पोखरकर साहेब.....मी जर तुमच्या बाजूला चुकून कधी उभा आसेन....आणि समोरून एखादी बंदुकीची गोळी आली तर माझी छाती तुमच्या पुढे आसेल....विश्वास ठेवा.....खरा पत्रकार.. ठाण्याचा वाघा साठी मी रायगड ची भक्कम भिंत म्हणून उभा राहीन... जय महाराष्ट्र
प्रभु श्रीराम यांच्या आशीर्वादाने उत्तर प्रदेश जनतेने सत्य आहे इंडिया गठबंधन साथ दिली आता महाराष्ट्र राज्यातील पंढरपुरी वारी केल्यानंतर विठुराया इंडिया आघाडी ला नक्कीच बहुमताने विजयी करणार आहे हेच खरे आहे
जर राहुल गांधी व MVA वारीत सहभागी झाल्यास तर धार्मिक-जातीय द्वेष संपून सलोख्याचे संबंध निर्माण होईल आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राखून ठेवलेलं BJP-RSS चं "धार्मिक द्वेष राजकारण" हे एकमात्र अस्त्र संपुष्टात येऊन महायुतीचा लोकसभेपेक्षा दारूण पराभव येत्या विधानसभेच्या निवडणुकीत होईल. म्हणून राहुल गांधी वारीत सहभागी व्हावं ही माझी देखील इच्छा आहे.
वारीत जपानी व मुस्लिम लोक असतात हा पवार साहेबाना मौलाना म्हणतो तुषाऱ्या नीट बोलत जा भाजपची संस्कृती अटलजी असताना चांगला होता परंतु फडवणीस आल्या पासून बिघडली
आमच्या सर्वांच्या मनातील भावना व्यक्त होतात तुमच्या तोंडून एकदम सडेतोड विश्लेषण केले आहे , आम्हाला ही आनंद घेता आला संविधान वारीचा पुढच्या वर्षी आपल्या ठाणे जिल्ह्यातील सर्व जण जाऊयात तुम्ही काढा मी तर नक्की येणार आहे प्रयत्न करा सर आम्ही येऊ
भोसले घराण्याचा आम्हाला मनापासून आदर आहे, पण कोणी नाठाळ, कुळकर्णी असुन भिडे नाव लावणार्या बांडगुळाच्या शिष्याने वारी मध्ये कोणी सहभागी व्हावे किंवा सहभागी होऊ नये, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला.वारी हि सर्व धर्म बांधवांना एकसमान आहे. सप्रेम जय हरी.
कडक सलाम. अश्या बांडगूळांना समाज चांगला ओळखून आहे. ही भाजपा ची पिलावळ वेळीच ठेचून काढलं पाहिजे. अश्या नाठाळांना समाजाने दूर केले पाहिजे.आपण वास्तव समोर आणले आहे.
महाराष्ट्रातील तमाम सर्व वारकरी संप्रदाय आणी सर्व बहुजन समाजाला जागृत करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद सर 💐💐 Thank you Abhiwakti 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हरी जय सत्यशोधक सर 🚩🚩
उजेडात येण्यासाठी ही बांडगुळ टणाटण उड्या मारत आहेत , हा एक प्रकारचा रोजगार च आहे ह्या टपोरी टोळीचा. छान उघड पाडल वेळीच मस्तवाल मंडळाला. रविंद्रजी शुभेच्छा 🎉
खरंच आहे भाऊ.आपले छ.संभाजी राजे,छ.शाहुमहाराज तसेच जातीचा तळमळीचा एकदम गरीब नेता म्हणण्यापेक्षा त्यांना महान योध्दा तर आहेतच ! आणि हा कुठला तुषा फसणवीस आणाजीपंताची लाळ चाटतो .हरामखोर.
राजकीय हेतू शिवाय मतदारांना प्रलोभन प्रश्नांचा काळच नाही तेव्हाच अंधश्रद्धा, स्री सन्मान, वर्णभेद, आणि जनजागरण या सारखेच अत्यावश्यक जागर म्हणजेच वारी मी स्वतःच वारक-याचा मुलगा असून मला हे आजच्या आपल्या वारीमुळेच लक्षात आले
हो या दोघांना धर्म आणि हिंदुत्व म्हणजे काय हेच माहिती नाही नुसते आपले हिंदू हिंदू करतात मोदींना सगळं चालतं पोखरकर साहेब चांगली खरडपट्टी काढता. तुम्ही तुम्हाला मानाचा शिवराय जय भीम साहेब
सर, अत्यंत परखड आणि निर्भिडपणे सत्य कथन केले आहे.कुणी वारीत यावे कुणी येवू नये हे सांगणारे हे दोन कोण ? कोण ओळखत यांना?. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करायची हा अशा लोकांचा धंदा असतो.या अशा लोकांना कोणी मनावर घेत नाही.
जर हे bjp rss इतकेच धार्मिक असतील तर त्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही यात्रेला किंवा मंदिराला जाणाऱ्या महामार्गावरील सर्व टोल नाके काढून टाकावेत.परंतु प्रत्येकाला माहित आहे की त्यांच्यासाठी धर्म हे फक्त एक राजकीय साधन आहे.
BJP RSS हे धर्माचे व्यापारी आहेत. त्यांच्या साठी दुसरा कोणी त्यांच्या प्रॉडक्टवर दावा करायला तयार झाला तर त्यांचं दुकान बंद होईल. म्हणून ते असं वागत आहेत.
आपल्या राज्यातील आषाढी एकादशी सारख्या पारंपारिक कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेची असते, कारण अशी वारी ही काय कोणाचा खाजगी सण नाहीय.
अगदी बरोबर आहे सर ! ते दोन्ही अक्षय आणि तुषार भोसरीचे आहेत ? सांस्कुतिक दहशतवाद धार्मिक दहशतवाद पसवणारे बांडगुळ आहेत ? आपल्या निडभिड बाण्याला सप्रेम जयभिम जय शिवराय जयभिम !
वारी मध्ये सगळे पांढरे कपडे का घालतात😊😊😊..???? शुभ कार्य मध्ये पांढरे कपडे कोणत्या समाजात घातले जातात.????? पूजा असो, लग्न कार्य असो, की गृह प्रवेश असो की engagement असो. Even शुभ दिन असेल तेव्हा पण पांढरे कपडे घातले जातात. तो समाज म्हणजे आंबेडकरी boudha समाज आहे.😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अजून किती नाव बदललेले भिडे आपल्यात फिरत आहेत, माहीत नाही.2000 साली आमच्या पंतप्रधानांनी स्वतःची कास्ट उच्च वर्गातून बदलून ओबीसी केली होती, काय बोलावे.. 😂
अहो माझ्या वारीतील सर्व माता पिता भाउ बहिण साष्टांग दंडवत नालायक कुत्री कुई कुई करतील तेवढे आपण लायक होत आहेत बांडगुळांनो आमच्यात वैचारिक प्रगल्भता आली आहे Ravindra jl Thank you
@@abhivyakti1965also why did sanvidhan dindi initiative organized in Hindu waari why it's not organized in moharram tazia, good Friday or our sikh festivals any other religion festivals as a Marathi Sikh I'm proud Hindu Sikh is it have some hidden agenda behind Samvidhan dindi Or it's only applicable on Hindu and in front of other religions ur Sanvidhan dindi ki "Fatt ke chaar"😂
पत्रकार साहेब , तुमच्या विचाराशी मी १०० % सहमत आहे . , कारण तुम्ही सत्य बोलता मी पण फेसबुकला बहुजन समाजाला मार्गदर्शन करत असतो एकच ब्राम्हण देवेंद्रयाने बहुजनात आरक्षणाच्या निमीत्ताने भांडणे लावून भाजपची पोळी भाजत् आहे , त्याने भाजलेली पोळी सामान्य जनता विधानसभेत हिसकाऊनखातील १०० %
सर्व संतांनी जिवन भर संपूर्ण मानव जातीस स्वातंत्र्य,समता आणि बंधुत्वाचीच शिकवण दिली आहे, कुठलाही भेदभाव न करता. त्यामुळे पंढरीच्या वारीत कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती सहभागी होऊ शकतो आणि हिचं आपली खरीखुरी संत परंपरा आहे. ## राम कृष्ण हरी ##
मोदी जे काही स्टंट करतात हिंदू धर्म आणि भक्ती चा देखावा करतात ते फक्त निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या एक दिवस आधी ते फक्त राजकीय फायद्यासाठीच आणि राहुल गांधीं शरदचंद्र पवार यांच्या आमंत्रणावरून येतील वारी साठी कारण आता वारी सुरू आहे यात काहीही गैर नाही सर्वाना आनंद च होईल वारी ला जाण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही
सर नमस्कार अशाच प्रकारे टनाटंनी लोकांची माहिती देत जा जेणेकरून समाजातील तरुण पिढी वाचेल व ह्या विडिओ मुळे जागृत होऊन त्याचे बरबाद होणार भविष्य वाचेल,...!
सर नमस्कार. अतिशय प्रेरणादायी विचारांची वारी. संतानी सुरु केलेली वारी ही समतेची, एकतेची, भेदाभेद विरहीत अशा महान वारीला धर्मांध विचारांच्या विध्वंसक लोकांनी बदनाम केले आहे. सरजी आपल्या सडेतोड , निर्भीड विचाराला प्रणाम. संविधानाच्या सर्व विचारवंत, एकतेसाठी झुंजणाऱ्या वारकऱ्यांना सलाम. जय संविधान अप्रतिम व्हिडिओ. धन्यवाद सर