शिवसेना म्हणजे फक्त आणि फ़क्त ठाकरे ब्रँड आहे... ठाकरे म्हणजे शिवसेना..... महाराष्ट्र मध्ये ठाकरे ना पाहून मतदान केले जाते.. गेले ते बर झाल बाकीचा लोकाना संधी मिळाली जनता ठाकरे साहेबां सोबत आहे
ज्यांना सामान्य जनतेने ह्या गद्दराणा कशाचाही लोभ न दाखवता आमदार खाजदार केले त्यांचा विचारही नकरता त्यांना फक्त आपलीच पडली आहे ती म्हणजे उद्दव साहेबाना बाजूला सारून त्यांच्या खुर्चीवर कसे बसता येईल त्यांचा चिन्हं धनुक्षबान कधी हिसकावता येईल आणि आम्ही शिवसेनेनेच आहोत हे लोकांचा मनात कसे आणू हे प्रयत्न चालू आहेत पण आम्ही काय मूर्ख नाही तुम्ही गद्धार आहेत खूप नीच काम केले आहेत सर्व गद्दरानी
बाळासाहेब तुमच्या वडिलाप्रमाणे होते ज्यांनी तुम्हाला एवढी सत्ता दिली महाराष्ट्र राज्याचे सगळे तुमच्या आत्ताच सूत्र दिली तुम्ही त्यांच्याबरोबर गद्दारी केली जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
मी सातारकर आहे. मग मुंबई तला मराठी माणूस नष्टप्राय होण्यास कारणीभूत ? परप्रांतीयांनामुंबई तल्या हजारो एकर जमीनीवर झोपडपट्टी ला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली ?
@@vishnuji8530 गद्दार नो fkt cm च्या खुर्चीत बसणं साठी हिंदुत्व होते का खरच हिंदुत्व वादी असता तर सरकार चा patiba काडून उद्द्व ठाकरे यांना साथ दिली असती तर महारास्ट ने तुमचं हिंदुत्व मान्य केले असते पण तुम्ही गद्दार आहात हे महाराष््रातील जनतेला माहिती आहे आणि गद्दार कधीच हिंदुत्व वादी नसतो
शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब.शिवसेना जिंदाबाद. जय महाराष्ट्र.जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.शिवसेना हि फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांचिच. जय महाराष्ट्र.
आहो भाऊ उज्वल निकम एक वकील आहेत, वकीलाचा पेशा, जिकडे माल तिकडे ताल असतो, आपल्याला माहीत असेल खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून दाखवणारे वकील असतात... 🤣🤣🤣
जर का सुप्रीम कोर्ट मध्ये पक्षाच्या विरोधात न्याय दिला तर लोक स्वतःच कोर्ट बनवतील . आणि लोकशाही गाडून टाकतील. किती उद्रेक होईल. लोक महागाई. बेरोजगारी. आर्थिक परिस्थतीमुळे गांजले आहेत. त्यांना कोणाचे सरकार शी देणे घेणे नाही. पण ज्येव्हा लोक रस्त्यावर येतील त्येव्ह्या सरकार laa पळता भुई थोडी होईल.
भारतीय घटना श्रेष्ट आहे. लोकशाही मार्गाने जर राजकीय पक्ष निवडणूक लढवून मंत्रीपद भोगतात त्यांना भारतीय घटना लागू आहे.त्यांना पक्षाची लागू होत नाही. आणि पक्ष घटने प्रमाणे कारभार करणारे पक्षांना निवडणूक आयोगाने निवडणूक लढवण्यास व लोक प्रतीनिधी होण्यास बंदी करावी ? याचा विचार न्यायदेवतेने करावा? जय लोकशाही.
सामान्य माणसाने उभी केलली सेना टिकलीच पाहिजे..हे करण्य साठी ही नौटंकी माघील 1 वर्ष पासुन चालू होती. महाराष्ट्र देश 1960 च काळ विसरू नका महाराष्ट्र कसा जाला हे पहा...गुजरात सेने ला कधी ही सपोर्ट करू नये जय महाराष्ट्र 🚩🙏
Bjp ne तुम्हाला खत पाणी घातल्यामुळे तुम्हि हे बंड पुकारले shinde साहेब.... शिवसेना इतर कुणाची होउ शकत नाही... या आधी हिंदुत्व आठवल नाहि का तुम्हाला.... पहिल्या 4वर्षात bjp ne कशी वागणुक दिली हे विसरलात.... सत्तेत असुन पण कुठेच नव्हता... मविआ मधे मुख्यमंत्री पद मिळाले ना उद्धव ठाकरेंना...
याला जास्त हवा दिली मीडिया ने नाहीतर याची काय औकात आहे.....याला १० वी अनुसूची काय आहे तेच माहिती नाही......उद्धव जिनी याला पक्षा सभालयला दिला......याला ठाणे निवडणुका पण जड जाणार लिहून घ्या कारण तिथे मतदान सेनेला होत एकनाथ शिंदे ला नाही
Should be majority of people supporting Shivsena, for this practical way is to consider elected representatives of people n their majority in house must be final to decide who has more support to SS.