#BolBhidu #LaluPrasadYadav #NDAGovernment
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि भाजपला २४० जागा मिळाल्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीने असा प्रचार सुरू केला आहे की हा भाजपचा नैतिकदृष्ट्या पराभव आहे. भाजपने ४०० पारचा नारा दिला होता आणि त्यांना फक्त २४० जागा मिळाल्या असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय. याशिवाय भाजपचे घटकपक्ष त्यांना कधीही सोडून जाऊ शकतात असा विरोधकांना विश्वास वाटतोय.
त्यामुळेच ते असा दावा करतायेत की NDA सरकार पाच वर्ष टिकणार नाही किंवा नरेंद्र मोदी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. नुकताच असा दावा राष्ट्रीय जनता दल अर्थात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. पण, त्यांचा दावा नक्की आहे तरी काय? लालू यादव यांच्या शिवाय अजून कोणी कोणी सरकार पडण्याचा दावा केला आहे? आणि खरंच NDA सरकार पाच वर्ष पूर्ण करणार की नाही पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
5 июл 2024