संभाजी राजेंना विनंती आहे की व बोर्डासाठीही आपण सरकारशी दोन हात करण्यास सज्ज व्हावे हिंदूंच्या जमिनी लाटणारे व कब बोर्ड ताबडतोब केंद्र सरकारने कॅन्सल करा यासाठी मोठा लढा उभारून
किला शिवाजी महाराज का है शिवाजी महाराज के वंशज का है अतिक्रमण हटना चाहिए कोई भी किला हो अतिक्रमण हटे सरकार कानून बनाना चाहिये जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
फक्त विशालगड नाही तर सर्व गडांसाठी मोहीम हाती घ्या. फक्त राजकारण /पक्ष बाजुला ठेवा. महाराजांचे वंशज म्हणुन मोहीम काढा. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहील. विशालगड मोहीम यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन...जय भवानी...जय शिवाजी...🚩
माननीय राज ठाकरे साहेबांनी देखील विशाळ गडा कडे लक्ष द्यावे. तसे श्री मोदी साहेब यांच्याशी श्री राज साहेबांनी लोक सभा निवडणूक प्रचारा दरम्यान मुंबई येथे चर्चा केलेली आहेच. जय छत्रपती शिवाजी महाराज की.
देशात एक नवीन क्रांती करून वक्फ बोर्ड देशातून हद्दपार करावे साठी सर्व महाराष्ट्रामध्ये मोठी मोहीम हाती घेऊन लोकांना न्याय द्यावा वक्फ बोर्डाकडे एवढी जमीन आली कुठून यांच्या बापाची आहे का
जमाव जमाव काय आम्ही मावळे आहोत अगोदर महाराज मुगल ला पळवून लावत होते आणि आता आम्ही मावळे तेच करणार आहोत. अगोदर आक्रमण होत होते आता अतिक्रमण होतात त्यामुळे त्यांना वेळीच ठेचायाच होत पण उशीर झाला असो पण ते होणारच जय शिवराय 🚩🚩
जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चे किल्ले हे घर आहेत त्यावर कोणीही अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही आहे हे सरकारचे काम आहेत त्यांचे संवर्धन करणे राजे तुम्ही वंशज आहात तुमचा पूर्ण अधिकार आहे राजे आगे बडो संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे गड किल्ले कोणी विकत घेतलेले नाही आहे त्यावर ज्यांनी कोणीही अतिक्रम केले असेल तर ते काढायचा अधिकार तुमचा व सरकारचा आहे हा तुमचा अधिकार आहे महाराजांचे घर वाचवणे
मावळ्यांना योग्य दिशा योग्य मार्गदर्शन केले तर कोणती कामगिरी देशहितासाठी होते हे ऊत्तम उदाहरण आहे. संस्कृती रक्षण करण्याचा प्रयत्न केला यात मावळ्यांच काय चूकल.
Har Har Mahadev Jay Bhawani Jay Shivaji Aisa Hi Josh 70 sal pahle Hindu rashtra ke andar Hindu ke andar Hota Tu Kashi Mathura Aaj Nahin Rota jativad ke naam per vibhajan hone ke bad ab yah pura hinduon ka Hindu rashtra hai Sare Mandir aur Prachin puratan Hindu Devta ki moortiyan Hindu ke kabje mein Hona chahie pure Hindu ke Hindustan Mein Ek Hi Kanoon Hona chahie Jo Hamare Raja Maharaja I love u Holkar aur Chhatrapati Shivaji Maharaj Ne Banaya tha Hindu Swarajya sthapna ke liye Shri Ramdas Swami aur Lokmanya Bal Gangadhar Tilak ne aur Anya Krantikari Sadhu Sant Mahatma ne Apna Jivan Samarpan kiya tha lekin Aaj Un mahapurushon Ka Itihaas dabaya ja raha hai ab Banna Nahin chahie Kyunki yah ab Hamare hinduon Ka Hindustan hai Har har har Mahadev
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.👌🤝🙏