अनयदा खूप छान जनतेने अशा उपक्रमांकडे राजकारणा पलीकडे पाहिलं पाहिजे, कुणाचं वयक्तिक नुकसान होत असलं तरी देश, राज्य याना होणारा।मोठा फायदा बघितला पाहिजे , देश /राज्य पुढं गेलं तर त्या देशातील आपण आपोआप पुढं जातो, आपली प्रगती होते
ही बातमी पाहिली, इंग्रजी माध्यमावर पण मराठी माध्यमांवर नाही कारण श प ची,राऊतची कुबट वक्तव्ये,आणि उ ठा चे आ ठा चे बायकी टोमणे अंबानींकडील लग्न सोहळ्याचे वर्णन करण्यातच मग्न होती!अनयजी फार छान माहिती दिलीत आभार!
लोकांना ह्याचे अप्रूप नाही आहे. चांगल्या गोष्टी व्हायला हव्यात पण देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना कसे सरळ करणार याची वाट सामान्य जनता पहात आहे. याचा अँक्शन प्लॅन काय ते सांगायला हवे आणि ते होताना दिसले पाहिजे.
** अजयजी, राजकारणा व्यतिरिक्त अन्य माहितीपर व्हिडिओ खुप छान वाटतात. ** अशा प्रकारची बंदरे सागर किनाऱ्यावरील प्रत्येक राज्यात किमान एक तरी बंदर होणं गरजेचं आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तसेच वेळेची बचत होऊ शकते. ** कोकण विकासाच्या मार्गात मुंबईचा बहुरुपी नेहमीच काड्या करत आला आहे. कोकणचा विकास झाला तर मुंबईतील चाकरमानी मंडळी मुंबईत येणे बंद होईल व सद्या जे कोकणवासी मुंबईत आहेत ते परत कोकणात परततील. हक्काचा मतदार नसला तर मुंबईच्या मलिद्यावर ताव मारता येणार नाही. म्हणूनच विरोधात बोंबाबोंब केली जाते.
मुंबई बंदरात १९८१ - १९८२ मध्ये दोन क्रेन ( QGC ) बसविल्या होत्या त्या वर्षातुन फार कमी काळात चालु स्थितीत असायच्या.. क्रेनच्या संख्येत भर पडली नाही आणि आज १० ते १५ वर्षापुर्वी त्या भंगारात निघाल्या.. तीन चार वर्षापूर्वी पर्यंत या बंदरात कंटेनरची ये-जा नावालाच उरली होती.. भारतात सर्व बंदरांत डाव्यांच्या युनियनचे ( अर्बन नक्षलचे ) वर्चस्व आहे आणि जे काही झाले ते चीनची ताकद वाढवण्यासाठी केले गेले हे स्वतंत्रपणे सांगायला नको..
आपण भारतीय करंटे आहोत. मोदी सरकारने सब का साथ सब का विकास घोषणा दिली. तेव्हा सरकारकडून सर्व लाभ घ्यायचे. मत देताना जात आणि धर्म बघून मतदान करायचे. देशाचा विकास गेला खड्डात.😢 भारतीय जनतेला देशहित कधी समजणार 😢
पालघरच्या वाढवण बंदराला विरोध करणाऱ्यांनाच जनतेने धक्क्याला लावले पाहिजे. बंदरांना बंदरांचा उपयोग कसा कळणार ? कारण शेवटी बंदरच ते. 😂 TEU = Twenty Feet Equivalent Unit It's worldwide renowned unit of Measurement for Containers.
आपल्याकडे फक्त विरोधाच राजकारण फारच आहे.ह्यात आपलं किती नुकसान होतं हे माहीत असून विरोध करायचा आणि दाखवायचं की आम्हाला नागरिकांची किती काळजी आहे.बेक्कार आहे सगळं.🙏
अनयजी नमस्कार, आजचा विषय खुप छान मांडला आहे. सध्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओ साठी वेगळा टी शर्ट घालतात, छान दिसत आहात. असंतुष्ट उबाठा महाराष्ट्र राज्यात कोणत्याही नवीन प्रकल्पात कायमच विरोधात
कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिक इकोसिस्टमचा विचार केला पाहिजे. हजारो कुटुंब तेथे पूर्वापार चालण्याऱ्या व्यवसायावर अवलंबून असतात. विशेषता मच्छीमार समाज यामध्ये अडचणीत सापडतो. जशी शेतकाऱ्यांना नुकसान भरपाई देता येते, ज्याद्वारे ते नवी शेती विकत घेऊ शकतात. पण मच्छीमारांना मासेमारीसाठी पर्यायी समुद्र नसतो. तेव्हा त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. ते होताना दिसत नाही.
Anayaji, your videos very informative and discuss happenings round the world related to Bharat too.Also the politics is also made in simple language for commoners to decipher. ❤
उत्तम व्हीडिओ अनय! एक सुधारणा - तो विझिंजिम् असा उच्चार नसून विळिंजम् असा आहे. मल्याळम् व तमिळमध्ये "ळ्ल" चे स्पेलिंग z करतात. उदा. " आळाप्पुळ्ला" हे केरळमध्ये Allapuzza असे स्पेलिंग करतात. 🙂🙏
सुंदर सादरीकरण, जर उभाठा ला हे कळून घ्यायचे नसेल (कारण ह्यात काहि खायला चान्स नाही ना!) तर राज्याच्या पर्यायाने देशाच्या भल्यासाठी ह्यांना फाट्यावर मारून रेटून असे प्रकल्प केलेच पाहिजेत, सत्ता संतुष्टी सरकार न होता जनता संतुष्टी असावं.
आपण एवढ सुंदर विश्लेषण करता पण हे फक्त मराठी भाषिकांनाच कळत, तेव्हा हेच हिंदीमधे आणि इंग्रजीमधे केल्यास जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि भाजपचे धोरणही कसे लोकाभिमुख व देशाच्या भल्याचे आहे हे कळेल, धन्यवाद.
1. World famous Kovalam beach and the Light House are already there since long. In fact, Kovalam is now the worst beach one can find in Kerala. Kerala has abundance of tourist spots even otherwise. This is about 20+ kms from Thiruvanthpuram. 2. Vizhinzhim is now done and dusted and there is no point in goin into its history. We should look forward to reaching its full capacity and reaping benefits for Kerala and the country. 2. We should now look forward to developing Wadhwan port near Dahanu and ensure that there is no delay and do not allow political opponents to create nuisance. Modi Govt implement the project khatakhat!!
योग्य माहिती .खर तर सेंट्रल govt ने याची सर्व न्यूज मध्ये सविस्तर माहीत द्याल्या हवी होती . Handling १८ k container in one day is very great achievement.
आपला मिडिया अशा देशाला अभिमान वाटाव्या अशा बातम्या देणार नाही. फक्त पैसे खाऊन देशा विरोधात बातम्या देतात. म्हणून जोगळेकर सर तुमच्या कडून ह्या चांगल्या बातम्या कळतात. धन्यवाद.
धन्यवाद अनयजी, 2014 नंतर भारतात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत, विकसित भारत होण्यासाठी गरजेच्या आहेत, भाजपा हे किंवा अशा अनेक झालेल्या किंवा होत असलेल्या विकासकामांचा का प्रचार करत नाही हे गुढ आहे. सर्वसामान्य लोकांना या गोष्टी माहीतच नाहीत, तुमच्यासारख्या मुळे नजरेत येत आहेत.
Very good news Anayji! Thank you so much for explaining our own strength in the international market. You also explain international situations with nation's history and present relevance so well. Please continue your good work!!
All opposition leaders only shout Adani Ambani but rely on facilities offered by them a good e.g is the recent wedding where all INDI leaders attended with their Flys.All Doble standards
माझ्या माहिती नुसार आपल्या राज्यातील जयगड बंदरात देखील असाच यशस्वी प्रयत्न झाला होता. कृपया यावर प्रकाश टाकावा. जिंदाल उद्योग समहू यांनी गुंतवणूक केली आहे.
उबाठाना खरं सांगायचं तर एकदा मुक्त चर्चा आयोजित करून त्यात अशा विषयांवर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे.५ पक्षांच्या नेत्यांना बोलवायचं.खात्रीने सांगतो उबाठा या चर्चेत सहभागी होणार नाही.कारण अभ्यास नाही फक्त नकार घंटा वाजवायची.हा माणूस कधी सुधारणार!
Adnyat mhanun nav barobar ahe tuja shevati aple gyan dakhavale tu pan shiku nako ghar jawai ho kashala fukat betay na tumchya sarkhya saathi schemebyeil ladka bhakt tu kuthe rahto tu ahe ka tya bhagatla
@@miteshmarutiwalunj अरे चोंग्या तुला निसर्ग वाचवायचा आहे ना, मग पेट्रोल डिझेल वापरू नकोस, वीज पण वापरू नकोस, मोबाईल पण वापरू नकोस. कारण या सगळ्यामुळे निसर्गाची वाट लागते रे 😂