विधिनिषेध न बाळगणारा वाचाळ राज्य कर्ता हवा आहे. *कलियुग*
आनयजी, ही विद्यावेतनयोजना विरोधक श्रेय बळकवायला तर वापरणार नाहीत जशी लाडकी बहीण मध्ये लुडबुड चालवलीय पण आपण चर्चा समान्य प्रवसांच्या दृष्टीने केलीतते अभिनंदन करण्यासारखे आहे गोष्ट छोटी असली तरी त्याला महत्व आहे मोदीजींना त्याचे श्रेय व आगामी निवडणुकीत यश मिळो
या विद्यावेतन योजनेचा लाभ मराठी मुले घेतील की नाही याची शंकाच आहे पण मुस्लिम पोरं नक्कीच घेतील. मराठी मुलांना मेहनत करून कमवायची सवय नाही कारण त्यांचे आदर्श ' सतरंज्या उचाळण्यापलिकडे ' जात नाहीत
@@rahulphapale407पण शिंदे त्यावेळी मुख्य मंत्री नव्हते ना? त्यावेळी मुख्यमंत्री फडणविस होते त्यामुळे ते म्हणतं आहेत ते बरोबर आहे फक्त त्यावेळी फडणविस यांनी त्या योजना आणल्या होत्या म्हणुन उबाठा ने मुद्दामून जाणून बुजून त्या योजना बासनात घातल्या . आता शिंदे मुख्यमंत्री आहेत तेव्हा त्यांनी त्या योजना आणल्या अस क्रेडिट त्यांना देण्यात येईल तरी सुद्धा महायुती च सरकार न येता बिघडी सरकार आलच तर परत त्या योजना शिंदे ने आणून सुद्धा बासनात जाणार नाही ना हे बघावं लागेल
त्या दोघांमध्ये जर वाद नसतील तर आपण कशाला वाद घालतो कळत नही. शिवाय फडणवीस यांची व्हिजन किती टॉप क्लास आहे हे स्वतः शिंदे यांनीच खूप वेळा सांगितलंय आणि मान्य ही केलंय. कोंबडा कुणाचा ही आरवू दे आपला मतलब विकासाशी ठेवला म्हणजे झालं.@@rahulphapale407
भारतात अशा काही जमाती आहेत त्यांच्यावर योजनांचा किती पाऊस पाडा किंवा मुथा ते भाजप किंवा मोदी विरोध सोडणार नाहीत त्यांच्यासाठी जिसका साथ उसका विकास योजना राबवली पाहिजे
आज सुबह ही एक वड़ापाव सैनिक ने मेसेज भेजा है की बीजेपी बद्रीनाथ में उप चुनाव में हार गई और कुछ दिन पहले ठाकरे कुटुंब, सह परिवार बद्रीनाथ मंदिर में दर्शन करने गए थे महादेव उनको प्रसन्न हो गए 😂😂😂
मुंबई मध्ये ३६ विधानसभा जागा आहेत, ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत १८ जागा, पालघर जिल्ह्यात ७, मिरा भाईंदर, दहिसर आहे, तसेच मुंबईच्या जवळ रायगड जिल्ह्यात असलेले पनवेल,अलिबाग उरण, खालापूर, पेण इत्यादी चा विचार केला तर ६५ ते ७० विधानसभेच्या जागा येतात, इथे उबाठा विरुद्ध शिवसेना आहे, भाजप इथून ३५ जागा लढते आणि शिवसेना पण ३५ जागा लढते. या भागात भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व आहे, काँग्रेस ४ ते ५ ठिकाणी आहे, भाजपला ३५ पैकी ३० जागांची खात्री आहे पण आता शिवसेना दोन गटात विभागली असल्यामुळे त्यांना प्रत्येकी १७ जागा जर आल्या तर त्या १७ जागा महा विकास आघाडी कडे जातील, हे टाळण्यासाठी उबाठा गटाला निष्प्रभ केले पाहिजे, उबाठा गट मुंबई आणि बाजूच्या भागात निष्प्रभ झाला तर महाराष्ट्रात त्यांना फारसे स्थान नसेल, इतर ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी असल्यामुळे महाविकास आघाडी आपोआप उबाठा गटाला बाजूला करेल आणि महाविकास आघाडी ची सत्ता जरी आली तरीही मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणीतरी बनेल. मुंबई वर लक्ष केंद्रित केले तर उबाठा गट मुंबईतून निष्प्रभ होईल(राज्यात सत्ता कुणाची जरी असली तरी).
लाभ काय मिळणार आहेत ह्याची माहिती घ्यायला सर्वात पुढे आसतात...त्यांची ecosystem लगेच अभ्यास करून त्या योजनेचा लाभ सर्वात आधी मिळवण्यासाठी लागणारी दस्त्वेज तयार ठेवतात
सध्या विधानसभेत बहुमत असल्याचा फायदा घेऊन महविकास नी शेतकरी कायदे ठराविक काळासाठी प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात लागू करता येऊ शकतील असे मला वाटते महेश नातू
चंदे के बदले धंदा, इलेक्टोरल बाॅन्ड मध्ये लपवालपवी, पीएम केअर चं ऑडिट न करणं, राफेल विमानांची किंमत लपवणे हे वसुलीचे नानाविध प्रकार पारदर्शी कारभार देऊत या वायद्या वर सत्तेत आलेल्या भाजपने करायचे.टोमणे माञ प्रतिपक्षाला मारायची, ज्यांची वसुली गेल्या दोन वर्षांत कुठेच सिध्द झाली नाही.
@@vkpkck कुठलाही व्यवसाय कुठे सुरु करायचा किंवा कुठे स्थलांतरित करायचा हे फक्त तो ऊदयोजकच ठरवितो. हा decision is always taken after considering the infrastructure and law and order situation in the area.
मनापासून काम करणाऱ्या लोकांची किंमत नाही आपल्या देशातील जनतेला. उत्तम विकास म्हणजे काय हे जनतेला समजत नाही. काँग्रेस संस्कृती योग्य आहे भारतीयांसाठी असे वाटते. देशाचा विकास गेला खड्डयात.😢
अबकी बार,प्रतिपक्ष, लोकांच्या नजरेत भरणार्या मोदींच्या गुजराती प्रेम,विदेशयात्रा प्रेम,मोठा प्रोजेक्ट उदघाटन प्रेम या बाबतीत होऊ घातलेल्या टीकेसाठी,भाजपाने सावध असावे.😢
खूपच छान विडिओ आणि माहिती. अभिनंदन. मुंबई ठाणे कल्याण करांनी समजून घ्यावे आम्ही पुणेकर अजूनही पाट्या लावून जनजागृती नियमावली चालू असते हो. पण मत तेथेच कबीर बागेच्या संस्कारांचा परिणाम.
जोगळेकर साहेब 🙏. ह्या योजनांचा लाभ जर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनाच मिळणार असेल तर उपयोग खरंच किती? आणि हा 'विशिष्ट' समुदाय भाजप ला मतदान करणार नसेल तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल.....असो.... मुंबई ला विकासाची गरज आहे....
Election jinklyavar kara. Harlat tar MVA la ready milel. Adhi jinkun dya mag suvidha miltil. Loasabhela kay zale baghitl na. Caste politics mule problem honar ahe. Udya lok sangtil ghari basun 2 time jewayla dya. Tar votes deto.
हा तरच महत्त्वाचा आहे.. गेली ४-५ वर्षे भाजपची मीडियातून यथेच्छ बदनामी झाली आहे. सामान्य जनतेच्या मनात भाजपविषयी रोष रुजला आहे. जोवर भाजप मीडियाला ताळ्यावर आणत नाही, तोवर भाजपला संधी नाही...
अनय जी, ठाणे मुंबईतील ज्या जनतेला या प्रकल्पांचा जो लाभ होणार आहे. त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही याची लिस्ट जरा आणि पोस्ट करा व्हिडिओ वर. आम्ही सर्व सामान्य लोक आमच्या आसपासच्या लोकांपर्यंत नक्की पोहचवू.
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि गेम चेंजर तरी मतदार कानावर हात? डोळे मिटून गप्प? मोदी भाजप कर्तव्य करतीलच पण मतदारांनी बंद खोलीत फंद फितुरी? जनादेश दिया है तो सेवा निभायेंगे, मतदाता रूठ जाये तो मनाते रहेंगे और सेवा करते रहेंगे यही संघ शिक्षा, दिक्षा 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
पूर्ण भाषण ऐकून एक गोष्ट नक्की झाली कि हि सर्व कामे सर्वसमावेशक (सर्व थरातल्या लोकांसाठी) आहेत. TBM = Tunnel Boring Machine Mumbai Metro साठी या TBM ची नावे मावळे ठेवले होते. मुलुंड-ऐरोली प्रमाणेच कोपरखैरणे-विक्रोळी खाडीपूलाची निकडीची आवश्यकता आहे. मविआ ला भ्रमात राहू द्या.
मावळा TBM ही कोस्टल रोडसाठी वापरली होती. मुंबई मेट्रोसाठी वापरलेल्या गेलेल्या TBM ना महाराष्ट्रातील नद्यांची नावे देण्यात आलेली होती - सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा.
Dear Anayji Apan ha Changala video Banawaka ahe Sarva yojana Changalya asatat pan lokanchya manawar parinam hot Nahi va te mata det nahi Vidhansabhechya nivadnuk swaparakramane jinkavya patil tethe Modi jasta kami yenar nahi Sarva yojana Thane Kalyan chya prashana sukhakarak tharo hi Apexa Prakash Joshi 78
हे सर्व चांगलंच करताहेत, अगदी स्तुत्य...पण एक स्टेशन हे करावसं वाटतं की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एस्कलेटर असलाच पाहिजे...वृद्धांची खूपच गैरसोय होऊ ते...रेल्वेने जायचे म्हटले की आधी हा विचार करावा लागतो
युवा योजना साठी eligibility and performance based criteria खूप आहेत महत्त्वाचं आहे. EwS, cast किंवा creamy layer certificate कशी मिळवली जातात ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या योजनेचा सुद्धा गैर फायदा घेण्याचा पुरेपूर चान्स आहे. ज्याला कष्ट करून पुढे यायचे ते येणार पण हल्ली पोरांना फक्त फुकट पैसे आणि कार्यकर्ते गिरी करणे हेच महत्त्वाचं झाले आहे. त्यामुळे अशा योजना आणु नये या मताचा मी आहे
Apprenticeship Scheme, we should call it ''Shram Veer'' is a welcome move by Maha Yuti. It is a version of urban MNREGA or a civil version of Agniveer. In fact, Govt should have a 5 year service where in it uses youth power to do variety of civil jobs like traffic control, tree plantation, support to NRDF, support for old people, rural support area, community infra. etc. To a large extent, problem of unskilled, unemployable youth will be resolved. 2. We should train plumbers, drivers, nurses, construction labor, electricians, medical technical staff for jobs abroad with language training ( say Arabic or English or Jewish etc.) as well so that these youth can find jobs outside.
1. Yes. Excellent. However schemes of BJP, Yuti and votes to MVA. 2. NCP SP and Ubatha is expected to get at least 120 seats. 3. Jarange will bowl fast, sharp , tracer bullet speed yorker to BJP & yuti. Marathvada is gone for Yuti.
ह्या योजना चांगल्याच आहेत, पण त्यांचा फायदा घ्यायला सर्वच पुढे सरसावतील, आणि मतदान भाजप विरोधात करतील, त्यात आघाडीवर मुस्लिम लोक असतील. त्यावर गंभीरपणे विचार करावाच लागेल.
अनयजी, आज निवडणुका विकासावर जिंकू याची खात्री नाही.जात धर्म मध्ये येतो.लोक॔चे विचार आणि मुड बदलत रहातो.अजूनही हुमॅन सायकाॅलाॅजीचे माॅडेल निघाले नाही.आपण कधीच हे सांगू शकत नाही कि जनतेचा मुड काय आहे. हाऊ दे थींक इज नाॅट नोन.
सर....बाकीचे जाउदेत आज फेसबुक बघतांना दीसलं की कोणितरी काश्मीर च्या मीलीटरी अॕक्टीव्हीटीच लाइव्ह दाखवत आहेत आणि एके ठीकाणी एक सैनिक शहीद झाला त्यावर बर्याच जणांनी आनंद व्यक्त केलाय .
Railway बद्दल तक्रार आहे. election duty साठी CSMT वरून लवकर train सोडण्यात आल्या नाहीत. आम्हाला सकाळी ५:३० वाजता पोहचावे लागते. आमच्या सारख्या एक दिवस duty करणाऱ्या लोकांनी काय करावे? लोकसभा election होते. नातेवाईकांकडे राहावे लागते. आपली सोय आपण करायची. आता विधानसभा election chya वेळी विचार करा.Local train ची सोय करा.🙏
नियोजन immediately लोकसंख्या वाढीचे व्हायलाच पाहीजेच. ईतर गेम चेंजरसा ऊपयोग फक्त Short time आहे. आतापर्यंत असे खूप projects झाले पण तैनात short term solutions ठरले. JVLR. SANTACRUZ CHEMBUR. SEVERAL FLY OVERS. METROS ETC.
फक्त मुबई म्हणजे महाराष्ट्र नाही अनयजी मराठवाडा विदर्भात लोक पाण्यासाठी वनवणं फिरतात ती बेसिक गरज आहे. खुद्द औरंगाबाद ला 8 दिवसातून एकदा पाणी येत. तेव्हा उपनगर train मधून बाहेर या. इथे ठाणे भिवंडी यायला सुद्धा 3तास लागतात
Anayji, still, many our people are interested in castism politics rather than development politics & which is proven factor in recently concluded Loksabha elections, जय श्रीराम