मूळ मारूती स्तोत्रात ( समर्थ रामदास स्वामी रचित) ...धनधान्य पशूवृध्दी .....ही ओळ/ श्लोक नाही ! ...आपण सज्जन गडावर मिळणाऱ्या प्रति तपासून पहाव्यात ....तसेच हे धरा पंधरा श्लोकी ...म्हणता मग सोळा ओळी कश्या होतात ..? .....म्हणजेच धनधान्य ...ही ओळ कुणीतरी टाकलेली आहे ...ती समर्थ रचित नाही ! ..जय श्रीराम ! .....