पोखरकर साहेब , आपणास शत शत नमन आपल्यासारखा धाडशी आणि अभ्यासू पत्रकार अलीकडे कुठेही पहावयास मिळणार नाही . खोटारडे विकावू पत्रकार बरेच दिसतील पण जीवावर उदार होऊन आपली मते विचार प्रखरपणे मांडणारे काही थोडेच बोटावर मोजण्या एवढे पत्रकार असतील . आपल्या जिद्दीला सलाम.
पोखरकर साहेब.....मी जर तुमच्या बाजूला चुकून कधी उभा आसेन....आणि समोरून एखादी बंदुकीची गोळी आली तर माझी छाती तुमच्या पुढे आसेल....विश्वास ठेवा.....खरा पत्रकार.. ठाण्याचा वाघा साठी मी रायगड ची भक्कम भिंत म्हणून उभा राहीन... जय महाराष्ट्र
कडक सलाम. अश्या बांडगूळांना समाज चांगला ओळखून आहे. ही भाजपा ची पिलावळ वेळीच ठेचून काढलं पाहिजे. अश्या नाठाळांना समाजाने दूर केले पाहिजे.आपण वास्तव समोर आणले आहे.
महाराष्ट्रातील तमाम सर्व वारकरी संप्रदाय आणी सर्व बहुजन समाजाला जागृत करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद सर 💐💐 Thank you Abhiwakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हरी जय सत्यशोधक सर 🚩🚩
पत्रकार साहेब , तुमच्या विचाराशी मी १०० % सहमत आहे . , कारण तुम्ही सत्य बोलता मी पण फेसबुकला बहुजन समाजाला मार्गदर्शन करत असतो एकच ब्राम्हण देवेंद्रयाने बहुजनात आरक्षणाच्या निमीत्ताने भांडणे लावून भाजपची पोळी भाजत् आहे , त्याने भाजलेली पोळी सामान्य जनता विधानसभेत हिसकाऊनखातील १०० %
उजेडात येण्यासाठी ही बांडगुळ टणाटण उड्या मारत आहेत , हा एक प्रकारचा रोजगार च आहे ह्या टपोरी टोळीचा. छान उघड पाडल वेळीच मस्तवाल मंडळाला. रविंद्रजी शुभेच्छा 🎉
सर, अत्यंत परखड आणि निर्भिडपणे सत्य कथन केले आहे.कुणी वारीत यावे कुणी येवू नये हे सांगणारे हे दोन कोण ? कोण ओळखत यांना?. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करायची हा अशा लोकांचा धंदा असतो.या अशा लोकांना कोणी मनावर घेत नाही.
भोसले घराण्याचा आम्हाला मनापासून आदर आहे, पण कोणी नाठाळ, कुळकर्णी असुन भिडे नाव लावणार्या बांडगुळाच्या शिष्याने वारी मध्ये कोणी सहभागी व्हावे किंवा सहभागी होऊ नये, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला.वारी हि सर्व धर्म बांधवांना एकसमान आहे. सप्रेम जय हरी.
अगदी बरोबर आहे सर ! ते दोन्ही अक्षय आणि तुषार भोसरीचे आहेत ? सांस्कुतिक दहशतवाद धार्मिक दहशतवाद पसवणारे बांडगुळ आहेत ? आपल्या निडभिड बाण्याला सप्रेम जयभिम जय शिवराय जयभिम !
हो या दोघांना धर्म आणि हिंदुत्व म्हणजे काय हेच माहिती नाही नुसते आपले हिंदू हिंदू करतात मोदींना सगळं चालतं पोखरकर साहेब चांगली खरडपट्टी काढता. तुम्ही तुम्हाला मानाचा शिवराय जय भीम साहेब
अहो माझ्या वारीतील सर्व माता पिता भाउ बहिण साष्टांग दंडवत नालायक कुत्री कुई कुई करतील तेवढे आपण लायक होत आहेत बांडगुळांनो आमच्यात वैचारिक प्रगल्भता आली आहे Ravindra jl Thank you
प्रभु श्रीराम यांच्या आशीर्वादाने उत्तर प्रदेश जनतेने सत्य आहे इंडिया गठबंधन साथ दिली आता महाराष्ट्र राज्यातील पंढरपुरी वारी केल्यानंतर विठुराया इंडिया आघाडी ला नक्कीच बहुमताने विजयी करणार आहे हेच खरे आहे
जर राहुल गांधी व MVA वारीत सहभागी झाल्यास तर धार्मिक-जातीय द्वेष संपून सलोख्याचे संबंध निर्माण होईल आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राखून ठेवलेलं BJP-RSS चं "धार्मिक द्वेष राजकारण" हे एकमात्र अस्त्र संपुष्टात येऊन महायुतीचा लोकसभेपेक्षा दारूण पराभव येत्या विधानसभेच्या निवडणुकीत होईल. म्हणून राहुल गांधी वारीत सहभागी व्हावं ही माझी देखील इच्छा आहे.
जर हे bjp rss इतकेच धार्मिक असतील तर त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही यात्रेला किंवा मंदिराला जाणाऱ्या महामार्गावरील सर्व टोल नाके काढून टाकावेत.परंतु प्रत्येकाला माहित आहे की त्यांच्यासाठी धर्म हे फक्त एक राजकीय साधन आहे.
BJP RSS हे धर्माचे व्यापारी आहेत. त्यांच्या साठी दुसरा कोणी त्यांच्या प्रॉडक्टवर दावा करायला तयार झाला तर त्यांचं दुकान बंद होईल. म्हणून ते असं वागत आहेत.
राजकीय हेतू शिवाय मतदारांना प्रलोभन प्रश्नांचा काळच नाही तेव्हाच अंधश्रद्धा, स्री सन्मान, वर्णभेद, आणि जनजागरण या सारखेच अत्यावश्यक जागर म्हणजेच वारी मी स्वतःच वारक-याचा मुलगा असून मला हे आजच्या आपल्या वारीमुळेच लक्षात आले
आपल्या राज्यातील आषाढी एकादशी सारख्या पारंपारिक कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेची असते, कारण अशी वारी ही काय कोणाचा खाजगी सण नाहीय.
खरंच आहे भाऊ.आपले छ.संभाजी राजे,छ.शाहुमहाराज तसेच जातीचा तळमळीचा एकदम गरीब नेता म्हणण्यापेक्षा त्यांना महान योध्दा तर आहेतच ! आणि हा कुठला तुषा फसणवीस आणाजीपंताची लाळ चाटतो .हरामखोर.
तुषार भोसले , शिंदे गटाचा अक्षय भोसले आणि मनोहर कुळकर्णी या आरएसएस भाजपा बांडगुळाची तुम्ही चांगलीच पोलखोल केली . आणि चांगली खरळपट्टी काढली .आता आम्हाला लिहण्यासारखे काहीच उरले नाही . धन्यवाद रविंद्र पोखरकर सर .
@@abhivyakti1965also why did sanvidhan dindi initiative organized in Hindu waari why it's not organized in moharram tazia, good Friday or our sikh festivals any other religion festivals as a Marathi Sikh I'm proud Hindu Sikh is it have some hidden agenda behind Samvidhan dindi Or it's only applicable on Hindu and in front of other religions ur Sanvidhan dindi ki "Fatt ke chaar"😂