RNO Right News Online is the first Marathi news agency. RNO provide Video news content in Maharashtra as well as Others States. They are providing Political, Sociological, Economical and Many types of Video content to regional website as well as youtube channel.
देखो...मुस्लीम लोगो ने मराठा जाती के उमेदवार को भर भर के मतदान दिया.. 😡🤬ओर मराठा ने हम मुसल्लिमो को पथ्थर दिये..😡😑 . मुस्लीम vote खा के मनोज जरागे काह छूप गया 🤬 .. बजरंग कुत्ते.🤬
बोगस आदिवासी विरुद्ध आवाज उठव चल, महाराष्ट्रात एक लाख सरकारी नोकऱ्या करत आहेत, बाकी पेन्शन खात आहेत, त्यांना काँग्रेस वाल्यांनी नोकरीला लावले सत्ता असताना
गोवाल पाडवी साहेब,,8500महिलांना कधी देणार आहेत,, साहेब खोटं बोलुन मत मागितलं का,, कधी देणार 8500रु,, आदीवासी बाया बैंकेत जावुन निराशा होऊन बाया परत येतात,, कधी देणार बोला 8500रुपये नंदुरबार जिल्ह्याच्या महीलांना,,, फक्त इलेक्शन पुरती योजना होती काय,,,,
जे लोक रोजगारासाठी आणि नोकरी साठी खोरो खरं फिरलो असेल ना त्यांना च माहिती आहे. कोणाची सत्ता यावो. कोणाची गुलामी, दोन क्वटरमध्ये विकला जाणे , बाकी gov sarvent चा चाटत फिरने या लोकांना काहीच वाटणार नाही. खरच गरीब असेल आणि खरंच झटके खाल्ले असेल त्यांना च माहिती आहे साहेब.
तुम्हाला 8500पाहीजे का महागाई कमी आताच्या घडीला 25-30 हजार कमावले ना तरी फुटी कौडी उरत नाही. सरकार हे आपल्या Basic सुविधे साठी असते. आणि रोजगारांसाठी व पुढील पाऊल चांगले उचलण्या साठी असते.
वा रे वा खासदार साहेब वकिलाची डिग्री घेऊन तुम्हाला व्यवस्थित बोलता येत नाही आमच्या गरीब घरामध्ये जन्म घेतलेल्या एडवोकेट कैलास दादा कडून क्लास लावून घे बोलण्याची
*नंदुरबार जिल्हा परिषद, नगरपालिका आणि लोकसभा* मा.गोवाल पाडवी साहेब आपण वडीलांच्या किंव्हा काँग्रेसच्या पुण्याईने निवडून आला नाहीत, तर केंद्रातील बिजिपी सरकारचे संविधान विरोधी धोरण,मणिपूर, MPच्या मुद्यावर माजी खासदारांची आदिवासी विरोधी भूमिका,डी लिस्टिंग, घराणेशाहीच्या विरोधात जनतेचा आक्रोश होता आणि यामुळेच नंदुरबारच्या जनतेने विशेष करून आदिवासी समाजाने भाजपच्या विरोधात मतदान गोवाल पाडवी यांना केल्याने म्हणजेच *जनतेकडे तिसरा मजबूत विकल्प नसल्यानेच गोवाल पाडवी साहेब तुमच्या जागेवर काँग्रेसने कोणताही उमेदवार दिला असता तरी तो निवडूनच आला असता,* *काही दलबदलू स्व:ताला किंग मेकर टायगर म्हणवून घेत असेल तर तो त्यांचा श्रेय घेण्याचा बालिशपणा असू शकतो,* *असोत* मा. गोवाल पाडवी साहेबांना नंदुरबार जनतेच्या विशेष करून तमाम आदिवासी समाजाच्या वतीने सामाजिक अपील विनंती आहे, की तुम्हांला जी बोनस मद्ये संधी मिळाली आहेत, तिचा या मतदार संघातील जो बॅकलोक आहेत, आदिवासींचे हजारो प्रश्न आहेत, जे की तुमचे वडील के.सी.पाडवी साहेब, देखील सोडवू शकले नाहीत , आदिवासींचा रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेती सिंचन, MIDC, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,रस्ते,आरोग्य, शिक्षण असे हजारो प्रश्न विकासाचा बॅकलोक आहेत, आणि जनतेच्या तुमच्या कडून खूप खूप अपेक्षा देखील आहेत, विशेष म्हणजे *तुम्हीं पेसा अंतर्गत नोकर भरती, अनुसूची 5नंदुरबार जिल्ह्यात लागू करावी म्हणून संसदेत आवाज उठवला पाहिजे म्हणून* *जनतेने बोनस मद्ये निवडून दिले असल्याने* तुम्हीं संसदेत आवाज उठवण्या ऐवजी कोण्या धूर्त, स्व: स्वारर्थी, दलबदलू लोकांच्या आएकुन जिल्हा परिषदच्या सत्तेच्या विरोधात आंदोलना साठी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करणार आहात, *तुम्हीं काय पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत,* *तुम्हीं खासदार असल्याने कोणाच्या तरी आएकुन सर्वउच्च पदाची गरिमा कमी करीत आहात असे वाटत नाहीत का???* जिल्हा परिषद सत्तेच्या विरोधात जे आंदोलन आहेत ते फक्त % टक्केवारी मिळाली नाहीत म्हणून आहेत, तसा तर नंदुरबार नगरपालिकेत देखील ब्रष्टाचार झाला आहेत, नोव्हेंबर पासून तीन ते चार दिवसांनी जनतेला पाणी पुरवठा होत आहे, तापी बुराई प्रकल्प, बारा गांव पाणी पुरवठ्याचे बारा वाजले आहेत, बिगरआदिवासींनी आदिवासींच्या हजारो एकर जमिनी कवडीमोल दराने हडप केल्या आहेत, वाढू माफिया मुळे बेकसुर लोकांचे बळी जात आहे, त्यांच्या विरोधात देखील आंदोलन केली पाहिजे, अजून एक मुद्या आठवण करून देत आहोत,की वर्तमानात नंदुरबारच्या जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहेत ती तुमच्या काँग्रेसच्याच दल बदलू, स्व:स्वारर्थी सदस्यांनी भाजपला पाठींबा दिल्यामुळेच जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता गेली हे मा.के.सी. पाडवी साहेबांना चांगलेच माहीत आहेत, मा.गोवाल पाडवी साहेब तुम्हांला समाजाच्या वतीने अपील विनंती आहे, की तुम्हीं संसदेत मतदार संघाच्या विकासासाठी आवाज उठवा! एवढीच अपेक्षा......!! नाहीतर भाजपच्या माजी खासदार महासंसद रत्न ताई साळी-चोळी, गॅस-शेगड्या, गाई-बकऱ्या वाटप करून मी विकास केला म्हणत होत्या तसे आपण हि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गेटवर आंदोलन करणे योग्य आहेत का?????? 👆मी या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन जनतेला काँग्रेस- शिंदेगट आणि भाजपच्या षडयंत्राचा पर्दापाश करू शकतो...... *क्रमशः* *🙏जोहार जय संविधान* *रोहिदास वळवी* (नंदुरबार लोकसभा)
*नंदुरबार जिल्हा परिषद, नगरपालिका आणि लोकसभा* मा.गोवाल पाडवी साहेब आपण वडीलांच्या किंव्हा काँग्रेसच्या पुण्याईने निवडून आला नाहीत, तर केंद्रातील बिजिपी सरकारचे संविधान विरोधी धोरण,मणिपूर, MPच्या मुद्यावर माजी खासदारांची आदिवासी विरोधी भूमिका,डी लिस्टिंग, घराणेशाहीच्या विरोधात जनतेचा आक्रोश होता आणि यामुळेच नंदुरबारच्या जनतेने विशेष करून आदिवासी समाजाने भाजपच्या विरोधात मतदान गोवाल पाडवी यांना केल्याने म्हणजेच *जनतेकडे तिसरा मजबूत विकल्प नसल्यानेच गोवाल पाडवी साहेब तुमच्या जागेवर काँग्रेसने कोणताही उमेदवार दिला असता तरी तो निवडूनच आला असता,* *काही दलबदलू स्व:ताला किंग मेकर टायगर म्हणवून घेत असेल तर तो त्यांचा श्रेय घेण्याचा बालिशपणा असू शकतो,* *असोत* मा. गोवाल पाडवी साहेबांना नंदुरबार जनतेच्या विशेष करून तमाम आदिवासी समाजाच्या वतीने सामाजिक अपील विनंती आहे, की तुम्हांला जी बोनस मद्ये संधी मिळाली आहेत, तिचा या मतदार संघातील जो बॅकलोक आहेत, आदिवासींचे हजारो प्रश्न आहेत, जे की तुमचे वडील के.सी.पाडवी साहेब, देखील सोडवू शकले नाहीत , आदिवासींचा रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेती सिंचन, MIDC, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,रस्ते,आरोग्य, शिक्षण असे हजारो प्रश्न विकासाचा बॅकलोक आहेत, आणि जनतेच्या तुमच्या कडून खूप खूप अपेक्षा देखील आहेत, विशेष म्हणजे *तुम्हीं पेसा अंतर्गत नोकर भरती, अनुसूची 5नंदुरबार जिल्ह्यात लागू करावी म्हणून संसदेत आवाज उठवला पाहिजे म्हणून* *जनतेने बोनस मद्ये निवडून दिले असल्याने* तुम्हीं संसदेत आवाज उठवण्या ऐवजी कोण्या धूर्त, स्व: स्वारर्थी, दलबदलू लोकांच्या आएकुन जिल्हा परिषदच्या सत्तेच्या विरोधात आंदोलना साठी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करणार आहात, *तुम्हीं काय पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत,* *तुम्हीं खासदार असल्याने कोणाच्या तरी आएकुन सर्वउच्च पदाची गरिमा कमी करीत आहात असे वाटत नाहीत का???* जिल्हा परिषद सत्तेच्या विरोधात जे आंदोलन आहेत ते फक्त % टक्केवारी मिळाली नाहीत म्हणून आहेत, तसा तर नंदुरबार नगरपालिकेत देखील ब्रष्टाचार झाला आहेत, नोव्हेंबर पासून तीन ते चार दिवसांनी जनतेला पाणी पुरवठा होत आहे, तापी बुराई प्रकल्प, बारा गांव पाणी पुरवठ्याचे बारा वाजले आहेत, बिगरआदिवासींनी आदिवासींच्या हजारो एकर जमिनी कवडीमोल दराने हडप केल्या आहेत, वाढू माफिया मुळे बेकसुर लोकांचे बळी जात आहे, त्यांच्या विरोधात देखील आंदोलन केली पाहिजे, अजून एक मुद्या आठवण करून देत आहोत,की वर्तमानात नंदुरबारच्या जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहेत ती तुमच्या काँग्रेसच्याच दल बदलू, स्व:स्वारर्थी सदस्यांनी भाजपला पाठींबा दिल्यामुळेच जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता गेली हे मा.के.सी. पाडवी साहेबांना चांगलेच माहीत आहेत, मा.गोवाल पाडवी साहेब तुम्हांला समाजाच्या वतीने अपील विनंती आहे, की तुम्हीं संसदेत मतदार संघाच्या विकासासाठी आवाज उठवा! एवढीच अपेक्षा......!! नाहीतर भाजपच्या माजी खासदार महासंसद रत्न ताई साळी-चोळी, गॅस-शेगड्या, गाई-बकऱ्या वाटप करून मी विकास केला म्हणत होत्या तसे आपण हि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गेटवर आंदोलन करणे योग्य आहेत का?????? 👆मी या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन जनतेला काँग्रेस- शिंदेगट आणि भाजपच्या षडयंत्राचा पर्दापाश करू शकतो...... *क्रमशः* *🙏जोहार जय संविधान* *रोहिदास वळवी* (नंदुरबार लोकसभा)