100 टक्के नाही मरत लव्हाळा काही प्रमाणात कमी होतो मी मारूण 30 दिवस झाले गाटीतुन परत फुटून येतो आधी स्वाता प्रयोग करा नंतर व्हिडीओ बनवा शेतकरी लोकाचा वेळ वाया न घालवू नका
Me direct campany madhil Sir che sampark kela .jar shetamadhe uus and makka aasel tarch sampra chi favarni kar.sampra direct jaminitil lavayachya gathi marato.please kontyahi pika madhe favarni Karu naka bhavano.
तीन महिने लव्हाळा कमी झाला असेल तर मका बाजरी ही पिके घेऊ शकतो परंतु सोयाबीन भुईमूग तूर अशी द्विदल पिके घेऊ शकत नाही आणि त्यात येऊ शकत नाही फवारल्यानंतर कमीत कमी तीन महिने