जाती च्या आधरावर निवडणूक होणे हे महाराष्ट्र हिताचे नाही आसेच जातीच्या आधारावर आरक्षण व सोयी सवलती देणे महाराष्ट्र व देशाचा हिताचे नाही जो पर्यंत जतिवर आधारित आरक्षण आहे तो पर्यंत सरकार व नेत्यांनी समाजवाद व सेक्युलर कायदाने सर्व समान असा उच्चार सुद्धा करू नये जो पर्यंत सरकार जात व धर्म हे शब्द सरकारी दफ्तर व घटनेतून काढून टाकत नाही तोपर्यंत काही होणार नाही