Khupach chan mahiti dilet sir ektana khup chan vatala. Mahiti sangnyachi paddhat chan vatali ektana khupach bare vatale.Thank you Sir ashich mahiti det raha 🙏🙏🌹🌹💯💯
आदरणीय सर, खुप छान विवेचन आहे, आजच्या जॅक न जील ने सुरुवात केलेल्या पिढी ला या संत चरित्र माहिती आणि महती समजणे गरजेचे आहे. यासाठी आपले हे योगदान पिढ्या न पिढ्या लक्षात राहील.utube चे आभार मानावे तितके कमीच आहे कारण साधरण वाचनाच्या कंटाळा करणारे युवक ह्या माहितीमुळे नक्कीच आपल्या ह्या प्रयत्नामुळे वाचनाकडे व संत साहित्याकडे ओढले जातील असे वाटते.आपले खुप खूप आभार. असेच अनेक दीर्घ vdo ही प्रेषक वर्ग अपेक्षित करत असतील .
संत नामदेव यांचे निरुपण आपण मोजक्या शब्दात मांडले तसे ही आपण प्रत्येक विषयाची मांडणी अप्रतीम सर हे महत्वाचे विषय सर्व सामान्याना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत आपण सादर करता आपल्या भाषेवर आपले प्रभुत्व आहे उत्तम आवाजाची देणगी स्पष्ट उच्चार हे विशेष करुन मी सांगू इच्छितो खुप च छान
खूप छान सर किती सुंदर रित्या lविषय सोडवून सांगितलाय👌👌👌 आणि हो सर अगदी बालपण आठवलं माझं माहेर नर्शी नामदेव जवळच म्हणून "आंगड "शब्द आम्ही पण म्हणायचो शर्ट ला 🙏🙏🙏वा सर विद्यार्थी तर चांगले अभ्यासक घडतील पण सर्व बहुजन सुधारतील 👍🏻👍🏻👍🏻100%👌👌👌
सर नामदेवांचे निधन झाले असे आपण सांगितले पण आम्ही आता पर्यंत असे ऐकत आलो की महाराजांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीत समाधी घेतली या बद्दल विस्तृत पणे सांगावे ही विनंती
नमस्कार सर अभ्यासपूर्ण माहिती सांगितली संत नामदेव महाराज राष्ट्रसंत धर्मनिरपेक्ष अंधश्रद्धा निर्मूलन संपूर्ण भारतभर पसरलेल्या नामदेव आपण खुप छान सांगितला धन्यवाद सर
Very beautiful and in-depth description of Namdeo. Please avoid telling about “Chamtkar of his Life. They are part of his Bhakti .One can not dissociate Namdeo and his Bhakti. Your vivechan is very Sweet ( Rasal).
नमस्कार सर . मला संत नामदेवांनी अभंगाची व्याख्या ज्या अभंगात मांडली आहे , तो संपूर्ण अभंग लिखीत स्वरुपात आपण देऊ शकाल का? त्याची सुरवात अशी आहे "अभंगाची कळा नाही मी नेणत ". हा संपूर्ण अभंग मला लिखीत स्वरूपात मिळाला तर खूप उपकार होतील.
अतिशय सुंदर. फक्त एक प्रश्न असा आहे की तुमच्या म्हणण्यानुसार नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली दोघांच्या वयात केवळ 1 वर्षाचेच अंतर होते. बहुतेक विद्वानांच्या मते ते अंतर किमान 10 वर्ष तरी होते. माऊलींचा जन्म इ.स. 1270 आणि समाधी सन 1292 तर नामदेव महाराजांचा जन्म 1255 ते 1260 दरम्यानचा. नक्की बरोबर काय?
सर स्मृतीस्थळात नामदेव केशीराजबास यांच्याकडे ज्ञानलालसेने आले होते पण महानुभाव पंथाचे एकेश्वरतत्वज्ञान पचनी पडले नाही म्हणून केशीराजबासांनीच सदाशिवावरुन नामदेवांची निष्ठा श्रीकृष्णावर दृढ केली व वारकरी संप्रदायाचा पाया घातला असे म्हणतात
खूप छान पण एक प्रश्न आहे, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या व्हिडिओ मध्येज्ञानेश्वरांचा जन्म 1296 मध्ये सांगितला आहे, आणि या व्हिडिओ मध्ये ज्ञानेश्वरांची आणि नामदेवांची भेट 1291 मध्ये झाली असे सांगितले, हे कृपया स्पष्ट करा