आम्ही पण नुकतेच कायमचे युरोप सोडुन भारतात परत आलो आहोत….काही दिवस काही महीने काही वर्ष छान वाटते नवीन देश-स्वच्छता,प्रगती,सुंदर ठीकाणं ह्याचं कौतुक नक्कीच वाटते,पण किती दिवस????आपला देश शेवटी आपलाच❤️आम्हाला भारतात परत येण्याच्या निर्णयाचा अभिमान वाटत आहे-आमच्या जुळया मुलिंकरता त्यांच्या योग्य वाढ़ीकरता आम्ही हा निर्णय घेतला….तुम्हीं खुप छान सांगीतलं मला खुप आवडले तुमचे सखोल विश्लेषण👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍👍
मी अमेरिकेत 6 वर्षे राहिलो....... भारतात अमेरिकेहुन परत येणाऱ्यांचे प्रमाण हे 0.1% पेक्षा ही कमी आहे... असे interview भारतात परत लेल्यानी बनवने महत्वाचे....भारतात परंतल्यावर काही वर्षांनी त्यांना खरंच काय वाटते हे महत्वाचे....वास्तव वेगळे आहे... माधुरी दिक्षित.. ...तिच्या सारख्या प्रतिभाषाली ने अमेरिकेत सडत राहणे योग्य नव्हतेच ...शेवटी glamourous करिअर मुळे ती परतली हेच सत्य, नाहीतर तिने तिच्या मुलाला परत अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले नसते ..? तिचा मुलगा भारतात परत स्थईक होणार का?..तिचे आजचे मत काय आहे.....
True. Tine sangitlela ki evdhi varsha film industry chi savay hoti. India ya madhe actors na Khup dokyavar basavtat. Us madhe tila bilkul celebrity status nhavta so she wanted to come back in India.
Madhuri cha navra doctor ki सोडून काय करतो. माधुरीची केस वेंगली आहे. ती एक अभिनित्री आहे तिला इंडिया हे एकच ठिकाण आहे परत प्रचंड पैसा आहे. परत आलेले परत गेले आहेत.
आमच्या मुलाने तर कोकणात घर बांधले आहे. आम्ही मुंबईलाच जन्मापासून आहोत. मुलगा, सून goldmedalist ,online working आहेत. ते त्यांच्या मुलांना घेऊन कोकणात स्थायीक झाले आहेत. सर्व जण मजेत आहोत
फार फार फार कमी लोक परत येत आहेत..मी म्हणेन 1 1000 मध्ये.. भारतात येऊन शांत जीवन मिळणार नाही..आपला देश संपन्न असला तरी आपल्या देशात जो पर्यंत तुम्ही पोलिस किंवा वकील यांच्या फंदात पडत नाही तो पर्यंत ठीक..एकदा अन्यायाला आव्हान देऊन बघा काय हालत होते त्याची आपल्या देशात..
Indiat अमेरिकेपेक्षा 20-25% जरी income असेल तरीही आपण छान जगू शकतो. घरच्या कामांना थोड्याशा पैशात मदत मिळते. फारच हौस असेल तर दर वर्षी एखादी forigne trip करू शकतो.
ताई विषय छान मांडला .तसेही आजकाल मुले आईवडिलांना लग्न होईपर्यत बघतात .नंतर एकाच घरात राहून बोलायला महाग होतात .मतलब आहे तोवरच .जेव्हा वय पन्नाशीच्या पुढे गेल की नात्याची ओढ वकिंमत कळते .तरूणपणी किंवा लग्न झाल्यावर जाणीव होत नाही हे बहुतेक घरांमध्ये दिसतय त्यामुळे कुठेही राहिले तरी फरक पडत नाही आजकालच्या पिढीला .पंख लावून उडायचे असते फक्त
अमेरिकेत इंडियन सेलि्रिटींना काहीच किंमत नसते, तर ते आपल्या सारखेच सामान्य जीवन जगतात. आपणच इथे इतके डोक्यावर घेतो त्यांना गरज नसताना, आपले काहीच हित नसते त्यात.
आमची करमणूक होते म्हणून आम्ही त्यांना डोक्यावर चढवतो आणि राहिली दुसरीगोष्ट की अमेरिकेला उगाच कुचाळक्या करायला मिळत नाही इथल्या सारख्या रिकामटेकड्यानं सारख
खरे आहे तिथे तिथले सेलिब्रिटी पण स्वतःला आपण फार काही मोठे आहोत असे वागत नाही. तिथे मायकल जॅक्सन, ला पण कायद्याने शिक्षा होऊ शकते. अगदी त्याचे राष्ट्राध्यक्ष पण रिटायर्ड आयुष्य सर्वसामान्य माणूस जसे जगतो आहे तसेच जगू शकतो.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळ संपल्या नंतर त्यांना पण काहीच किंमत नसते...इंडियन लोकांच काय घेवून बसता...तिथे सर्वांचेच सामान्य आयुष्य असते...its america
हा व्हिडिओ ज्या अमेरिकेत राहून परत येणाऱ्या नी केला असता ना तर त्यात काही तात्या आहे ही फक्त पोपटपंची आहे. कारण अमेरिकेत राहून जे त्यांनी अनुभव घेतले आहेत आणि परत आल्यावर त्यांना काय अनुभव आले हे त्याचं खुप चागलं सांगू शकतात
ताई आम्ही 2010 मध्ये भारतात परत आलो ...दोन्ही मुले पाचवीत होती....नंतर अकरावी प्रवेश, IIT प्रवेश, मेडिकल प्रवेश या वेळी अत्यंत उत्तम मार्क्स आणि अप्रतिम rank असूनही open category मधील असल्याने चांगली इन्स्टिट्यूट मिळताना खूप त्रास झाला...इथे 55/60% reservation आहे आता....99 percentile marks असूनही उपयोग नसतो...फक्त जात महत्वाची आहे....मुलांना चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये शिकवायचे असेल तर OPEN category ला भारतात खूप struggle आहे
True, i have faced this 25 years back...n now my child has to face the same thing. When it comes to medical College its next to impossible for general category
This is so true सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाचा दर्जा इतका घसरला आहे आणि शिक्षणाचा खर्च मात्र अफाट याउलट अमेरिकेत बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत घेता येते. भारतात नंतरची स्पर्धा अफाट पण अमेरिकेतले इमिग्रेशनचे प्राॅब्लेम्स, सततची टांगती तलवार, वर्क व्हिसा मुळे होणारे एक्स्प्लाॅयटेशन इ बऱ्याच त्रासदायक गोष्टी पण आहेतच.
@@archanadhumma7591 यावर्षी नीट परिक्षेसाठी २१ लाख मुलांनी रजिस्टर केले आहे जनरल कॅटेगरीसाठी जागा किती असतील ५०-६० हजार असतील काय करायचे मग मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी.
खरच ताई खूप छान माहिती दिलीत.पैसा महत्वाचा आहेच पण मुलांवर होणारे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत आणि प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्यात्या वेळी तीती गोष्ट वहायला हव्यात
छान सांगितले तुम्ही.. अमेरिका पण छान देश आहेच पण तुम्ही जर नीट जवळून पाहिलेत तर भारता सारखी संस्कृती कुठेच नाही... कितीही काही झाले तरी इथे एकटे वाटत नाही.. खुप प्रकारचे क्लासेस इथे तसेच activities pan karta येतात... आणि एक खर सांगू का.. आपले आई वडील आणि सासू सासरे ह्यांच्या सोबत त्याच्या उरलेल्या आयुष्यात राहण्यात जी मज्जा आहे ना त्याचे मोजमाप पैशाशी नाही करता येत.. . मला विचारलं तर पैशापेक्षा पण आपल्या आई वडील आणि सासू सासरे ह्यांचे त्यांचे शेवटच्या क्षणी मिळालेले आशीर्वाद खुप मोलाचे असतात. पैसा तिथेच राहून नाही इथे राहून पण भरपूर कमावता येतोच. आणि ज्याच्या नशिबात तो आहे त्याला तो मिळतोच.पण आशीर्वाद सगळ्यांनाच नाही मिळत ते आपल्या कर्माने आपल्याला कमवावे लागतात. कितीतरी पोर आई वडील मेले तरी येत नाहीतi मग तुम्हीच सांगा तुम्ही काय मिळवलं तिथे राहून.. ??? गेले 15 वर्ष अमेरिका ल जायचे ह्या नादात लोक वेडी झाली आहेत आणि हया अमेरिका मुळेच आपल्या इथली वृध्दाश्रम वाढत आहेत. सत्य आहे पण कटू आहे
बाहेर जाऊन जग नक्की च बघायला हवं. बदल हवा म्हणून माधुरी आली पण शिक्षणासाठी अमेरिका उत्तम आहेच हे तिला माहीत आहे. माणूस हा स्थलांतर प्रिय आणि आशावादी आहे. आपलं जन्म ठिकाण सोडले म्हणजे कायमचा त्याग केला असं नसतं. आपला गाव देश कायमचं आवडते. हा माझा अनुभव... अमेरिका च नाही तर दुबई ही सोडून आमच्या सारखे लोक आले.
Ekdam point to point bolat tumhi.. me 8varsha USA la rahile aahe.. amhi pan muli Sathi aplya Bhartat parat yenyacha nirnay ghetala.. khup chaan points cover kele tumhi..
ताई तुम्ही पूनम पवार ह्यांच्या विषयी बोलतात का करण मी त्यांचे व्हिडीओ वलॉग नेहमी बघते .मलाही जरा वेगळे शॉक बसल करण माला तिचे व्हिडीओ खूप आवडतात. तिचे घर आजूबाजूचा वातावरण खूप छान आहे मिस् करेल ते
Jastit jast IT professionals cha green card hot nasalyamule te parat Bhartat yetat hi khari vastustithi aahe, me swataha U.S madhye gele 23 varsha asun me U.S. citizen aahe.
खरी गोष्ट अशी आहे की , मोदींचे २०१४ चे वक्तव्य , " अच्छे दीन आनेवाले हैं l " हे आता हळु हळू सत्त्यात यायला सुरुवात झाली आहे . ज्यास , सुखाचे दिवस - सोयी सवलती - सुविधा म्हटलं जातं ते सर्व आता इथेही सहज उपलब्ध झाल्याने , मानसिक सुरक्षितता वाटल्याने येताहेत परत , तर या ! स्वागतच आहे !!
Madam I have been to many countries as a tourist but felt ..it is very lonely...you cannot merge there...our country full of friends....relatives festivals and fun.Please all come back ...WELCOME TO INDIA
ताई पैशासाठी घर ,माणस,देश सोडणारी ही लोक. भारतात आल्यावर अमेरिका रिटर्न म्हणून आपणच फार कौतुक करतो. खरतर यांना अतीसामान्य वागणूक दिली पाहीजे.इथे आले की लगेच इस्टेटीच्या वाटण्या मागतात
hello aunty me itthe france madhey rathein after my marriage ani tumhi manhalath teh Ekdam barober aahe the main thing I miss about india is our people the warmth & hospitality, at times you will feel lonely cause we miss talking in Marathi , divasbar French bolun asa dokaa zaad zala astay also I miss togetherness with our people.
अतिशय छान विचार मांडले. प्रत्येक point perfect. साधारण 40/45 वर्षे पुर्वी अमेरिकेत जाणे फार तुरळकच होते. मी लहानपणी नातलग पाहिले आहे....आता 1 point मला वाटते old age झाले आहे त्यांची काळजी भारतात घरी care taker ठेऊन घेऊ शकतो. वय झाल्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येत नाही. अमेरिकेत हे सर्व कठीण आहे.
इथे परत यायचे मुद्दे छान मांडलेत. सगळे पटण्यासारखे आहेत. पण थोडा छोटा व्हिडिओ करायला हवा होता कारण तिथल्या लोकांनी वाचावा असं वाटत असेल तर त्यांच्या उपलब्ध वेळेत त्यांना पाहता आला पाहिजे.
एकदम छान बोललात. मी 2 वेळा अमेरिकेला जाऊन आले. भारतात खूप मजा आहे आपली. कधीही उठा कुठेही जा. Climate baghayla नको. एकटे वाटत नाही. 4..4 महिने एकही माणूस दिसत नाही रस्त्यावर. आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. ते हरलेले नाहीत. या या most welcome.
माझा मुलगा पण जॉबमुळे परदेशात जात-येत असतो पण तो म्हणतो"'इंडिया इज इंडिया"मी भारत सोडून जाऊ शकत नाही.10 वर्ष झाली तो महिन्यातून 10 दिवस निरनिराळ्या देशात जात असतो.
पैसा म्हणजे सर्वस्व माननारीच फक्त परदेशात जातात आणि काही दिवसांनंतर परत येतात. माधुरी ताई भारतात एवढ्या प्रसिद्ध आहेत परदेशात त्यांना कोण विचारणार ? आपल्या देशासारखी संस्कृती, आनंद, मनमिळाऊ मानस कुठेच मिळणार नाहीत.
बिहार मध्ये विवाह करून एक उच्च शिक्षित महिला भारतात आली, तीने भारतीयत्व स्वीकारले. ते महत्वाचे... भारत ग्रेट आहे ते वेगळ्या अर्थाने... आपल्याला काय हवे.. ते महत्वाचे 🙏🙏🙏
तुमच्या बापजादयांना विचारा आरक्षणाची गरज का पडली, एकट्याने सर्व ओरबाडून खाल्ले, आताही 50 % आरक्षण सर्व घटकांसाठी आणि 50%open, आर्थिक दुर्बल आरक्षण open साठी आहेच ना,आता तर सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत, private कंपन्या मध्ये आरक्षण नाहीच ,कीती तो पोटशूळ ,
Mam kuna eka selected wyaktibaddal bolat nahiyet,genral bublic baddal bolat aahet j maybhumit paratnaar aahet,genrali asech hote kuni fourign madhe kayamche settle hot nahi.
Khry mam tumch.. Khuup chan mahiti. Ani corona mule tra ajun janavl apla desh tho apla desh. Ani mumbait rahneyna hay janavl ki apl gav hi tevdhch mahtavach ahe.