जगा मध्ये काय सुरु आहे व लोक किती खाल च्या पातळी वरती पोहचले आहेत याच्या पासुन सावध राहन्याची अत्यंत काळाची गरज आहे हे एक समाज सुधारनेचच काम आहे शेवटी वाईट गोष्टीचा शेवट वाईट होतो
जय हरी माऊली शंकरराव चा कार्यक्रम ओके केला अनैतिक संबंधाचा शेवट हा असाच असतो आपल्या डोळ्यासमोर शेलार मामानी उभा केला आहे भावांनो सगळ्यांनी सावध राहावा आणि सांगायचं म्हटलं तर बारामती म्हणजे नाद नाही करायचा केंद्रात सुप्रियाताई शरद पवार राज्यामध्ये रोहित पवार विधानसभेमध्ये अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार राजकारण म्हटलं की पवार पवार हा ब्रँड झाला आहे एवढं नक्की असू द्या जाऊ द्या गाडी त्यांची आपल्याला काय करायचंय सांगेल कधीतरी राम कृष्ण हरी
शेलार काका, धन्यवाद.आपण खूप कळकळीने आणि तिरस्काराने बोललात कितीही झॅटमन असला तरी गरीबाने (महिलेने) अशांना कोललंच पाहिजे आणि बळी पडू नये.या घटनेत पोरांनी कायद्याविरुद्ध काम केलं पण नियतीने बरोबरच केलं.काका आपल्या सदराचा मी एक श्रोता आहे.जेवढ्या घटना ऐकल्या त्यातली ही दुर्मिळ घटना आहे.कारण बहतांशी घटनांमध्ये बायकांनी लफड्यापायी निरपराध नव-यांला संपवले.पण इथं मात्र बिचारा वाचला.धन्यवाद काका.