भाजपाच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे की भाजपा ऐक राजकीय पक्ष आहे. तुम्ही राजकारणी आहात. जर तुम्हाला राजकारण करून मीडिया आणि सोशल मीडिया ताब्यात ठेवता येत नसेल तर राजकारण सोडा. उगाच उदासीन राहून समर्थकांचे बिपी आणि राग वाढवू नका!
राहुल व्यवस्थीत नाही पण तो नको म्हणून मोदींचे अदानी प्रेम धारावी, एअरपोर्ट असो सगळे अदानी यालाच द्यायचे हे किती दिवस बघायचे. सत्ताधाऱ्यांचा अहंकार, एकांगी निर्णय स्वतःला देवाच्या पेक्षा मानायचे हे जनतेने किती दिवस सहन करायचे. त्यापेक्षा भाजप च्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करून सुधारणा करून लोकांच्या अपेक्षे प्रमाणे काम करायला काय हरकत आहे.
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी लाखो लोक मुंबईत जातपात, धर्म विसरून एकत्र जमले, तर मग पप्पू/रागा ने केलेल्या हिंदूं च्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी का नाही हिंदू एकत्र आले??? 😭🤦♀️👎👊
मी तीस वर्षांपूर्वी लग्न होऊ मध्यप्रदेश हून महाराष्ट्रात आले,त्यावेळी महाराष्ट्रा प्रगल्भ व मध्यप्रदेश मागासलेला वाटत असे. आज स्थिति अगदीच उल्ट आहे. नेत्यांच्या बाबतीत, इन्फ्रास्ट्रक्चर, रास्ते, सोयी, व ease of doings business या बाबतीत मध्यप्रदेश खूप पुढे गेला आहे,महाराष्ट्रात याची वनवा तर आहेच, पण मुख्य म्हणजे उत्तम नेतृत्त्व क्षमता असूनही केवल जातीवरून अव्हेरणे!खेळच चाललाय इथे! बालक बुद्धि राजकारण अगदीच उच्च स्तरीय झाले आहे..
** सुधामाई मुर्ती सारख्या खासदारांची देशाला गरज आहे. ** भारतीय जनतेच आणि भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल, विरोधी पक्षाच्या नेत्यांचे लोकसभा भवनातील वर्तन पाहून.
यांना चालक बुद्धी म्हणू नये. चालक यांच्यापेक्षा खूप हुशार असतात. चालका कडे किमान वाहन चालवण्याची कला असते. हे फुकटे वाचाळवीर वाट्टेल ते बोलतात. हे कूपमंडुक वृत्तीचे आहेत, केवळ विहिरीत पोहत राहायचं..डबक्यात पोहणारे बेडूक
जेंव्हा मॅच फिक्सिंग मध्ये अझरुद्दीन सापडल्यावर बोलला होता की मी मुस्लिम असल्यामुळे मला अडकवले आहे! तेंव्हा पासून क्रिकेट आणि क्रिकेटर मनातून उतरले ते कायमचे.
आपण केलेले विश्लेषण फारच योग्य आहे परंतु लाडकी बहीण योजना 1500 रुपये देण्यापेक्षा विजेचे दर गॅसचे दर कमी करणे व केशरी रंगाच्या रेशनिंग कार्ड सामान्य वर्गाच्या माणसांना सवलत किती मिळेल यावर देखील आपले विचार मांडावे
Je kamawtat te bill bharel. Je jast kamwat nahi te sawlat gheal. Fukat wiz banat naste. Lakho rs che pagar dyayche ani electric bill kami karaycha yala artha nahi.
क्रिकेट पहाण्याच्या बाबतीत मी तुमच्या दृष्टीकोनाशी सहमत आहे. आता फार गांभीर्याने पहात नाही. कॅज्युअली पहातो. त्याचे वेळापत्रक ही माहीत नसते. पूर्वी सर्व पाठ असायचे.
ह्या साऱ्या घटना महाराष्ट्राच्या जनतेची लायकी दाखवून देणाऱ्या आहेत.महाराष्ट्राची जनता पुरेशी प्रगल्भ नाही म्हणूनच असल्या थिल्लर गोष्टींना महत्व देते आहे.
त्या बालक बुध्दी व त्याच्या पक्षास मुस्लिम आणि बाबासाहेब यांच्या अनुयायांस खेचण्यात यश आले, हे विसरता येत नाही. म्हणून मोदींनी दिलेला इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावा.
अनयजी मला पण I P L चा तमाशा आवडत नाही ,मी पण क्रिकेट पतौडी ,वाडेकर यांच्या काळापासून बघतो आहे ,पण मी I P L नाही बघत. राहुल ,उद्धव,पवार यांचा एक मीडिया आहे त्यांना राहुल ना पंतप्रधान ,उद्धव ना C M बनवायला आतूर झाले आहेत . योग्य विश्लेषण.
It shows from Loksabha election results that many of our people are supporting such thinking ability which is unfortunate & will hamper our state progress in future
मन आणि बुद्धी 'sairbhair' झाली की, समतोल बिघडतो.जनता शहाणी आहे vinayji त्यांना सांगणे म्हणजे"पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे" आहे. नियती च त्यांना धडा,देईल.
क्रिकेट तसा महागडाच आहे, सामान्य लोकांनी क्रिकेट टिव्ही अथवा रेडीओ वर (पुर्वीच्या काळी) पहाण्यात किंवा ऐकण्यात रस आहे. तेही सेमिफायनल वा फायनल मॅच. आय पी एल चा तर प्रश्न च नाही नुसता धिंगाणा प्रोफेशनल व धनाड्य लोकांच क्रिकेट.
महायुतीनी narretive media चालवतोय, सुपारी घेतोय नुसतं म्हणून चालणार नाही. या माध्यमाना चॅनेलना कटाक्षानी दूर ठेवलं पाहिजे. याच्या चॅनेल वर जाणे, त्याना मुलाखती, सरकारी व पक्षाच्या जाहिराती देणे बंद केलं पाहिजे त्याशिवाय media जागेवर येणार नाही.
The pettymindedness of Maharashtra's opposition political parties is disgusting. Let them understand that Gujarat has long overtaken Maharashtra in crucial economic parameters like per capita income and per capita GSDP. States like Telangana and Andhra Pradesh are also surging ahead. It's time to rise above petty politics and work for the progress of the state.
मागच्या निवडणुकी पर्यंत भाजप ला मुसलमानांची मतं चालत होती. यावेळेस ती पडली नाहीत म्हणून मुसलमानांनी एकगठ्ठा मतं मविआ ला दिली म्हणून भाजप ने कांगावा केला. हिंदू मतदार भाजप पासून दुरावला हे सत्य लपवण्याचा अनाठायी प्रयत्न असेच म्हणावे लागेल.
तुमचे video खुप informative असतात. एक विनंती आहे please भाऊंना सांगा वेळ नसेल तर नका टाकू video पण जुनेच video टाकू नका. फसवल्यासारखं वाटत. लोक शिव्या देतायत. वाईट वाटतं मला. Please message कळवा भाऊंना