मनिषा तु लग्नाला जा आत्या तुझ्या शिवाय कमी आहे तु आदर्श भाची आहे विजूकड लक्ष देवू नकोस त्यांच्या हिडीवोला तु रिप्लाय देलता त्यामुळे विजूला राग आसेल जावूदे असो
मनिषा तुला आत्याने तुला बोलवले पाहिजे होते काही कारणाने राहिलं असेल.लग्नात चुकुन राहत.असो तु काही राग मानला.नाही हे पाहून बर वाटल तु खुप समंजस आहे.असंच रहा दाजीना म्हणाव राग नका मानू आपल्या पण घरी चार लग्न होणार आहे तु हसत रहा.