प्रसारमाध्यम क्रांतीने दिवसभर बातम्यांचा ओघ वाढला आहे. जनहिताची, सामान्यांचा आवाज असलेली बातमी या गर्दीत दुर्मीळ झाली आहे. देश उभारणीत पत्रकारितेचे योगदान लक्षात घेऊन ‘न्यूज टापू’ कार्यरत राहणार आहे. बातम्या आणि विश्लेषणाच्या टापूत नवा दृष्टिकोन आणि नवा प्रवाह आणण्याचा हा प्रयत्न आहे. घटना, घडामोडींचे अचूक विश्लेषण ‘न्यूज टापू’वर पाहता येणार आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती, शेती या क्षेत्राचे अचूक वार्तांकनासाठी पहा फक्त ‘न्यूज टापू’
अजित पवार यांना खिंडार,१८ आमदार फुटले, अजित पवार यांचे आमदार अस्वस्थ,तेल लावलेले पहिलवान वस्ताद जानता राजा ऐंशी वर्षांचा तरुण वगैरे वगैरे विधान करणारं काही पत्रकार नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे, शरद पवार यांनी वसंत दादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख सुधाकर नाईक गोपीनाथ मुंडे बॅरिस्टर अंतुले अशा अनेक मुख्यमंत्र्यांना कधीच स्थैर्य मिळु दिले नाही, शरद पवार यांना विधान परिषदेत धोबीपछाड करणारे अजित पवार यांनी शरद पवार यांचेच आमदार फोडले, शरद पवार यांच्याकडे निवडणुकीत सामोरे जाणारे सक्षम उमेदवार नाहीत, बजरंग सोनावणे, निलेश लंके,़धवलसिंह मोहिते पाटील,बाळा म्हात्रे असे अनेक अजित पवार यांचे उमेदवार होते, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात म्हाडा दिंडोरी गडचिरोली सातारा नगर दक्षिण परभणी असे अनेक हमखास निवडून येणारे उमेदवार असताना डावलण्यात आले रामराजे निंबाळकर नितीन पाटील बाबाराम आत्राम नरहरी झीरवळ निलेश लंके राजेश विटेकर भारतीय जनता पक्ष ढुंगणावर आपटले, भविष्यात ही सर्व मंडळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सामील होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे
आदरणीय नानाभाऊ पटोले यांचा नेतृवावर विश्वास आहे त्यामुळे विदर्भात आणि भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यात विजय निश्चित मिळेल फक्त उमेदवार जनतेवर
ही निवडणूक भाजप/जनता अशीच होती आणि जनता काँग्रेस च्या पाठीशी यासाठी होती कारण काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी योग्य उमेदवार दिल्यामुळे आता पुढेही विधानसभा आहेत राजकारण करावे पण महाविकास आघाडी ने बोगस उमेदवार देऊ नये आणि दिल्यास हरण्यासाठी सुद्धा तयार राहावे
तुम्ही फक्त बडबड करत बसू नका त्यापेक्षा 1994 चा अवैध जी आर रद्द करण्याचा आणि ज्या अनधिकृत जाती मराठ्यांचा जागी घुसवण्यात आल्या त्यांना बाहेर काढा... दरवेळेस फक्त तुम्ही घोषणा करता परत शांत होत. याचा अर्थ तुम्ही पेड तज्ञ आहात...
सवर्ण हिन्दुत्व मराठा कुणबीच सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील धनदांग्यांच मराठ्यांच्य पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण जाती पेक्षा मराठा 32% आहेत ओबीसींमधील सुधारित जाती सवर्ण जाती यांच प्रमाणात आहेत म्हणून सरसकट आरक्षण ला विरोध होत आहे लहान जाती पयेॅत आरक्षण मिळणार नाही जात निहाय जनगणनेनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे गोरगरीब गरजवंत मराठ्यांनाच आरक्षण मिळालेच पाहिजे .सरसकट कुणबीच आरक्षण ओबीसींमधील च मिळणार नाही
सराटे म्हणतंय आम्हाला आरक्षण नाही पण जे घटनात्मक ews मधील तर आरक्षण घेतले त्यात 👉 शैक्षणिक 74.4% आणी नोकरीत 👉88% शिवाय आतापर्यंत mpsc च्या जागा भरल्या त्यात 👉 650 पैकी 548 जागेत मराठा अधिकारी झाले शिवाय शैक्षणिक वसतिगृह भत्ता मराठा समाज चालू ओबीसी ला चालू नाही 👉जरंगे पाटील रिपोर्ट नुसार 70% मराठा ओबीसी मध्ये आहें 👉शिवाय शैक्षणिक कर्ज स्वयं रोजगार सर्वाधिक लाभ 👉ओबीसी तुलना घेता तो पण जास्त आहें मग नक्की अडचण काय आहें हे लोक आरक्षण नाही आरक्षण नाही हे कशासाठी 🤨🤨नक्की काय भानगड आहें
आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत जे काय केलं ते फक्त शिंदे, फडणवीस, अजितदादा यांनीच केलंय. कोणीच नाकारणार नाही. आणि फक्त त्यांच्याच विरोधात मतदान केलंय. २८८ ऊभे करून आपलं सरकार आणून आपलं आपलं आरक्षण मंजूर घ्यावं. विषय संपतो. जसं सगळे आमदार पगार वाढवून घेतात.
ब्राम्हण लिहिणार आणि तूम्ही सांगणार.सर जो जन्माला येतो तो मरतो. तरणी मुले पाकिस्तान चीन सरहद्दीवर मारतात त्यांना संजीवनी ने जिवंत करू शकता का? भाकड कथा आहेत. तुकारामांचा खून कुणी केला ते आधी सोधा.राम, कृष्ण सहादेह स्वरागत गेले नाहीत पण तुकाराम गेले.हे कसे ?