वाघाच्या काळजाचा सच्चा माणूस म्हणजे रविंद्र पोखरकर साहेब खूप खूप धन्यवाद आजच्या काळात एवढं धाडस आपल्या मध्ये आहे त्याच्याबद्दल अभिमानाने छाती फुलून येते आम्ही सगळे सगळे आपल्या सोबत आहोत
जातीय विषमतेच्या आधारावर असलेली समाजरचना आरएसएस ला पाहिजे आहे. विवेकवादी विज्ञानवादी लोकं नको आहे त्यांना. आपले प्रबोधन मानवतावाद रुजवण्यात अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद साहेब.
त्याच कारण सुशिक्षित बेकार तरुण नौकरी नाही त्यामुळे पैशासाठी दंगे करुन त्यांचा वापर करणारे समाजकंटक नेते..आज महाराष्ट्रात तुमच्यासारख्या माध्यमांची गरज आहे जेणेकरून तुम्ही तरुणांना,जनतेला जागरूक करत आहात..🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान 🙏🚩
मी 2002 मध्ये मनोहर भिडेच्या नादाला लागलो होतो. मुस्लिमांना उघड शिव्या द्यायचो.. पण माझ्या वडिलांनी मला सांगलीतून पुण्यात shift केले... चांगले शिक्षण दिले त्यामुळे वाचलो.. वाचन जसे वाढले तसा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला...ज्या आईच्या पोटी आपण जन्माला येतो ती जात तो धर्म आपल्याला लागू होते. एवढंच काय ते लेबल.. बाकी सगळी माणसं ही सारखीच असतात.. प्रत्येकाच्या गरजा, सुख, दुःख सगळं same असतं हे कळून चुकलं.... भानावर आलो.. आता देशात राहणाऱ्या सर्व जाती धर्माची लोकं आपली best friend आहेत. 2013 ला डॉ. दत्तप्रसाद दाभोलकरांचे स्वामी विवेकानंद यावर लिहिलेले पुस्तक वाचले आणि विवेकानंद नव्याने समजले.
Himalay guffaw madhe dhyan kanne.,Kenya Kumari cha talpatya havamanamadhe dhyan karne he hasyaspd Vartan Anni ye sarv karat sarkarchya kharchatun kelijate tar he should be booked fr spending govt money fr personal enjoyment
Ashich magni kadhi jaish-e-mohmmad taliban ani sarvch jihadi mansiktechya shantidootanvar bolnyachi pan vinanti kara. RSS var bolnyachi layki yachi ani tuji pan nahi
संघाच्या पुरत्या पाताळयंत्री , खुनशी कारवायांशी चांगल्या त-हेनी अवगत असलेला एक समाज आहे सर जो संघाच्या मुस्लीमांपेक्षाही जास्त हार्ड टारगेटवर आहे . त्यावर बहुतेक संघविरोधक बोलायच टाळतात .
पोखरकरजी धन्यवाद,संघची काळी बाजू हे विवेचन ऐकून धक्का बसला.असेच व्हिडीओ प्रसारीत करुन संघ व भाजप यांचे काळे कारनामे लोकांच्या लक्षात आणून जनजागृती करावी.एवढी जनजागृती भाजप विरोधीपक्ष करुच शकत नाहीत.धन्यवाद.
पाच हजार वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची जी चिरफाड आपण केलीत ते बरोबरच आहे.सहाव्या शतकात शंकराचार्य यांनी हिंदु धर्म स्थापन केला बौद्ध धर्माचा प्रसार रोखण्यासाठी शंकराचार्य यांनी हा केवीलवाणा प्रयत्न केला
संघ जरी स्वतःला हिंदू मानतो परंतु त्यांची कृत्य ही बहुतेक हिंदू च्या विरोधात आहे हे सर्व सामान्य माणसाच्या लक्षात आले आहे ,आणि त्यांची कारस्थाने आजही सुरू आहेत.
@@nachiketjakhetiya7619 संघाने फॅक्त एकच जातीला ( ब्राह्मणाला) स्थान दिलेत आणि दुसऱ्या जातीचा विचार पण केला नाही, ह्यावरून असे दिसते की संघ परिवार हा एकाच जातीचा आहे.
फारच छान माहिती सोप्या भाषेत सांगुन संघाच्या विचारसरणीची चिरफाड केली त्यांच खर रूप सगळ्यांसमोर आकलन , त्याबद्दल धन्यवाद रवि भाऊ मी काका विधाते यांच - दुर्योधन हे पुस्तक वाचलंय अत्यंत वाचनिय असे पुस्तक आहे , ते आपण निश्चित वाचाव संघाची सगळ्यात मोठी काळी बाजु म्हणजे गोळवलकर गुरूजी हा माणुस
महाराष्ट्रातील तमाम शालेय विद्यार्थी आणी सर्व बहुजन युवा तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सटिक विश्लेषण दिलेय सर आपण खुप खुप धन्यवाद 💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
फंडिंग, महिना पाकीट व्यवस्थित सुरू आहे, पोखरकर, Hindu विरोधी द्वेष पसरवून, इंडि आघाडी सोबत देश पोखरत आहात, आडनाव प्रमाणे गुण आहेत, पुढील वाटचालीस शुभेच्छा!....
4,000 वर्षे मनुवादाने लुटले आहे भारताला. मला आश्चर्य वाटयचे की हे कसे possible झाले. खरे तर आजही तेच चालु आहे. बहुजन समाज देव धर्मामुळे मुर्खपणा करतो आणी गुलामगिरीचे पाश स्वतभोवती स्वःताच जखडुन ठेवतो.
आतापर्यंतचा इतिहास पाहीला तर दिशाभूल करण्यात आल्याने आणि कदाचित स्वार्थ व भितीपोटी साधारण बलुतेदार सरळसरळ यांचे समर्थक दिसतात अन नंतर अंधश्रध्दा आणि पारंपरिक दिशाभूल व भितीपोटी शेतकरी दिसतात. सद्यस्थितीत शहरी मध्यमवर्ग आणि काही प्रमाणात ग्रामीण मध्यमवर्ग यांचा समर्थक आहे
तुम्ही कितीही द्वेषपुर्ण मांडणी केली व संघाबद्दल खोट्या गोष्टी पसरविण्याच्या प्रयत्न केला तरी आज जगभरात संघ विचार वाढतोच आहे.. भारत माता की जय.. ही विचारांची लढाई नक्कीच भारत प्रेमी जिंकणार…
आपल्या अभिव्यक्ती च्यानलच्या माध्यमातून खूप छान माहिती मिळत असते आपणास खूप खूप शुभेच्छा अशीच छान माहिती या च्यानलच्या माध्यमातून आपण जनसमुदायाला देत राहाल ही अपेक्षा या माध्यमातून आपण जनजागृती करत आहात ही आनंदाची बाब आहे.
हा एपिसोड बनवून तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आजच्या पिढीला दिली आजच्या पिढीत तुम्हीही संता सारखे समाज सुधारक म्हणून समाज सुधारणा चे कार्य करीत आहात त्याबद्दल धन्यवाद आभार. तुमचा एपिसोड ऐकल्यावर मानत प्रश्न पडतो की ह्या गोष्ठी इतिहास तत्कालीन कॉंग्रेस नेते पुढाऱ्यांना माहीत होता की नव्हता अणि सत्तेवर कॉंग्रेस होती जर माहीत असेल तर मग आरएसएस ला का रोखले लगाम घातला नाही आरएसएस चा कायमचा बंदोबस्त का घातला नाही आरएसएस ला का वाढू दिले देशभरात हातापाय पसरू दिले कॉन्ग्रेस वाल्याची काय मजबुरी होती की सत्तेसाठी दुर्लक्ष केले त्यामुळेच आज कॉंग्रेसवर अणि देशावर ही वेळ आलीय असो. स्वतः संघाने बलराम मोधक यांना यांना अनुल्लेखाने टाळले व हळूहळू त्याचे महत्व कमी केलं त्याचा गेम केला.संघात कोणी जड होऊ लागला तर त्याचे काही सहकारी "तुझा बलराम मोधक करतील" असे सांगून सावध करीत वरिष्ठ प्रचारक ही 90-2000 दशकात पर्यंत तुझा बलराम मोधक करू"अश्या धमक्याही देत असे ऐकिवात येते. तुम्हाला पुन्हा धन्यवाद
rss la congress nech mothe kele ,itke yr Congress ne yawar bandi ka ghatli nahi ?? bina registration kashi suru aahe itke yr ,😜 kiti tari Bomblast madhe Rss che lok sapdle ,pn tarihi congress ne karwayi keli nahi ,congress hi bamna chi party aahe ,jo parynt congress sattet hoti Rss la protection det aali ,aata bjp aahe ti hi tech karat aahe , tyamule Congress wr vishvas thewta yet nahi , aajchya condition la Congress ch jawabdar aahe 🙏