हिरोजी इंदळकर हे वडार सामाज्याचे भूषण आहे...छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा.... राय म्हणजे वडार समाजात दगड असा उल्लेख होतो आणि या किल्ल्याच नाव देखील वडार समाजातून रायगड असे आहे.. सार्थ अभिमान जय शिवराय... जय बजरंग जय वडार 🚩🚩
माहिती देताना संदर्भ पण सांगत जा, कर्नाटक मोहीम १६७६ साली सुरू झाली आणि त्याआधी रायगड बांधून पूर्ण झाला होता आणि १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक रायगडवरच संपन्न झाला होता..
मग आम्ही कोण होतो, जेधे, bandal, shilimkar, khopade, konde, निगडे, शिंदे, पाटणकर, pasalkar,जगताप, गरुड इत्यादी हे कोण होते, तुला इतिहास आहे का, आम्हाला आहे, हे सगळे आमचे नाते संबंधित होते, हिरो होते, महाराज तर आमच हृदय होते
Are bhau endholkar he shabd vadar समाजात ahe nav.... ani pahil kam फक्त dagadcha kam vadar samaj karat hota ....राय mnj दगड mnj dagadach purn gad mnj रायगड.......pahilya pasun dagdach kam fkt vadar samaj karat alay aj pn करतात....ani aj pan amchya gavat amhi shiv जयंती सगळ्यात खतरनाक करतो aun baga newasa madhe vadar samj kiti katar shiv bhakt ahet jay shivaray
🚩खुप छान माहिती सांगितली तुम्ही पण एक सांगतो आपले शिवराय हे वतनेच्या विरोधात होते. हीरोजी इंदलकर यांना शिवराय यांनी बक्षीस विचारले होते वतन नाही. एकाला वतन दिले असते तर सर्वांना वतन दयावे लागले असते. हा शिवराय यांचा नियम होता.तोच नियम संभाजी महाराज यांनी देखील पाळला. म्हणून गणोजी शिर्के फितूर झाला. हाच गणोजी शिवरायांचा जावई आणि शंभुराजेंचा मेहुना होता तरी फितूर झाला वतनेच्या वासनेने
दादा, माहिती सांगताना इतिहासातील दाखले सांगावे लागतात, समकालीन बखरीतील संदर्भ द्यावे लागतात. आपण सांगत असणाऱ्या ल/ ळ किंवा अन्य आडनावातील फरक असणारे कोण होते इ. पुराव्यासह माहिती दिल्यास योग्य होईल.