@@jayantkulkarni1636 शंभर टक्के . त्याबरोबर आपले व इतर युती समर्थकांची नावे आहेत का पहा. मतदान नंतर आहे. खोटे व परदेशी नागरीकां बद्दल objection टाका. सरकारी अधिकारी उद्धवचे समर्थक आहेत. त्यांच्यावर दबाव ठेवा.
देवेंद्र ,अजित आणि एकनाथ या त्रिकुटाने आता जोरदार प्रचार केला पाहिजे.कार्यकर्त्यांकडून कामे करून घेतली पाहिजेत.आणि मीडियाचा खोटा प्रचार हाणून पाडला पाहिजे. आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोतच.
@@himmatrao2020 अगदी बरोबर. विधान परिषदेला आमदार मॅनेज करता येतात. वि.सभेला जनता प्रत्यक्ष मतदान करते....तिथे जनतेला कसं मॅनेज करणार ? त्यामुळे ह्या विजयाचा उन्माद कामाचा नाही....
देवेन्द्राच्या क्षमतेबद्दल शंका नाही पण पक्षातून व इतरांकडूनही तसेच सहकार्य हवे. जखमी वाघ म्हणताय ना मग तसे तर उबाठा व शपसुद्बा आहेतच आणि दोघांचिही विघ्नसंतोषीपणाही जबरदस्त आहे शिवाय ही लोकिंमधील निवडणूक आहे जिथे जरांगे हे पात्र अहेच!
महायुतीमध्ये समन्वय नव्हता, एकजुट नव्हती, बुथ लेव्हलवर काम झाले नाही.कार्यकर्ते बाहेर आले नाहीत.अंतर्गत धुसफुस होतीच.जरांगे आणि मुस्लिम मतदान निर्णायक ठरले.हिंदू चे मतदान 75-80% झाले तर महायुतीचा विजय निश्चित आहे.
अजित पवारांच्या, एकनाथ शिंदेंच्या समर्थकांची पाहिजे तशी मदत झाली नव्हती बिजेपीच्या मतदानासाठी. आणी विधानसभेच्या निवडणूकीत अजित पवारांना बरोबर घेतले नाही तर बिजेपी समर्थकांचीच मते पुरेशी होतील.
मी गावखेड्यातील आहे पण रहातो मुंबई मध्ये.मी उदयनराजेंच्या मतदानाला गावी होतो आणि मुंबईतील मतदानाला 20तारखेला मुंबईत होतो.शिवसेनेच्या मतविभागणीमुळे अजित पवारांच्या मतांची मेकअपसाठी गरज आहेच.हिंदूनी जास्तीत जास्त मतदान केले तरच महायुती सत्तेत येऊ शकते.सोळा ठिकाणी मुस्लिम मतदान निर्णायक आहे.हिंदू किती वर्षे मतदान दिवस पिकनीक किंवा सुट्टीचा दिवस साजरा करणार? मुस्लिम 100%मतदान करीत आहेत.एक दिवस हेच मुस्लिम हिंदू च्या छातीवर तांडव करतील तेंव्हा भानावर येतील हे माझं ठाम मत आहे.
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
उबाठा चा जल्लोष काल जयंत पाटील यांचा पराभव करून बघण्यासारखा होता.त्यावरुन मविआ अंतर्गत विसंवाद असून जो तो फक्त आपले आमदार कसे वाढतील हेच बघत आहेत, एकोपा मुळीच दिसछ नाही.आपल्याच आघाडीतील उमेदवाराचा पराभव करून उबाठा किती जल्लोषात विजय साजरा करत होता हे संपूर्ण महाराष्ट्रात पाहछ होता हे विशेष.
होऊ घातलेल्या विधानसभेसाठी गाफील न रहाता अशीच रणनिती आखायची, फडणवीस साहेब यांच्यावर पूर्ण सर्व नेत्यांनी विश्वास ठेऊन सहकार्य करायचं, आपसातली भांडणं चव्हाट्यावर न आणता तिघानिही एकमेकांवर विश्वास ठेवल्यास पुढील निदान 20 वर्षे तरी NDA सरकारला मुळीच भिती उरणार नाही.
आता विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने अशीच संपूर्ण तयारी करावी. विधानपरिषद निवडणूक जिंकल्याबद्दल महायुतीचे हार्दिक अभिनंदन. या यशाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत व्हावी ही प्रार्थना.
पवार एक दगाबाज पुस्तक वाचावे. औरंगजेबाच्या बरोबरीचा आहे, किंबहूना थोडा जास्तच.जनतेची महाराष्ट्राची वाट लावली तरी जनता त्याच्यामागे उभी आहे ती मजबूरीने आणि स्वार्थासाठी.
आता विधानसभेची तयारी डोळ्यात तेल घालून करा. उगीच over confidence नको. आयात केलेले उमेदवार दिले तर भाजप चे काही खरे नाही. विधान परिषद आमदार manage करून जिंकता येते. विधानसभा निवडणूक लोकां मधून होते.
देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीनंतर,मध्यंतरी आपल्यावर झालेल्या प्रसंगांची उजळणी करून यापुढची मजल मारावी,त्यांच्या उत्कृष्ट प्रभावी उच्चतम-नेतृत्वाची महारांष्ट्राप्रमाणे राष्ट्राला नंतर गरज आहे.🎉
विधानसभा आणि विधान परिषदेत फार फरक असतो सर. जनतेतून खऱ्या कार्यकर्त्यांना कधी बळ मिळणार?? नवीन लोक सर्व पदे घेणार मग जुन्या लोकांनी काय करायचे याचा विचार करायला हवा
हे निकाल म्हणजे शरद पवारांची खेळी असू शकेल. कारण हरलेला उमेदवार शेकाप चा आहे. छान बेसावध ठेवतील आता आणि सत्तेवर येताना अजित दादांना बरोबर घेऊन जातील ही शक्यता आहेच. उगाचच काकांना कमी लेखू नका.
विधान सभेला चारित्र्य संपन्न उमेदवार द्यायला हवेत किमानपक्षी सर्वसामान्यांची कामं करणारे हवेत.विधान परिषदेत शेकापच्या जयंत पाटील यांचा गेम झाला असावा असे वाटते
महायुतीसाठी ही उमेद वाढवणारी गोष्ट आहे. जरी ही अप्रत्यक्ष निवडणूक असली तरी. फक्त आता महायुतीने जागावाटप लवकर ठरवुन उमेदवार वेळेवर जाहीर करावे. शेवटपर्यंत रस्सीखेच करु नये.
Prabhakar ji ने लाडली बहिण योजनेतून कसा मतदार महायुती पासुन दूर जाऊ शकतो ह्यावर कसा लगाम लावायचा ते फार चांगले सांगितले आहे. महायुती चे मतदार परत गाफील राहू शकतात. नक्की बघा अन् अलर्ट रहा.धन्यवाद
विद्यमान आमदारांचे report card बनवा, मतदारांसाठी काय कामं केली ते दाखवा...त्यांच्या आयुष्यात काय आणि कसा फरक पडला ते तपासून बघा..मग ठरवा पुढचा निकाल कसा लागणार आहे ते.
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. विशेष म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी तसेच अजितजी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
हा विजय खूप महत्त्वाचा आहे, ह्या विजयाने हवेत तरंगणाऱ्या नेत्यांचे पाय जमिनीवर आले, तसेच आपण नेहमीच लोकांना गृहित धरू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. देवेंद्र फडणवीस हेच चाणक्य आहेत हे लोकांना समजले आहे.
लोकसभा निवडणुकीत जी निष्क्रियता भोवली ते एक प्रकारे सर्वांचे डोळे उघडणारी घटना होय.त्याचा सर्वाधिक फायदा विधानसभा निवडणुकीत होऊन महाराष्ट्रात महायुतीच सत्तेत आणण्यासाठी तीनही पक्ष एकदिलाने काम करतील हे अंतिम सत्य आहे.
सत्य मांडले व भाजप आता सर्वाना जुने घेऊन देवेद्र पुढे जावे आता अंहकार सोडला तर परत भाजप व शिंदे एक रहावे पवार संपतील आता कांग्रेस व अर्धा वाघ संपवला शरद पवार व राऊतनी🎉
चंद्रकांत दादा माला व्यक्तिगत ओळखतात,परंतु आज संजय राऊताच्या गळयातगाला घालताना पाहून संताप आला आपण यावर काहीतरी भाष्या करावे अन्यता हे नालायायक भाजपवाले सुधारणार नाहीत.
रौत आल्ते लगेच सो कॉल्ड अभिनंदन करायला... आणि कोल्हापूर चे सो कॉल्ड दादा पण गेले गळाभेट करायला... आवरा जरा त्या दादांना. जे लोक इतका अपमान करतात त्यांचा लाळघोटेपणा करायची काय गरज??
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि हा विजय चाचपणी? का हुलकावणी? का कात्रज घाट? लढाई शेंडी तुटो की पारंबी ची कारण बारामती त बारा वाजलेले। मित्रांच पित्र करण्यासाठी वठलेल्या खोडांनी प्रयत्न करून पाहिला पण सावल्या लांबवू शकले नाहीत 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
काल चाई बिस्कीट पत्रकार यांनी असे सांगितले की महवीकास अगदी ल जास्त टक्के दाखवते हे पत्रकार आपल्या मिठाला जगतात ते सुधारणार नाहीत पणवजनातेने सावध भूमिका घ्यावी.
देवेंद्र फडणवीस आता खोट्या बातम्या आणि खोटे नेरेटिव्ह चालवणारे पत्रकार यांना "चाप"लावण्याचे काम करा "एक वेळ म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये"हे लक्षात ठेवा!
संविधान हत्या दिनाचे महत्व सांगून प्रसारण मोठ्या प्रमाणात करणे आता गरजेचे आहे कारण नवीन पिढीला आणीबाणी बाबतची काहीच माहीती असणार नाही. म्हणजे खरा अपमान कोणी केला हे समजण्याची शक्यता.
Vidhan parishadechya nivadnuka Mahautine jinkalya yabaddal tyanche trivar Abhinanandan pan vidhan sabhechya nivadnukit gafil rahun chalanar nahi Go Ahead with Confidence Nivadnukit vijay dur nahi Best Luck b Prakash Joshi 78
कागदा वरची लढाई जिंकली पण जनते पर्यन्त साध्या आपल्या योजना पोचवण्या साठी कार्यकर्ते network नाही, तुम्हीच व्हिडिओ केला बुथ/ पन्ना प्रमूख हे सर्व महाराष्ट्र मध्ये तरी कुठे दिसत नाही. जी मत मिळतात ती मोदी मुळे, विजयामुळे हुरळून जावे हा काकाचा गनिमी कावा आहे का?
अभिनंदन 🎉🎉 पण गाफील राहू नये. हे लोकांतून निवडून आलेले आमदार नाहीत. जनाधार खूप महत्वाचा आहे. निगेटिव्ह नरेतिव ला उत्तर देण्यासाठी तुमची यंत्रणा सक्षम करा. रिझल्ट १००% आपल्या बाजूने लागेल.
Shewatche 5 wakya important... pahuyat na Nirmala bai kasa budget madhe middleclass chi waat lawtat te, mhanje sutti enjoy karayla mokle.... karat basa sab ka vishwas
नव्या व्हिडिओमध्ये पूर्वीसारखे संगीत ठेवले नाही ते फार चांगले झाले. आम्ही तुमचे व्हिडिओ डाउनलोड करून एका मागोमाग एक सलग ऐकत असतो त्यावेळी जर मध्ये संगीत वाजले तर कानाशी अक्षरशः कर्णकटू आवाज येतो तो आता बंद झाला ते बरे झाले. तुमचे व्हिडिओ आम्ही लक्षपूर्वक ऐकत असतो. व्हिडिओ मधले तुमचे विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण आणि ऐकण्यायोग्य असते.