..बिरसा ब्रिगेड आणि आदिवासी विचार मंच या दोन संघटनेने आदिवासींना एकत्र आणल्या बद्दल... व त्यांच्या मध्ये आदिवासी विचारधारा निर्माण केले... त्याबद्दल दोन्ही संघटनांचे खूप खूप धन्यवाद...🙏🙏❤️ 🙏..जय आदिवासी 👑 जय जोहार..🙏
अशा खड्या शब्दात जाब विचारला तर कोणाचीही हिंमत आपलं आरक्षण हिसकावून घेणे किंवा आपल्यात फूट पाडण्याची चूक करणार नाही.त्यासाठी एकी हवी.... आम्ही आपल्या सोबत आहोत....खूप छान भाषण प्रदिप सर...जय आदिवासी
खरंच अभिमानास्पद वाचन आहे आणि खऱ्या अर्थाने आदिवासी यांचा प्रश्नांना उत्तर आणि प्रश्नावली मांडण्याचा अधिकार जो मांडला समाजापुढे खऱ्या अर्थाने राजकारण्यांना त्यांच्याच तोंडावर सोडत तोड उत्तर देत आपल्याच भाषणातून समाजासाठी व्याकुळ त्याची भावना मनापासून मांडणाऱ्या या आमच्या प्रवीण पाटील सरांना खरंच मानाचा मुजरा जय आदिवासी जय बिरसा जय राघोजी
वकृत्व खूप छान आहे . परंतु धनगर आरक्षण हा मुद्दा कोणी पुढे आणला त्याचा पाठपुरावा कोण करते हे पण बघण्याची गरज आहे ...... धरणे झाली पण पुनर्वसन झाले नाही व शेतीला पाणी मिळाले नाही याला जबाबदार कोण आहे याच्या मागचे राज्यकर्ते कोण......
प्रखर व्यक्तीमत्व राेखठाेक भाषणाने आमचे रक्त देखिल सळसळते सूदर भाषण जागाे आदिवासी जागाे,,आमच्या नवापूर आदिवासी बांधवांच्या नावाने 2003ला सूरू केलेला आदिवासी सहकारी साखर कारखाना नवापूरच्या आमदाराने बिगर आदिवासीच्या हातात देऊन आदिवासींवर अन्याय केला आहे. य़ा आमदाराला सर्व आदिवासींनी जाब विचारले पाहिजे..
जय आदिवासी जय जोहार.एक नं भाषण सर्व आदिवासी बांधवांनी 2024 mde bjp la gandivr lat marun हाकला जो आदिवासी pesa कायदा आणि आदिवासी सोबत असेल त्यालाच मतदान करा
दादा भाषण छान झाले पन ज्याने तुम्हाला संविधानाच्या माध्यमातुन मानसात आणले त्या विश्व रत्न बाबासाहेब आंबेडकराना तुम्ही विसरला साधे सलाम सुद्धा नाही वाईट वाटले
खुप छान भाऊ कोनी कितीपन बोलुदे आपन बरोबर करतो आहे तेच करायचं काही लोकं मागे बोलायला लागली कि समजायचं आपन यशस्वी होत आहे लोकांच्या हीताचे मुद्दे मांडले भाऊ👏👏👏🙏